target
stringlengths
237
2.16k
text
stringlengths
240
4.37k
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाही; CMची 'मन की बात'. राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच नाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो.
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाही; CMची 'मन की बात'. राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्यवेळी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे दर रविवारी आकाशवाणी व दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केले जाणार आहे. आज या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कर्जमाफी विषयीची सरकारची भूमिका मांडतानाच विरोधकांचे मुद्देही अप्रत्यक्षपणे खोडून काढले. यावेळी काही निवडक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. फडणवीस म्हणाले, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव आहे. कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होईल. शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, असं सांगत कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सरकार सामुहिक शेतीला प्रोत्साहन देत असून त्यांना जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दलालांची साखळी संपुष्टात येईल. राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महापालिकांना जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच नाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उष्म्यामुळे आंब्याला अच्छे दिन! वाढत्या उष्म्याचा ताप मुंबईकरांना होत असला तरीही आंब्यासाठी मात्र हा उष्मा गोडवा आणणारा ठरला आहे. वाढत्या उष्म्यामुळे यंदा आंब्याचे भरघोस उत्पादन आले असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईच्या बाजारात आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच आला आहे. एप्रिल महिना सुरू होताच मार्चच्या तुलनेत भाज्यांच्या किंमतीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याने बाजार पिवळाधम्मक होतो.
उष्म्यामुळे आंब्याला अच्छे दिन! वाढत्या उष्म्याचा ताप मुंबईकरांना होत असला तरीही आंब्यासाठी मात्र हा उष्मा गोडवा आणणारा ठरला आहे. वाढत्या उष्म्यामुळे यंदा आंब्याचे भरघोस उत्पादन आले असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईच्या बाजारात आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच आला आहे. कर्नाटकचा हापूस, तामिळनाडूचा आम्र, दशेरी, आंध्रहून येणारा तोतापुरी असे आंब्याचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याची चाहूल बाजारात लागते. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याने बाजार पिवळाधम्मक होतो. यंदा मात्र हा मुहूर्त आंब्याने वेळेपूर्वीच गाठल्याचे समाधान मुंबईतील आंब्याचे घाऊक विक्रेते मंदार पाटील व्यक्त करतात. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये घाऊक प्रकारांमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. घाऊक बाजारात सर्वसाधारण आंब्याच्या किंमती शंभर रुपये ते उत्कृष्ट दर्जाच्या आंब्याच्या किंमती सातशे ते आठशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र, किरकोळ बाजारामधील किंमतीचे गणित अद्याप स्थ‌रिावले नाही. एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंब्याच्या खरेदीकडे ग्राहक वळतो. तोवर आंब्याचे दर उतरलेले असतात अशी त्याची सर्वसाधारण समजूत असते. मात्र, यंदा चविष्ट आंब्याची आवक चांगली झाल्यामुळे परवडणाऱ्या दरात तो खाता येईल, असा विश्वास आंबा व्यापारी अशोक हांडे व्यक्त करतात. एपीएमसी बाजारामध्ये सध्या एक लाख आंब्याची देशाच्या कानाकोपऱ्यातून आवक झाल्याचेही ते सांगतात. कर्नाटकचा आंबा यंदाही तेजीत गेल्या काही वर्षांपासून बाजारामध्ये कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हे वर्षही त्याला अपवाद नाही. रंग, आकारामध्ये हापूससारखा असलेला मात्र चवीमध्ये फरक असलेला हा आंबाही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दुबईचे मार्केट राहिले दूर यापूर्वी दुबई, युरोप आणि अमेरिकेमध्ये आंबा निर्यात होत होता. यंदा मात्र ‘अपेडा’ने परदेशामध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला नाही. दुबईमध्ये पाकिस्तानचा आंबा दाखल झाला नसला तरीही भारतातल्या आंब्यासाठीही अद्याप बाजारपेठ अनुकूल नसल्याचे चित्र आहे. ‘तय्यार’ गोड फळ तीन वर्षांपूर्वी आंब्याचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, त्या आंब्याची चव मधुर नव्हती. हा आंबा पिकवण्यासाठी कृत्रिम स्वरूपाची मदत घेण्यात आली होती. यंदा मात्र फळाचा गोडवा आणि दर या दोन्हींमुळे फळांचा राजा ग्राहकांना निश्चित आनंद देईल. हा आंबा आता पिकवण्यासाठी वेगळी तजवीज करण्याचीही गरज नाही, असे व्यापारी विश्वासाने सांगतात. भाज्या महागणार? वाढत्या उष्म्यामुळे भाज्यांच्या दरांना मात्र महागाईची झळ बसली आहे. एप्रिल महिना सुरू होताच मार्चच्या तुलनेत भाज्यांच्या किंमतीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारामध्ये यापूर्वी असणारी भाज्यांची मुबलकता थोडी कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होऊन किरकोळ बाजारातील दरही येत्या पंधरा दिवसांत पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय या बैठकीमुळे राज्यातील दोन्ही सत्ताधारी घटक पक्षांमधील दरी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. 'एनडीए'च्या बैठकीला उद्धव उपस्थित राहणार. राज्यातील शिवसेना व भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये ‘तू तू मै मै’चा सामना रंगलेला असताना राष्ट्रपतीपदाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलाविलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील उद्धव यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. तसेच राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर तो मातोश्री या उद्धव यांच्या निवासस्थानी येऊन मागावा, असे विधानही शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले होते.
'एनडीए'च्या बैठकीला उद्धव उपस्थित राहणार. राज्यातील शिवसेना व भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये ‘तू तू मै मै’चा सामना रंगलेला असताना राष्ट्रपतीपदाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलाविलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील उद्धव यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. राज्यातील काही शिवसेना नेत्यांनी उद्धव याबाबत कडक धोरण अवलंबणार असल्याचे भाकित केले होते. तसेच राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर तो मातोश्री या उद्धव यांच्या निवासस्थानी येऊन मागावा, असे विधानही शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीयांना अचानक गुगली टाकत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बोलाविलेल्या या बैठकीत उद्धव सहभागी होणार असल्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय या बैठकीमुळे राज्यातील दोन्ही सत्ताधारी घटक पक्षांमधील दरी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
अर्जुन रामपालने फोटोग्राफरला चोपले. अभिनेता अर्जुन रामपालने एका फोटोग्राफरला मारहाण केल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर शोभितनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप शोभितनं केला आहे.
अर्जुन रामपालने फोटोग्राफरला चोपले. अभिनेता अर्जुन रामपालने एका फोटोग्राफरला मारहाण केल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्जुन रामपाल आला होता. त्यावेळी शोभित नावाच्या एका फोटोग्राफरने त्याचा फोटो काढला. फोटो काढल्यानं भडकलेल्या अर्जुन रामपालनं त्या फोटोग्राफरचा कॅमेरा हिसकावून तो फेकून दिला. या झटापटीत फोटोग्राफरला मार लागला. केवळ फोटो काढल्यानं अर्जुन रामपालनं कॅमेरा का फेकला याचं कोडं शोभितलाही उलगडलेलं नाही. पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर शोभितनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप शोभितनं केला आहे.
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयमध्ये प्रशासकीय समिती नेमली असली तरी बीसीसीआय आणि कोर्टातील लढाईत खेळाडूंचे हाल झाले आहेत. क्रिकेटपटूंनाही महिना अखेरीची झळ, बीसीसीआयने मानधन थकवल्याने उसनवारीची वेळ. भारतीय संघाने आयपीएल सुरु होण्यापूर्वी गेल्या हंगामात १३ कसोटी सामने खेळले असून न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला. तर महिला खेळाडूंनी बीसीसीआयसोबत करारपत्रकावर स्वाक्षरी केली की त्यांनादेखील तातडीने मानधन दिले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्यमान सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडेच वेतनसंबंधीचे बिल मंजूर करण्याचे अधिकार आहेत.
क्रिकेटपटूंनाही महिना अखेरीची झळ, बीसीसीआयने मानधन थकवल्याने उसनवारीची वेळ. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयमध्ये प्रशासकीय समिती नेमली असली तरी बीसीसीआय आणि कोर्टातील लढाईत खेळाडूंचे हाल झाले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंचे गेल्या सहा महिन्यांचे मानधन थकवले आहे. भारतीय संघाने आयपीएल सुरु होण्यापूर्वी गेल्या हंगामात १३ कसोटी सामने खेळले असून न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला. पण या विजयी घौडदौडीनंतरही टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना मानधन मिळालेले नाही. जगभरातील क्रिकेटपटूंच्या सामनेनिहाय मानधनात भारतीय संघ अव्वल आहे. अंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूला प्रत्येक कसोटीचे १५ लाख मिळतात. तर अन्य खेळाडूंना ७ लाख रुपये मानधन मिळते. पण गेल्या सहा महिन्यांपासून खेळाडूंना हे मानधन मिळालेले नाही. तर महिला खेळाडूंना एका मालिकेसाठी एक लाख रुपयांचे मानधन दिले जाते. ऐरवी कसोटी सामना संपल्याच्या दोन महिन्यात आमच्या खात्यात मानधन जमा व्हायचे. पण गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला मानधनच मिळालेले नाही अशी माहिती टीम इंडियाच्या कसोटी संघातील एका वरिष्ठ क्रिकेटपटूने ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली. देशांतर्गत कारभारातील अनियमिततेमुळे सुप्रीम कोर्टाने लोढा समितीची स्थापना केली. या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे बीसीसीआय आणि संलग्न संघटनांना अनिवार्य करण्यात आले. प्रचंड चालढकलीनंतर बीसीसीआयने शिफारशींचा अंगीकार केला. बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समितीची नियुक्ती केली होती. या वादाचा फटका कसोटीपटूंना बसला. फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयमध्ये कोणालाही स्वाक्षरीचे अधिकार नव्हते. त्यामुळे बिलांवर स्वाक्षरी कोण करणार हा संभ्रम होता याकडे बीसीसीआयमधील सूत्रांनी लक्ष वेधले. विद्यमान सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडेच वेतनसंबंधीचे बिल मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर महिला खेळाडूंनी बीसीसीआयसोबत करारपत्रकावर स्वाक्षरी केली की त्यांनादेखील तातडीने मानधन दिले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भाजपची मध्यावधी निवडणुकांची तयारी? ही यात्रा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून दोन आठवडे काढली जाईल. संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘संवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. त्याचा तपशील ठरविण्यात येत असून लहानमोठय़ा सभा व अन्य माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल. भाजपकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ देशभरात राबविली जाणार असून महाराष्ट्रात तिला ‘संवाद यात्रा’ म्हणून स्वरूप दिले जाणार आहे.
भाजपची मध्यावधी निवडणुकांची तयारी? संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘संवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ देशभरात राबविली जाणार असून महाराष्ट्रात तिला ‘संवाद यात्रा’ म्हणून स्वरूप दिले जाणार आहे. त्यामुळे भाजपने ही मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मुद्दय़ावर असंतोष असून कर्जमाफी होईल, या आशेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी हप्तेही भरलेले नाहीत. केवळ बँकांना लाभदायक अशी सरसकट कर्जमाफी तूर्तास करायची नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या घेतली आहे. त्याविरोधात विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेऊन भाजपकडून आता ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्यात ९० हजार निवडणूक मतदान केंद्रे (बूथ) असून प्रत्येक बूथची जबाबदारी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांकडे सोपविली जाणार आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात ती ‘संवाद यात्रा’ रूपाने काढली जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागात शेतीविषयक योजना, सरकारने केलेले प्रयत्न आणि अन्य मुद्दे मांडले जातील. तर शहरी भागातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोचविल्या जातील, असे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ही यात्रा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून दोन आठवडे काढली जाईल. त्याचा तपशील ठरविण्यात येत असून लहानमोठय़ा सभा व अन्य माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल.
‘मरे’चे रडगाणे सुरुच, तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या उशीराने. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे.
‘मरे’चे रडगाणे सुरुच, तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या उशीराने. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे. शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाड झाला. हा प्रकारसमोर येताच सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आठवडाभरात मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी कल्याण- ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे.
शिल्पा शेट्टीसह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती रिपू ऊर्फ राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला दिले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याआधारे कोनगाव पोलिसांनी कंपनीचे संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्षित शहा, उदय कोठारी आणि वेदांत बाली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये बुडविले. अखेर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.
शिल्पा शेट्टीसह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा. ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये बुडविले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती रिपू ऊर्फ राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला दिले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह कंपनीच्या पाच संचालकांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई येथील गोरेगाव परिसरात रवी मोहनलाल भालोटिया (५९) राहत असून त्यांची भिवंडीतील एमआयडीसी परिसरात भालोटिया एक्स्पोर्ट नावाची कंपनी आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने भालोटिया यांच्या कंपनीला ई-मेलद्वारे बेडशीटच्या मालाची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरप्रमाणे भालोटिया यांनी या कंपनीला बेडशीटच्या मालाचा पुरवठा केला होता. त्यानंतर या कंपनीने या मालाची ग्राहकांना विक्री करून त्यांच्याकडून पैसे घेतले. जुलै २०१५ ते मार्च २०१६ आणि जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला आहे. १ कोटी ५४ लाख रुपये किमतीच्या बेडशीट खरेदी केल्या होत्या. त्यापैकी १ कोटी २९ लाख ८७ हजार १२३ रुपयांची रक्कम भालोटिया यांना देण्यात आली होती. उर्वरित २४ लाख १२ हजार ८७७ रुपये दिले नाहीत. हे पैसे मिळावेत म्हणून भालोटिया यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याआधारे कोनगाव पोलिसांनी कंपनीचे संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्षित शहा, उदय कोठारी आणि वेदांत बाली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू. ‘समृद्धी’चा ठाणे, नाशिकला वळसा? शेतकऱ्यांचा कडवा प्रतिकार लक्षात घेऊन ठाणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यााच्या बाहेरून हा मार्ग वळविण्याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र शेंद्रा येथून संगमनेरच्या पूर्वेकडून नगररोड-लोणीकंद- तळेगाव येथून पुढे मुंबई -पूणे द्रुतगती महामार्गास जोडण्याता प्रस्ताव पुढे आला आहे. शेतकऱ्यांच्या रोषामुळे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना वळसा घालून हा महामार्ग थेट पुणे जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘समृद्धी’चा ठाणे, नाशिकला वळसा? शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू. मुंबई-नागपूर समृद्धी महार्गासाठी जमिनी देण्यास ठाणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे हतबल झालेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आता पर्यायी मार्गाचा शोध सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या रोषामुळे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना वळसा घालून हा महामार्ग थेट पुणे जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई-नागपूर या शहरांमधील ७०० किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासाच्या प्रवासावर आणणाऱ्या आणि ४६ हजार कोटी रूपये खर्चाच्या बहुचर्चित ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’चे काम येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याची तयारी एमएसआरडीसीने सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीनीची मोजणी पूर्ण झाली असून ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्याचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी या प्रकल्पास होणारा विरोध तीव्र होत आहे. या प्रकल्पाविरोधात १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, डावे पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीही या आंदोलनात उतरल्याने प्रकल्पाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. अगोदरच कर्जमाफी आणि तुरीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी आहे. त्यातच समृध्दी महार्मासाठी बळजबरीने जमिनी घेतल्यास हा असंतोष अधिक वाढेल आणि सरकारविरोधात वातावरण निर्माण होईल अशी भीती सरकारमध्येच व्यक्त होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर भूसंपादनाचा मुद्दा अधिक न ताणता पर्यायी मार्गाचा विचार सरकारने सुरू केला आहे. हा महामार्ग पुणे जिल्ह्यात पुणे नियोजन प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंग रोडने जाणार असल्याने तसेच प्रकल्पासाठी लागणारी जमीन ओसाड असल्याने अंतर आणि खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे या पर्यायी मार्गाने समृध्दी महामार्ग वळविण्याचा गंभीर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगिततले. एमएसआरसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनेही याला दुजोरा दिला असून या रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पर्यायी मार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमीनी, बागा वाचणार असून प्रकल्पाच्या खर्चातही १० हजार कोटींच्या पेक्षा अधिक बचत होईल असा या सूत्रांचा दावा आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाबाबत संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. आता थेट वाटाघाटींद्वारे चार महिन्यांत जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. १ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. – राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी या पर्यायी रस्त्यामुळे शेतजमीनी वाचणार असून प्रकल्पाच्या खर्चातही दहा हजार कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनाही सादर करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांचा कडवा प्रतिकार लक्षात घेऊन ठाणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यााच्या बाहेरून हा मार्ग वळविण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यानुसार नागपूर येथे सुरू होणारा हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रापर्यंत हा महामार्ग नियोजित मार्गाने आणला जाणार आहे. मात्र शेंद्रा येथून संगमनेरच्या पूर्वेकडून नगररोड-लोणीकंद- तळेगाव येथून पुढे मुंबई -पूणे द्रुतगती महामार्गास जोडण्याता प्रस्ताव पुढे आला आहे.
दहा कोटींची उपकरणे जप्त, ४० प्रकरणे उघडकीस. वैद्यकीय उपकरणांच्या बनावट निर्मात्यांचा सुकाळ! कोणताही परवाना हाताशी नसताना वैद्यकीय साहित्याचे आणि अस्थिव्यंग सामग्रीचे उत्पादन व विक्री करणाऱ्या राज्यव्यापी जाळ्याची पाळेमुळे अन्न व औषध प्रशासनाने खणून काढली आहेत. सरकारी रुग्णालयांना अस्थिव्यंग उपकरणे पुरविणाऱ्या बनावट एजंटांनी रुग्णालयांच्या आवारातच आपला धंदा थाटल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.
वैद्यकीय उपकरणांच्या बनावट निर्मात्यांचा सुकाळ! दहा कोटींची उपकरणे जप्त, ४० प्रकरणे उघडकीस. कोणताही परवाना हाताशी नसताना वैद्यकीय साहित्याचे आणि अस्थिव्यंग सामग्रीचे उत्पादन व विक्री करणाऱ्या राज्यव्यापी जाळ्याची पाळेमुळे अन्न व औषध प्रशासनाने खणून काढली आहेत. सरकारी रुग्णालयांना अस्थिव्यंग उपकरणे पुरविणाऱ्या बनावट एजंटांनी रुग्णालयांच्या आवारातच आपला धंदा थाटल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. पाठोपाठ अन्न-औषध प्रशासनाने अशा उत्पादकांची शोध मोहीम सुरू केली आणि अस्थिव्यंग उपकरणांचे विनापरवाना उत्पादन व विक्री करणाऱ्या ४० कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विनापरवाना उत्पादित केलेली सुमारे दहा कोटी रुपयांची उपकरणे हस्तगत करण्यात आली आहेत. मुंबईतील जी. टी. आणि जे. जे. रुग्णालयांत विनीत तुकाराम पिंगळे नावाचा इसम मेडिकल सर्जिकल अँड हॉस्पिटल इक्विपमेंट या कंपनीच्या नावाने विनापरवाना वैद्यकीय साहित्य अवैधरीत्या साठवून विक्री करत असल्याचे दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले होते. गुजरातमधील काही अस्थिव्यंग उपकरण उत्पादकांचा अधिकृत विक्रेता म्हणून नांदेड येथील एका विक्रेत्या पेढीकडून या साहित्याची विनापरवाना विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेडमधील या पेढीवर छापे टाकण्यात आले आणि सुमारे एक कोटी दहा लाख रुपये किंमतीचा अनधिकृत साठा हस्तगत करण्यात आला. अस्थिव्यंग उपकरणांची विनापरवाना विक्री करणाऱ्यांचे जाळे राज्यात पसरले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर सुमारे ४० उत्पादक व विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. कोणताही परवाना हाती नसताना अशा उपकरणांची विक्री करणे हा गुन्हा असल्याने नांदेड येथील कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून ती राज्यातील पहिलीच कारवाई ठरेल, असा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला. अस्थिव्यंग सामग्रीचा विनापरवाना पुरवठा राज्यातील सुमारे २५ विक्रेत्यांना नांदेडच्या कंपनीकडून केला जात असल्याचेही उघडकीस आले आहे. जी. टी. रुग्णालयात उपकरणांच्या विनापरवाना साठय़ाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची चौकशी समिती सरकारने नियुक्त केली होती. या समितीने तपास अहवाल शासनास पाठविला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी दिली. संबंधित वितरकाची माहिती मिळविण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडेही संबंधित व्यक्तिचा तपशील उपलब्ध नव्हता. जे.जे. रुग्णालय समुहाच्या चारही रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या चार इमारती आहेत. सदर व्यक्तीला निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानी कोणी जागा दिली याची माहिती मिळू शकली नाही कारण मार्डच्या प्रतिनिधींनी अशी कोणतीच नोंद ठेवली नव्हती. तथापि यापुढे रजिस्टर तसेच आवश्यक त्या नोंदी करून निवास वाटप करण्याची काळजी घेऊ असे ‘मार्ड’च्या प्रतिनिधींनी सांगितल्यामुळे तसाच अहवाल शासनाला पाठवला आहे. जे.जे. समुहाच्या रुग्णालयात केवळ दोन इंम्प्लांटची खरेदी करण्यात आली होती.’
चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. रावसाहेब दानवे यांच्या किश्श्यांमुळे कार्यकर्त्यांची हसून पुरेवाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही बुडाले हास्यसागरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. सत्ता आपली असली, तरी आपल्याच कार्यकर्त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. रावसाहेब दानवे यांच्या किश्श्यांमुळे कार्यकर्त्यांची हसून पुरेवाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही बुडाले हास्यसागरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. मंत्र्यांच्या मोटारींचे लाल दिवे काढण्यात आले. आता आणखी एक कटू निर्णय होणार आहे. त्यानंतर, मंत्रिपदापेक्षा पक्षाचे संघटनात्मक काम करणे बरे, असे वाटू लागेल आणि आम्हाला पक्षाच्या कामासाठी घ्या, अशी मागणी सुरू होईल, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी दानवे यांच्या पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक किश्श्यांनी हास्याचे स्फोट झाले. दोन-तीन वेळा स्वत: दानवे यांनाच हसू आवरले नाही म्हणून त्यांना भाषण थांबवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू रोखणे शक्य झाले नाही. सुरुवातीला दानवे यांनी पक्षाच्या यशाचा आलेख आकडेवारीसह नमूद केला. पक्षाचा खडतर प्रवास मांडला. भाजपला कधी लाल दिवा मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सुरुवातीला पक्षाच्या दोन आमदारांना लाल दिवे मिळाले, त्याचा पक्षवर्तुळात खूप आनंद झाला, जेवणावळी झाल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता सगळ्यांचेच लाल दिवे गेले. मंत्री आला तरी नाक्यांवर गाडी अडवली जाते. मंत्र्याला ओळख सांगावी लागते, तरी त्याला ओळखत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण १२ देश फिरलो. मात्र, फक्त ‘हाऊ मच’ हा शब्द सर्वाधिक उपयोगी पडला. ‘उपभोक्तामंत्री’, ‘प्रोटोकॉल मंत्री’ असे अनेक गमतीदार किस्से त्यांनी सांगितले. पंतप्रधान आमचा होणार, असा प्रचार केल्यानंतर भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. तेव्हा आमची खूपच टिंगलटवाळी व्हायची. आता चित्र बदलले आहे. पक्षात येणाऱ्यांची रांग लागली आहे. त्यांच्या गळ्यात हार घालून आमचे हात दुखू लागले. हे प्रवेश न थांबवल्यास आम्हाला पक्षात जागा राहायची नाही. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. राहुल गांधींनी कोणाला नमस्कार घातल्याचे आपल्याला कधी दिसले नाही. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहा आमदारांचा गट संपर्कात विद्यमान दहा आमदारांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचे विधान रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात केले. मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही जाऊ शकत नाही, असे सांगत ते आपल्याकडे आले होते. अजून बरेच जण पक्षात येणार आहेत. त्यांचा त्यांच्या सध्याच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. भाजपच्या विजयी वाटचालीविषयी त्यांना खात्री वाटते आहे म्हणून त्यांना इकडे यायचे आहे, असे दानवे म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडा. त्यांनी इतकी वर्षे काहीच केले नाही. अजूनही ते पराभवातून बाहेर पडलेले नाही. २०२४ पर्यंत आपल्याला सत्ता मिळेल, असे त्यांनाही वाटत नाही. दिल्लीतही एकाही नगरसेवकाला तिकीट दिले नाही, ते तंत्र यशस्वी ठरले. सत्ता आपली असली, तरी आपल्याच कार्यकर्त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही ते म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्य़ातील एका लष्करी तळावर शिरून केलेल्या हल्ल्यात सैन्याच्या एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले. दगडफेक करणारा जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यातील चकमकीत मोहम्मद युसुफ भट हा छातीत गोळी लागून जखमी झाला आणि कूपवाडय़ाच्या रुग्णालयात मरण पावला. काश्मीरमध्ये लष्करी तळावर पुन्हा धुमश्चक्री, दोन दहशतवाद्यांचा खात्मा. सुरक्षा दलांच्या गोळीबारात त्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद. काश्मीरमध्ये लष्करी तळावर पुन्हा धुमश्चक्री, दोन दहशतवाद्यांचा खात्मा. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्य़ातील एका लष्करी तळावर शिरून केलेल्या हल्ल्यात सैन्याच्या एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले. यानंतर सुमारे ३५ मिनिटे झालेल्या भीषण धुमश्चक्रीत दोन हल्लेखोर मारले गेले. या चकमकीनंतर लगेच जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या संघर्षांत एक वृद्ध नागरिक गोळी लागून मरण पावला. काळ्या रंगाचा पठाणी सूट आणि लढाऊ जाकीट घातलेले तीन दहशतवादी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कूपवाडा जिल्ह्य़ातील पंझगाम येथे असलेल्या लष्करी गॅरिसनच्या तोफखाना युनिटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पर्वतीय भागात वसलेल्या आणि विस्तीर्ण भागात पसरलेल्या या तळाच्या सुरक्षा व्यवस्थेची दुसरी फळी पार करण्यात ते यशस्वी ठरले, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सांगितले. लष्कराच्या क्विक रिस्पॉन्स पथकाने (क्यूआरटी) आक्रमण करताच दहशतवादी पळू लागले. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, तर तिसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ही संपूर्ण मोहीम ३५ मिनिटे चालली, असे कर्नल सौरभ यांनी कूपवाडा येथे सांगितले. सैन्याने नंतर घटनास्थळावरून ३ एके रायफली जप्त केल्या. यावरून तिसरा दहशतवादीही तेथे होता हे स्पष्ट झाले असून, त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू असल्याचे ते म्हणाले. ही चकमक संपताच, ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आपल्याकडे सोपवावेत अशी मागणी करत स्थानिक रहिवाशांनी निषेधार्थ निदर्शने सुरू केली. महिला आणि वयोवृद्ध यांचा समावेश असलेल्या निदर्शकांनी निदर्शनांचा जोर वाढवूनही सैनिकांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दगडफेक करणारा जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यातील चकमकीत मोहम्मद युसुफ भट हा छातीत गोळी लागून जखमी झाला आणि कूपवाडय़ाच्या रुग्णालयात मरण पावला. सुरक्षा दलांच्या गोळीबारात त्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
प्रवेश नाकारल्याने स्त्री रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती. आदिवासी समाजातील अवघडलेली महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात येते. मात्र तिला प्रवेश दिला जात नाही. याला एक महिना होतो न होतो तोवर उस्मानाबादमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सहा तास ती कण्हत-कण्हत रुग्णालयाच्या दारातच बसते.
प्रवेश नाकारल्याने स्त्री रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती. आदिवासी समाजातील अवघडलेली महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात येते. मात्र तिला प्रवेश दिला जात नाही. सहा तास ती कण्हत-कण्हत रुग्णालयाच्या दारातच बसते. अखेर सहा तासाने ती तिथेच प्रसूत होते! त्यानंतरही तिला रुग्णालयात घेण्याऐवजी प्रसूत झालेली जागा साफ करण्याचे फर्मान सोडून स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने गुरुवारी दुपारी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचे दाखवून दिले. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या काही संवेदनशील नागरिकांनी मात्र संताप व्यक्त करून जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. या संतापजनक प्रकारामुळे तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उस्मानाबादेत उमटू लागल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथून जवळच असलेल्या गोपाळवाडी पारधी वस्ती येथील सपना अनिल पवार ही गर्भवती महिला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्त्री रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली. परंतु तिला दाखल करून घेण्यात आले नाही. अवघडलेली ही महिला तशीच पायऱ्यांवर बसून होती. तिच्याकडे प्रशासनाने जराही लक्ष दिले नाही. तीन वाजण्याच्या सुमारास ही महिला चक्क पायरीवरच प्रसूत झाली. एवढेच नाही तर अशा परिस्थितीमध्ये या महिलेलाच ती जागा साफ करण्यास सांगितल्याने उपस्थित असलेल्या लोकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. नातेवाईकांनी आरडाओरड केली. याचेच कारण प्रशासनाने पुढे करत नातेवाईकच कसे दोषी आहेत, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आदिवासी समाजाच्या महिलेवर अशी वेळ आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मागील महिन्यात राज्यभर तीव्र आंदोलन केले. त्यानंतर संरक्षणासह काही मागण्याही पदरात पाडून घेतल्या. याला एक महिना होतो न होतो तोवर उस्मानाबादमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काँग्रेसमध्ये राहणार, पण पद भूषविणार नाही. सुमारे चार दशके एकनिष्ठपणे काम केल्यावर सध्याच्या परिस्थितीत पक्षात कोणत्याही पदावर काम करणे योग्य वाटत नाही. काँग्रेसमध्ये नाराज असल्याने पदांचा राजीनामा दिलात का? भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवायची का, याचा निर्णय तेव्हा घेऊ.
काँग्रेसमध्ये राहणार, पण पद भूषविणार नाही. सुमारे चार दशके एकनिष्ठपणे काम केल्यावर सध्याच्या परिस्थितीत पक्षात कोणत्याही पदावर काम करणे योग्य वाटत नाही. सरचिटणीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेस पक्षात कायम राहणार आहे, असे काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग केलेले गुरुदास कामत यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. आपल्या भाजप प्रवेशाबाबत वावडय़ा उठत असल्या तरी काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये नाराज असल्याने पदांचा राजीनामा दिलात का? सुमारे चार दशके मी पक्षात काम करीत आहे. सध्या मुंबई काँग्रेसमध्ये जो काही सारा गोंधळ सुरू आहे. तेव्हा दूर राहणेच योग्य वाटले. राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय का घेतलात ? पक्षातील सर्व पदांचा राजीनामा मी ३ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले तेव्हाच सादर केला होता. पण पक्षाने तेव्हा थांबण्याची सूचना केली. आधी मुंबई महानगरपालिका, मग उत्तर प्रदेश निवडणुका, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा परदेश दौरा यामुळे पक्षाने निर्णय घेतला नव्हता. गेल्या बुधवारी मी राहुल गांधी यांची भेट घेऊन पदातून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांनी पद सोडू नका, असा सल्ला दिला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. चार दशके पक्षात एकनिष्ठ राहूनही अन्य पक्षांतून आलेल्यांना महत्त्व दिले जाते ही बाब माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना खुपते. राजीनामा दिल्यावर काँग्रेसमध्ये कायम राहणार का ? पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली काम करणार आहे. पण काँग्रेसमध्ये भविष्यात कोणतेही पद स्वीकारणार नाही. अगदी पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या समितीवर जाणार नाही. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना यापुढे पक्षात माझ्याकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, याबाबत? भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवायची का, याचा निर्णय तेव्हा घेऊ. सध्या तरी समाजकार्य करणार आहे.
अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच तीन शेतकऱ्यांनी विष घेतले. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकणे सुरू होते. अधिक तपास यवतमाळचे ठाणेदार करीत आहेत. शेतीच्या ताब्याच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने खळबळ उडवून दिली आहे. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवण्यात आले नाही.
अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच तीन शेतकऱ्यांनी विष घेतले. शेतीच्या ताब्याच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने खळबळ उडवून दिली आहे. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकणे सुरू होते. त्यावेळी एकाच कुटुंबातील कुंदन गौतम, आशीष गौतम आणि उमेश गौतम हे तीन शेतकरी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. तिघेही डोलारी (दारव्हा) येथील राहणारे आहेत. त्यांचा काही लोकांशी शेतीच्या ताब्यासंबंधी वाद आहे. त्या संदर्भात दारव्हा पोलीस आपला छळ करीत असल्याचे सांगत असतानाच अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच त्या तिघांनीही सोबत आणलेली विषाची बाटली पोटात रिचवली आणि ते खाली कोसळले. क्षणार्धात सारे चित्र बदलले. पोलिसांचा ताफा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. त्या सर्वाना तातडीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि वैद्यकीय महाविद्यालयात बघ्यांची तोबा गर्दी झाली. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महसूल खात्याचे अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी दवाखान्यात पोहोचले. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांची नेमकी तक्रार काय आहे, ही बाब पूर्णत: समजण्यापूर्वीच त्यांनी विष प्राशन केले. त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी महसूल अधिकारी दवाखान्यात पोहोचले. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवण्यात आले नाही. अधिक तपास यवतमाळचे ठाणेदार करीत आहेत.
नगरचे पाणी नेहमीच उन्हाळ्यात पेटते. नगरमध्ये पाण्याची पळवापळवी, गुंडगिरीने अधिकारी संतप्त. त्यात राजकारणच अधिक असते. सलाबतपूर, शिरसगाव या भागातील शेतकऱ्यांनी जमावाने येऊन हा प्रकार केला. आतादेखील तीन धरणांच्या लाभ क्षेत्रातील कालव्याच्या पाण्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात झुंडशाही सुरू झाली आहे.
नगरमध्ये पाण्याची पळवापळवी, गुंडगिरीने अधिकारी संतप्त. नगरचे पाणी नेहमीच उन्हाळ्यात पेटते. त्यात राजकारणच अधिक असते. आतादेखील तीन धरणांच्या लाभ क्षेत्रातील कालव्याच्या पाण्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात झुंडशाही सुरू झाली आहे. यामुळे पोलीस संरक्षण न मिळाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागला आहे. कार्यकारी अभियंत्यापासून ते कालवा निरीक्षकांपर्यंत यापूर्वी शिवीगाळ, धक्काबुक्की असे अनेक प्रकार जिल्ह्य़ात घडले. चाऱ्या फोडणे, गेट तोडणे, कार्यालयांची जाळपोळ अशा घटना झाल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवूनही आरोपींना राजकीय पाठबळामुळे अटक केली जात नाही. उलट जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लावले जाते. त्यामुळे आता धरणांच्या आवर्तन काळात पोलीस संरक्षण मिळाले नाही तर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दोघा कार्यकारी अभियंत्यासह सर्व उपअभियंते, शाखा अभियंते, कालवा निरीक्षक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काम करणे कसे कठीण आहे याचा पाढा वाचला. आदर्श असलेली जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात मागील आवर्तनात कालव्याचे पाणी पाथरवाले (ता. नेवासे) येथील पाणीवाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा वळविले. जलसंपदाच्या अधिकाऱ्याना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनाही धमकावले. पण आरोपींना अटक तर झाली नाही उलट त्यातून आंदोलने सुरू झाली. चालू आवर्तनात दोन दिवसांपूर्वी गेवराई येथे उपअभियंता एस. पी. झावरे यांना धक्काबुक्की करून दमबाजी करण्यात आली. सलाबतपूर, शिरसगाव या भागातील शेतकऱ्यांनी जमावाने येऊन हा प्रकार केला. त्यानंतर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला. माजी आमदार शंकर गडाख व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र असून त्याचा पाणी प्रश्न हा एक भाग असल्याने झुंडशाही करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते.
शिवसेना, राष्ट्रवादीचे दिल्लीत पुरते पानिपत. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
शिवसेना, राष्ट्रवादीचे दिल्लीत पुरते पानिपत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. शिवसेनेने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएममधील कथित घोटाळ्यावर फोडले. हा निकाल मान्य नसल्याने आम्ही ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे दिल्लीप्रमुख नीरज सेठी यांनी दिली. मोहनसिंग (वॉर्ड क्रमांक ४५ आणि मते २२३५) यांचा सन्माननीय अपवादवगळता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची नाचक्की झाली. शिवसेनेचा एकही महत्त्वाचा नेता प्रचारासाठी आला नव्हता किंवा दिल्ली शाखेने कोणालाही बोलाविले नसल्याचे समजते. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे दिल्लीचे संपर्कप्रमुख आहेत. २०१५मधील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार नुसते नावाला उभे होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही शिवसेनेला एखाददुसऱ्या ठिकाणी उल्लेखनीय मते मिळविण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे.
अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच. मुख्यमंत्र्यांची महाजनांना रसद; अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच जळगावमध्ये भाजपचा वजनदार नेता कोण, हे सिद्ध करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातील रस्सीखेच जिल्ह्य़ासाठी नवीन नाही. उभयतांच्या संघर्षांत थेट मुख्यमंत्र्यांकडून महाजनांना रसद पुरविली जात असल्याने साहजिकच त्यास वेगळे परिमाण प्राप्त झाले. त्यात शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाची भर पडणार आहे. उपचारासाठी मुंबई वा पुण्याकडे धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच. मुख्यमंत्र्यांची महाजनांना रसद; अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच जळगावमध्ये भाजपचा वजनदार नेता कोण, हे सिद्ध करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातील रस्सीखेच जिल्ह्य़ासाठी नवीन नाही. उभयतांच्या संघर्षांत थेट मुख्यमंत्र्यांकडून महाजनांना रसद पुरविली जात असल्याने साहजिकच त्यास वेगळे परिमाण प्राप्त झाले. त्याचा लाभ जिल्ह्य़ाच्या विकासाला हातभार लागण्यास होत आहे. जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाच्या (मेडिकल हब) उभारणीस मिळालेली मान्यता हे त्याचे उदाहरण. आरोग्यदूत म्हणून महाजन यांची राज्यभर ओळख आहे. वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून त्यांनी आजवर हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. काही महिन्यांपूर्वी त्यांना जलसंपदासह आवडीचे वैद्यकीय शिक्षण खातेही देण्यात आले. या मंत्रिपदाचा पुरेपूर वापर करत त्यांनी शैक्षणिक संकुलाचा प्रकल्प जळगावमध्ये आणला. या प्रकल्पासाठी राज्य शासन १२५० कोटी ६० लाख निधी देणार आहे. या प्रकल्पाचे वैशिष्टय़े म्हणजे, राज्यात प्रथमच अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होतील. या संकुलासाठी मौजे चिंचोली शिवारातील ४६.५६ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. हा परिसर महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघाजवळ आहे. यामुळे त्याचा राजकीय लाभ उठविण्याचाही प्रयत्न आहे. देशातील सुवर्णनगरी अर्थात सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सद्य:स्थितीत एक जिल्हा सामान्य रुग्णालयासह १७ ग्रामीण रुग्णालये, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४४२ उपकेंद्रे अशी शासकीय यंत्रणेसह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि अनेक खासगी विशेष व अतिविशेष रुग्णालये रुग्णसेवा देत आहेत. त्यात शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाची भर पडणार आहे. उपचारासाठी मुंबई वा पुण्याकडे धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
मेहतांची भेट पोलीस ठाणे पाहण्यासाठी! त्यामुळे मंत्री आले होते की नाही हे सांगताना वरिष्ठ निरीक्षकाची ही अवस्था होत असेल तर ‘त्या’ दिवशी ते समोर असताना पोलिसांची काय अवस्था झाली असेल, अशी टिपण्णी न्यायालयाने केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अतिक्रमणे हटवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत असल्याच्या पालिकेच्या आरोपाचे सरकारने गुरुवारी न्यायालयात खंडन केले. मेहता यांच्या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रणही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपाबाबत संशय व्यक्त केला.
मेहतांची भेट पोलीस ठाणे पाहण्यासाठी! गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अतिक्रमणे हटवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत असल्याच्या पालिकेच्या आरोपाचे सरकारने गुरुवारी न्यायालयात खंडन केले. तसेच आरोपाबाबत संशय व्यक्त केला. मात्र मेहता हे १५ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्यात कशासाठी गेले होते याबाबत मौन बाळगले. त्यावर न्यायालयाने सरकारला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. अन्यथा मेहतांना नोटीस बजावू असे खडसावले. अखेर सरकारने माघार घेत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. तसेच मेहता हे पोलीस ठाणे पाहण्यासाठी आल्याचा दावा टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने गुरूवारी न्यायालयाच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. मात्र प्रश्नांची उत्तरे देताना वरिष्ठ निरीक्षकाची एवढी भंबेरी उडाली होती, की पोलीस ठाण्यात विशेषत: त्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत की नाहीत या प्रश्नाचे उत्तरही त्यांना देता आले नाही. त्यामुळे मंत्री आले होते की नाही हे सांगताना वरिष्ठ निरीक्षकाची ही अवस्था होत असेल तर ‘त्या’ दिवशी ते समोर असताना पोलिसांची काय अवस्था झाली असेल, अशी टिपण्णी न्यायालयाने केली. मेहता यांच्या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रणही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पवार सत्कार सोहळय़ास नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा. त्यामुळे खूप गाजावाजा झालेला हा कार्यक्रम अगदीच स्थानिक स्वरूपाचा झाला. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यामागे राष्ट्रवादीची होत असलेली पीछेहाट आणि पवार यांचा कमी होत असलेला प्रभाव कारणीभूत आहे की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान प्रत्यक्ष सोहळ्यावेळी खूपच कमी नेत्यांची उपस्थिती होती.
पवार सत्कार सोहळय़ास नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यामागे राष्ट्रवादीची होत असलेली पीछेहाट आणि पवार यांचा कमी होत असलेला प्रभाव कारणीभूत आहे की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. या सोहळय़ाची गेले अनेक दिवस राज्यभर चर्चा होती. दरम्यान प्रत्यक्ष सोहळ्यावेळी खूपच कमी नेत्यांची उपस्थिती होती. शेकापचे नेते गणपतराव देशमुख, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार झाला. या वेळी पवार वगळता अन्य नेत्यांच्या भाषणातही फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे खूप गाजावाजा झालेला हा कार्यक्रम अगदीच स्थानिक स्वरूपाचा झाला.
Life Journey Of Vinod Khanna दरम्यान, कचराभूमीवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. कचराभूमीच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबईतील नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. नव्या बांधकामांवरील बंदीचा फेरविचार करा! परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारा कचरा देवनार तसेच मुलुंड येथील कचराभूमीवर टाकला जात नाही, असा दावा करत बंदी उठवली गेली नाही तर घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन मुंबईकरांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पडेल, अशी भीती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
नव्या बांधकामांवरील बंदीचा फेरविचार करा! कचराभूमीच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबईतील नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारा कचरा देवनार तसेच मुलुंड येथील कचराभूमीवर टाकला जात नाही, असा दावा करत बंदी उठवली गेली नाही तर घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन मुंबईकरांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पडेल, अशी भीती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यही धोक्यात येणार असल्याचे नमूद करत मुंबईतील नव्या रहिवाशी तसेच व्यावसायिक बांधकामांना बंदी घालण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यावर फेरविचार याचिका करण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी फेरविचार याचिका करत बंदी उठवण्याची मागणी केली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तसेच व्यवस्थापनासाठी २०१६ मध्ये नव्याने नियम करण्यात आले आहेत. त्यानुसारच त्याची विल्हेवाट लावण्यात येते, असेही याचिकेत म्हटले आहे. बंदी कायम ठेवली तर मुंबईकरांची घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन बसेल आणि त्यांना झोपडपट्टय़ांमध्ये राहण्यास भाग पडेल, असा दावा करत बंदी उठवण्याची मागणी संघटनेने केली आहे. Life Journey Of Vinod Khanna दरम्यान, कचराभूमीवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. त्यामुळेच नव्या बांधकामांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या परिणामांचा लवकरच अभ्यास करण्यात येणार असल्याचा दावा पालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. त्या वेळी बांधकाम व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी २०१६ मध्ये नवे नियम करण्यात आले असून संपूर्ण राज्याला ते लागू आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. बांधकाम व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने खासगी आणि सरकारी जागांची निवड केलेली आहे. त्यामुळे बांधकामांना परवानगी देताना त्यांना या जागांची माहिती दिली जाते आणि २०१६च्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी घेतली जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
इंडियन एक्स्प्रेस समुहाशी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ieMalayalam.com आणि ieTamil.com या दोन्ही भाषांतील वाचकांचे तुम्हीही आमच्यासोबत स्वागत करावे, अशीच आमची इच्छा आहे. jansatta.com ही हिंदीतील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट आहे, तसेच फेब्रुवारीमध्ये शुभारंभ झालेली ieMalayalam.com ही वेबसाइट त्या भागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट ठरते आहे. त्यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली loksatta.com ही वेबसाइट मराठीतील सर्वात मोठी वेबसाइट आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तामिळ वेबसाइटचा शुभारंभ. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ समुहात असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी आम्ही आमच्या समुहाचे संस्थापक श्री.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तामिळ वेबसाइटचा शुभारंभ. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ समुहात असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी आम्ही आमच्या समुहाचे संस्थापक श्री. रामनाथ गोएंका यांच्यापासून प्रेरणा घेतली नसेल. त्यांनी त्यांच्या जीवनात जे काही साध्य केले, त्याकडे पाहून आम्ही थक्क होऊन जातो. त्यांची ओळख ‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे धाडसी सेनानी’ अशी आहे. परंतु, आज आम्ही त्यांचे स्मरण एक ‘धाडसी व्यावसायिक’ म्हणून करतो आहोत. सत्तरच्या दशकात त्यांनी अत्यंत कमी भांडवलावर देशातील १२ भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरू केली होती. स्वतंत्र संपादकीय वर्ग आणि अद्ययावत छपाईची सुविधा ही या वृत्तपत्रांची वैशिष्ट्ये होती. त्या काळात वृत्तपत्रांना मिळणारा ७० टक्के महसूल हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळत असे. सत्याचा पाठलाग करताना एक्स्प्रेस समुहाने वारंवार सरकारला झोडपण्याचे काम केले आहे. त्या काळात एक्स्प्रेस समुहाने भव्य विस्ताराची रणनिती आखून आपली वाटचाल केली. वाचकांशी असलेल्या कटिबद्धतेमुळेच १२ पैकी ९ भाषांतील वृत्तपत्रे ही त्या भागातील सर्वात सर्वात मोठी वृत्तपत्रे ठरली. आज रामनाथ गोएंकांची ११३ वी जयंती आहे. त्यांच्या दूरदृष्टीला आणि वृत्तातील विश्वासार्हता जपण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या वृत्तीला आम्ही नमन करत आहोत. आपल्या देशातील युवा वर्गाच्या आकांक्षांना पूरक ठरेल तसेच त्यांची वैचारिक भूक शमवेल, अशा वेबसाइटचा शुभारंभ आज आम्ही तामिळ भाषेतून करतो आहोत. रामनाथ गोएंका यांनी सुरू केलेल्या धाडसी पत्रकारितेचा विस्तार देशातील सर्व भाषांमध्ये व्हावा, अशी आशा आम्ही बाळगतो. त्यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली loksatta.com ही वेबसाइट मराठीतील सर्वात मोठी वेबसाइट आहे. jansatta.com ही हिंदीतील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट आहे, तसेच फेब्रुवारीमध्ये शुभारंभ झालेली ieMalayalam.com ही वेबसाइट त्या भागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट ठरते आहे. वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही भारतातील द्वितीय क्रमांकाचा डिजिटल वृत्त समूह बनलो आहोत. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच २०१८ च्या अक्षय्य तृतीयेपूर्वी आम्ही इतर भाषांमध्येही वेबसाइट सुरू करू, असा आम्हाला विश्वास आहे. इंडियन एक्स्प्रेस समुहाशी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ieMalayalam.com आणि ieTamil.com या दोन्ही भाषांतील वाचकांचे तुम्हीही आमच्यासोबत स्वागत करावे, अशीच आमची इच्छा आहे.
घरचे लग्नाची तयारी करत होते. मात्र अमोघ-अंतराला लग्न करायचं नव्हतं. अंतरा-अमोघच्या नात्याबद्दल घरी समजून काही दिवस झाले होते.. सर्व काही सुरळीत होतं.. आता कोणी पटकन फोन चेक करेल, फिरताना पाहिल, असं काही टेन्शन नव्हतं.. आधी घराजवळ गेल्यावर गप्पा आवरत्या घेणारे अंतरा आणि अमोघ आता थेट एकमेकांसोबत फोनवर बोलत बोलत घरी जात होते.. दोघांमध्ये सर्व काही उत्तम सुरु आहे, हे पाहून आई-बाबांनादेखील आनंद वाटत होता.. एक दिवस अंतराला भेटायला जातो सांगून अमोघ घराबाहेर पडला.. अमोघ आणि अंतरा दादर चौपाटीवर फिरत असताना अचानक अमोघला बाबांचा फोन आला.. बाबांनी व्हिडिओ कॉल केलेला पाहून अमोघ थोडा चक्रावून गेला.. “हॅलो बाबा.. तुम्ही आणि चक्क व्हिडिओ कॉल..?” असं म्हणत असताना आता अमेयला मोबाईल स्क्रिनवर अंतराचे आई-बाबादेखील दिसू लागले.. “अरे तू अंतराला भेटायला जातो म्हणून निघालास.. मग मी तुझ्या आईला म्हटलं की आपण जाऊया अंतराच्या घरी.. तिच्या आई बाबांना भेटता येईल.. गप्पा मारता येतील..” “आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं..?” अंतराच्या आईनं विचारलं.. “अजिबात नाही.. मग झाल्या का गप्पा..?” अंतरानं विचारलं.. “सुरुच आहेत.. अंतराच्या आवडी निवडी विचारतेय तिच्या आई-बाबांना..” अमोघची आई म्हणाली.. “ओके.. सुरु राहू दे तुमच्या गप्पा..” अमोघनं संभाषण आवरत घेतलं.. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना बाय म्हटलं.
घरचे लग्नाची तयारी करत होते. मात्र अमोघ-अंतराला लग्न करायचं नव्हतं. अंतरा-अमोघच्या नात्याबद्दल घरी समजून काही दिवस झाले होते.. सर्व काही सुरळीत होतं.. आता कोणी पटकन फोन चेक करेल, फिरताना पाहिल, असं काही टेन्शन नव्हतं.. आधी घराजवळ गेल्यावर गप्पा आवरत्या घेणारे अंतरा आणि अमोघ आता थेट एकमेकांसोबत फोनवर बोलत बोलत घरी जात होते.. दोघांमध्ये सर्व काही उत्तम सुरु आहे, हे पाहून आई-बाबांनादेखील आनंद वाटत होता.. एक दिवस अंतराला भेटायला जातो सांगून अमोघ घराबाहेर पडला.. अमोघ आणि अंतरा दादर चौपाटीवर फिरत असताना अचानक अमोघला बाबांचा फोन आला.. बाबांनी व्हिडिओ कॉल केलेला पाहून अमोघ थोडा चक्रावून गेला.. “हॅलो बाबा.. तुम्ही आणि चक्क व्हिडिओ कॉल..?” असं म्हणत असताना आता अमेयला मोबाईल स्क्रिनवर अंतराचे आई-बाबादेखील दिसू लागले.. “अरे तू अंतराला भेटायला जातो म्हणून निघालास.. मग मी तुझ्या आईला म्हटलं की आपण जाऊया अंतराच्या घरी.. तिच्या आई बाबांना भेटता येईल.. गप्पा मारता येतील..” “आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं..?” अंतराच्या आईनं विचारलं.. “अजिबात नाही.. मग झाल्या का गप्पा..?” अंतरानं विचारलं.. “सुरुच आहेत.. अंतराच्या आवडी निवडी विचारतेय तिच्या आई-बाबांना..” अमोघची आई म्हणाली.. “ओके.. सुरु राहू दे तुमच्या गप्पा..” अमोघनं संभाषण आवरत घेतलं.. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना बाय म्हटलं.
सेल्फी बाजारात विवो भरारी. मोठय़ा समूहाची सेल्फी घेत असताना, अनेकदा उलटसुलट कसरती करूनही छायाचित्रात कुणाचा चेहराच दिसत नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाशझोत नाही, अशा एक ना अनेक अडचणी जाणवतात. मात्र यापुढे समूह सेल्फीसाठी अशा कसरतींना विराम देईल असा स्मार्ट सांगाती विवोने गुरुवारी भारतीय बाजारात ‘विवो व्ही ५एस’ फोनच्या रूपात दाखल केला. फ्लिपकार्टवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर फोनसाठी पूर्वनोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यातील मॅट ब्लॅक रंगाचा फोन ६ मे रोजी, तर सोनेरी रंगाचा फोन २० मेपासून वितरणास उपलब्ध होणार आहे.
सेल्फी बाजारात विवो भरारी. मोठय़ा समूहाची सेल्फी घेत असताना, अनेकदा उलटसुलट कसरती करूनही छायाचित्रात कुणाचा चेहराच दिसत नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाशझोत नाही, अशा एक ना अनेक अडचणी जाणवतात. मात्र यापुढे समूह सेल्फीसाठी अशा कसरतींना विराम देईल असा स्मार्ट सांगाती विवोने गुरुवारी भारतीय बाजारात ‘विवो व्ही ५एस’ फोनच्या रूपात दाखल केला. २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये समूह सेल्फीसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि संगीत या दोन गोष्टींचा अनोखा अनुभव देणाऱ्या विवोने सेल्फी कॅमेरा तंत्रज्ञानात आणखी एक भरारी घेतली आहे. कंपनीने बाजारात दाखल केलेला हा नवीन खास समूह सेल्फी छायाचित्र घेणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे. याशिवाय विवोने या फोनमध्ये व्ही ५ प्लसचे सर्व वैशिष्टय़े कायम राखली आहेत. फोनमध्ये कमीत कमी ६४ जीबी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. हा फोन म्हणजे व्ही ५ आणि व्ही ५ प्लस या दोघांदरम्यानचा मध्यम किमतीचा फोन म्हणून ओळखला जाऊ शकतो. या फोनमध्ये विवोने फोर्स टच ओएस ३.० ही आवृत्ती दिली आहे. यामुळे फोन वापरण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी अधिक सुलभ झाल्या आहेत. याचबरोबर अ‍ॅपक्लोनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप वापरणे शक्य होणार आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन या फोनमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे विवो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी विवेक झांग यांनी सांगितले. हा फोन सोनेरी आणि मॅट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर फोनसाठी पूर्वनोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यातील मॅट ब्लॅक रंगाचा फोन ६ मे रोजी, तर सोनेरी रंगाचा फोन २० मेपासून वितरणास उपलब्ध होणार आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट. बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून दोघांनाही समन्स पाठविण्यात आले आहे. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोहसिनने म्हटले आहे. वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दíशत केलेल्या अज्ञात या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट. बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दíशत केलेल्या अज्ञात या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांच्यावर या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. औरंगाबाद मधील मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीने २००९ मध्ये आलेल्या अज्ञात या सिनेमाची मूळ कथा आपली असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोहसिनने म्हटले आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून दोघांनाही समन्स पाठविण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ देखणा चेहरा असून भागत नाही. खलनायक ते नायक, आगळा प्रवास. मात्र आजही विनोद खन्ना यांचे नाव घेतले की ‘द बर्निग ट्रेन’, ‘इम्तिहान’, ‘कुर्बान’, ‘दयावान’ असे चित्रपट जसे झर्रकन डोळ्यांसमोर येतात तसेच त्यांचे गाजलेले मल्टि हिरो चित्रपट हटकून आठवतात. कधी कधी सोलो हिरो म्हणून आघाडी घेण्याआधी अनेक वळणा-वळणांचा प्रवास करावा लागतो. नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘आप की खातिर’, ‘राजमहल’ असे किती तरी चित्रपट केले.
खलनायक ते नायक, आगळा प्रवास. हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ देखणा चेहरा असून भागत नाही. कधी कधी सोलो हिरो म्हणून आघाडी घेण्याआधी अनेक वळणा-वळणांचा प्रवास करावा लागतो. जो प्रवास अभिनेता विनोद खन्ना यांच्या वाटय़ालाही आला होता. सुरुवातीच्या काळात इतका सुंदर आणि निरागस चेहरा असलेल्या या अभिनेत्याला खलनायकी भूमिका कराव्या लागल्या. मात्र सुरुवातीचे मोजके चित्रपट सोडले तर अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुळात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवणे त्या वेळी ज्यांना जमले त्यात विनोद खन्ना हे नाव रसिकांच्या कायम स्मरणात राहील.. पेशावरच्या श्रीमंत घरात १९४६ साली जन्म झालेल्या विनोद खन्ना यांचे कुटुंब फाळणीनंतर मुंबईत स्थायिक झाले. ते लहानाचे मोठे मुंबईतच झाले, त्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण मुंबईतलेच असले तरी त्यानंतर काही काळ दिल्ली आणि मग पुन्हा मुंबईत असा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास झाला. शिक्षण सुरू असतानाच त्यांना चित्रपटांचा ध्यास लागला होता. ‘मुघल-ए-आझम’सारखा चित्रपट पाहून अभिनय क्षेत्राकडे ओढल्या गेलेल्या या देखण्या नायकाच्या पदरी १९६८ साली पहिली भूमिका पडली ती खलनायकाची.. ‘मन का मीत’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ज्यात त्यांनी खलनायकी भूमिका केली. त्यानंतर ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मस्ताना’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘ऐलान’ अशा ओळीने सुरुवातीच्या चित्रपटांमधून त्यांनी नकारी व्यक्तिरेखा साकारल्या. पण याही चित्रपटांमधून त्यांचा चेहरा लोकांच्या लक्षात राहिला हे विशेष. सोलो हिरो म्हणून भूमिका मिळायला त्यांना १९७१ साल उजाडावे लागले. ‘हम तुम और वो’ हा त्यांचा सोलो हिरो म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर मग गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेरे अपने’ मल्टी हिरो चित्रपट त्यांच्या वाटय़ाला आला. त्यानंतर गुलजार यांच्याच ‘अचानक’ चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘आप की खातिर’, ‘राजमहल’ असे किती तरी चित्रपट केले. मात्र आजही विनोद खन्ना यांचे नाव घेतले की ‘द बर्निग ट्रेन’, ‘इम्तिहान’, ‘कुर्बान’, ‘दयावान’ असे चित्रपट जसे झर्रकन डोळ्यांसमोर येतात तसेच त्यांचे गाजलेले मल्टि हिरो चित्रपट हटकून आठवतात.
सुनील कुलकर्णी भामटाही. तेव्हा कुलकर्णीने तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे सांगितले होते. शिफू सन-कृतीचा म्होरक्या सुनील कुलकर्णीने बँकेचे कर्ज मिळवून देतो असे आमीष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. सध्या तोरे गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त आहेत. २० वर्षांपूर्वी भोसरीत राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या होत्या.
सुनील कुलकर्णी भामटाही. शिफू सन-कृतीचा म्होरक्या सुनील कुलकर्णीने बँकेचे कर्ज मिळवून देतो असे आमीष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. २० वर्षांपूर्वी भोसरीत राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या होत्या. योगायोगाने ज्या अधिकाऱ्याने त्या गुन्ह्य़ाचा तपास केला होता तो सध्या गुन्हे शाखेत साहाय्यक आयुक्तपदी नेमणुकीस आहे. दरम्यान, शुक्रवारी कुलकर्णीची पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेकडून न्यायालयात केली जाईल, असे समजते. पुण्यातल्या गुन्ह्य़ात कुलकर्णीने बँक अधिकारी असल्याचे भासवले होते. फाडफाड इंग्रजी बोलणे, बॅंक व्यवहारांसह अनेक व्यवसायांमधील घडामोडींची माहिती या जोरावर कुलकर्णीने पुण्यात अनेकांना आकर्षित केले होते. लाखोंचे कर्ज सहज मिळवून देण्याच्या आमीषावर कमिशनपोटी त्याने या व्यक्तीकडून तीन लाख रुपये उकळले होते. कुलकर्णी या व्यक्तीकडून आणखी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचदरम्यान संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक होते आहे याची जाणीव झाली आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा पुण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेखर तोरे यांनी कुलकर्णीला भोसरीच्या एका लॉजमधून अटक केली होती. तेव्हा कुलकर्णीने तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे सांगितले होते. सध्या तोरे गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त आहेत.
सामान्य माणसालाही ‘उडान’ शक्य. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडल्यामुळे हे क्षेत्र विकासाचे इंजिन होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी तत्कालीन नागरी हवाई परिवहनमंत्री राजीव प्रताप रुडी यांना ‘महाराजा’ ऐवजी कॉमन मॅनचे चित्र का लावले जात नाही, अशी विचारणा केली होती. सामान्य नागरिकाला अतिशय कमी किमतीत विमान प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब उडे, सब जुडे’चा नारा दिला आहे.
सामान्य माणसालाही ‘उडान’ शक्य. देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडल्यामुळे हे क्षेत्र विकासाचे इंजिन होणार आहे. सामान्य नागरिकाला अतिशय कमी किमतीत विमान प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब उडे, सब जुडे’चा नारा दिला आहे. शिमला येथील जुब्बरहाटी विमानतळावर शिमला ते दिल्ली या विमानाला हिरवा झेंडा दाखवून ‘उडान’ या योजनेचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. ‘उडान’च्या (उडे देश ना आम नागरिक) माध्यमातून हवाई चप्पल घालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवास शक्य व्हावा, हेच आमचे ध्येय असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले या योजने अंतर्गत गुरुवारपासूनच कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड ते हैदराबाद विमानसेवेचे मोदींनी उद्घाटन केले. तसेच लवकरच मुंबई ते नांदेड यादरम्यान विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली. हवाई प्रवास हा सुरुवातीला राजा महाराजा यांच्यासाठी असे. एअर इंडियाचाही लोगोही ‘महाराजा’ असा होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी तत्कालीन नागरी हवाई परिवहनमंत्री राजीव प्रताप रुडी यांना ‘महाराजा’ ऐवजी कॉमन मॅनचे चित्र का लावले जात नाही, अशी विचारणा केली होती. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
सामान्य गणिताचा पर्याय बंद. दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय यंदापासून बंद होणार आहे. या विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेसाठी पात्रतेचा प्रश्न निर्माण होत असे. त्यामुळे या वर्षी नववीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणिता’ऐवजी बीजगणीत-भूमितीची परीक्षा द्यावी लागणार आहे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाल्यामुळे प्रवेशातील हे तांत्रिक घोळ कमी होणार आहेत.
सामान्य गणिताचा पर्याय बंद. दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय यंदापासून बंद होणार आहे. त्यामुळे या वर्षी नववीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणिता’ऐवजी बीजगणीत-भूमितीची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर पुढील वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सामान्य गणिताची सूट मिळणार नाही. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषय देखील आता स्वतंत्रपणे शिकवण्याऐवजी त्याचा भूगोल आणि गणितात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून अभ्यासता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात हा यंदा नववीची आणि पुढील वर्षी दहावीची पुस्तके बदलत आहेत. नव्या रचनेमध्ये आता ‘अर्थशास्त्र’ हा विषय स्वतंत्रपणे शिकवण्यात येणार नाही. आतापर्यंत सामाजिक शास्त्र विषयांचे इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे चार भाग करण्यात येत होते. यंदापासून अर्थशास्त्र हा विषय भूगोल आणि गणित या विषयांत समाविष्ट करण्यात आला आहे. सामान्य गणित विषय घेऊन दहावी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र असे असतानाही शाळांचा निकाल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणित’ घेण्याची सक्ती करण्याचे प्रकार समोर आले होते. असे विद्यार्थी अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरत. नियमबाह्य़ पद्धतीने सामान्य गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेसाठी पात्रतेचा प्रश्न निर्माण होत असे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाल्यामुळे प्रवेशातील हे तांत्रिक घोळ कमी होणार आहेत.
संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ची, खर्च महापालिकेचा. प्रारंभी हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होईल, असे वाटत होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) तसेच वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ या संकल्पनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. मात्र चारपैकी दोन प्रकल्पांचा भार स्मार्ट सिटीकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पाचा आर्थिक भार मात्र महापालिकेवर टाकण्यात आला असून वडगावशेरी येथील ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी’ या संकल्पनेसाठी चाळीस लाख तर बिबवेवाडी येथील ‘ई-लर्निग’साठी तेवढाच खर्च महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे.
संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ची, खर्च महापालिकेचा. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) तसेच वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ या संकल्पनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पाचा आर्थिक भार मात्र महापालिकेवर टाकण्यात आला असून वडगावशेरी येथील ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी’ या संकल्पनेसाठी चाळीस लाख तर बिबवेवाडी येथील ‘ई-लर्निग’साठी तेवढाच खर्च महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा खर्च महापालिकेवरच टाकण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या ताब्यात अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांचा वापर महापालिकेकडून झालेला नाही. या जागांचा योग्य पद्धतीने वापर व्हावा आणि नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी ‘प्लेसमेकिंग’ ही संकल्पना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीसीसीडीसीएल) कडून मांडण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही संकल्पना देशभरात सर्वच शहरात राबविण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्याचा सविस्तर आराखडाही करण्यात आला. प्रारंभी हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होईल, असे वाटत होते. मात्र चारपैकी दोन प्रकल्पांचा भार स्मार्ट सिटीकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. ‘तो’ निर्णय झाल्यास मंत्रिपदापेक्षा संघटनात्मक काम सोपे. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली.
‘तो’ निर्णय झाल्यास मंत्रिपदापेक्षा संघटनात्मक काम सोपे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. मंत्र्यांच्या मोटारींचे लाल दिवे काढण्यात आले. आता आणखी एक कटू निर्णय होणार आहे. त्यानंतर, मंत्रिपदापेक्षा पक्षाचे संघटनात्मक काम करणे बरे, असे वाटू लागेल आणि आम्हाला पक्षाच्या कामासाठी घ्या, अशी मागणी सुरू होईल, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी दानवे यांच्या पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक किश्श्यांनी हास्याचे स्फोट झाले. दोन-तीन वेळा स्वत: दानवे यांनाच हसू आवरले नाही म्हणून त्यांना भाषण थांबवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू रोखणे शक्य झाले नाही. सुरुवातीला दानवे यांनी पक्षाच्या यशाचा आलेख आकडेवारीसह नमूद केला. पक्षाचा खडतर प्रवास मांडला. भाजपला कधी लाल दिवा मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सुरुवातीला पक्षाच्या दोन आमदारांना लाल दिवे मिळाले, त्याचा पक्षवर्तुळात खूप आनंद झाला, जेवणावळी झाल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता सगळ्यांचेच लाल दिवे गेले. मंत्री आला तरी नाक्यांवर गाडी अडवली जाते. मंत्र्याला ओळख सांगावी लागते, तरी त्याला ओळखत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण १२ देश फिरलो. मात्र, फक्त ‘हाऊ मच’ हा शब्द सर्वाधिक उपयोगी पडला. ‘उपभोक्तामंत्री’, ‘प्रोटोकॉल मंत्री’ असे अनेक गमतीदार किस्से त्यांनी सांगितले. पंतप्रधान आमचा होणार, असा प्रचार केल्यानंतर भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. तेव्हा आमची खूपच टिंगलटवाळी व्हायची. आता चित्र बदलले आहे. पक्षात येणाऱ्यांची रांग लागली आहे. त्यांच्या गळ्यात हार घालून आमचे हात दुखू लागले. हे प्रवेश न थांबवल्यास आम्हाला पक्षात जागा राहायची नाही. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. राहुल गांधींनी कोणाला नमस्कार घातल्याचे आपल्याला कधी दिसले नाही. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पवारांसह दिग्गजांचे बुरूज ढासळले. राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका भाजपने ताब्यात घेतली आणि पवारांचा बुरूज ढासळला. भाजप एखाद्या भागापुरता पक्ष नाही, त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आणि देशात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पक्षाचा चढता आलेख आहे. पिंपरीत भाजपचे तीन नगरसेवक होते, ते ७७ पर्यंत पोहोचवून पालिकेची सत्ता खेचून आणणाऱ्या ‘जायंट किलर’ पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चिंचवडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला.
पवारांसह दिग्गजांचे बुरूज ढासळले. पिंपरीत भाजपचे तीन नगरसेवक होते, ते ७७ पर्यंत पोहोचवून पालिकेची सत्ता खेचून आणणाऱ्या ‘जायंट किलर’ पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चिंचवडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका भाजपने ताब्यात घेतली आणि पवारांचा बुरूज ढासळला. त्याचपद्धतीने, सांगली, सोलापूर, कराड, इस्लामपूर अशा भल्या-भल्यांचे बुरूज भाजपच्या तडाख्याने ढासळले आहेत, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केली. पिंपरी पालिका पवारांकडे होती. अजित पवार शहराचे कारभारी होते. त्यांच्याकडील महापालिका भाजपने खेचून आणली. त्याचा विजय साजरा करण्यासाठीच चिंचवड येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिकेची सत्ता हस्तगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व श्याम जाजू उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की २०१७ च्या निवडणुकांमध्ये विकास व विश्वासामुळे विजय मिळाला आहे. जनतेने सत्तेतून सत्ता दिलीच, शून्यातूनही सत्ता दिली. नागपूरमध्ये ६४ चे १०८ झाले, तर लातूरमध्ये काहीच नव्हते, तेथे सत्ता आली. पिंपरीत पवारांचा बुरूज ढासळला. त्याचप्रमाणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते अशा दिग्गजांचे किल्ले ढासळले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पक्षाचा चढता आलेख आहे. भाजप एखाद्या भागापुरता पक्ष नाही, त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आणि देशात आहे.
शहरातील अनेक गतिरोधक नियमबाह्य़. त्यामध्ये शहरातील बहुतांश गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये गतिरोधकांबाबत सर्वेक्षण केले. शहरातील गतिरोधक योग्य मानांकनाप्रमाणे आहेत किंवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात शनिवार पेठ – सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
शहरातील अनेक गतिरोधक नियमबाह्य़. शहरातील गतिरोधक योग्य मानांकनाप्रमाणे आहेत किंवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात शनिवार पेठ – सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रभागातील केवळ दहा टक्के गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. वास्तविक पोलीस प्रशासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय गतिरोधक बसविता तयार करता येत नाही. तरी देखील ‘मागणी तसा पुरवठा’ अशा स्वरूपात शहरात जागोजागी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. शहरातील गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषांप्रमाणे आहेत अथवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून ११ मे २०१६ मध्ये गतिरोधक पाहणी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, गेल्या एक वर्षांत समितीची एकही बैठक झालेली नाही. शहरातील अशास्त्रीय गतिरोधकांबाबत ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये गतिरोधकांबाबत सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरातील बहुतांश गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे.

No dataset card yet

New: Create and edit this dataset card directly on the website!

Contribute a Dataset Card
Downloads last month
0
Add dataset card