target
stringlengths
237
2.16k
text
stringlengths
240
4.37k
६१ जागांपैकी काँग्रेस ५७ जागांवर, तर एआययूडीएफ ४७ जागांवर; भाजप ३५ आणि त्याचे मित्रपक्ष बोडो पीपल्स फ्रंट १० व आसाम गण परिषद १९ जागांवर लढत आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये मंत्री रकिबुल हुसैन, एआययूडीएफचे प्रमुख व धुब्रीचे खासदार बद्रुद्दीन अजमल भाजपमध्ये प्रवेशलेले काँग्रेसचे माजी मंत्री हिमांता बिस्व शर्मा यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूर, बांकुला व बर्दवान जिल्ह्य़ांतील ३१ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानासाठी २१ महिलांसह १६३ उमेदवार मैदानात आहेत. नारायणगडमधून पाचवेळा निवडून आलेले माकपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सूर्यकांत मिश्रा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानस भुनिया (सबांग) हे प्रमुख उमेदवार आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्यांपैकी अभिनेते सोहम चक्रवर्ती आणि कारगिल युद्धात लढलेले कर्नल दीप्तांशु चौधरी (निवृत्त) हे अनुक्रमे तृणमूल काँग्रेस व भाजपच्या तिकिटावर राजकारणात आपले भाग्य अजमावत आहेत
६१ जागांपैकी काँग्रेस ५७ जागांवर, तर एआययूडीएफ ४७ जागांवर; भाजप ३५ आणि त्याचे मित्रपक्ष बोडो पीपल्स फ्रंट १० व आसाम गण परिषद १९ जागांवर लढत आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये मंत्री रकिबुल हुसैन, एआययूडीएफचे प्रमुख व धुब्रीचे खासदार बद्रुद्दीन अजमल भाजपमध्ये प्रवेशलेले काँग्रेसचे माजी मंत्री हिमांता बिस्व शर्मा यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूर, बांकुला व बर्दवान जिल्ह्य़ांतील ३१ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानासाठी २१ महिलांसह १६३ उमेदवार मैदानात आहेत. २९४ सदस्यांच्या विधानसभेतील १८ मतदारसंघांत ४ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. सुमारे ७० लाख मतदार आजच्या मतदानासाठी पात्र आहेत. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी व काँग्रेस यांची युती आणि भाजप यांच्यात तिहेरी लढत होत आहे. नारायणगडमधून पाचवेळा निवडून आलेले माकपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सूर्यकांत मिश्रा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानस भुनिया (सबांग) हे प्रमुख उमेदवार आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्यांपैकी अभिनेते सोहम चक्रवर्ती आणि कारगिल युद्धात लढलेले कर्नल दीप्तांशु चौधरी (निवृत्त) हे अनुक्रमे तृणमूल काँग्रेस व भाजपच्या तिकिटावर राजकारणात आपले भाग्य अजमावत आहेत
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
केंद्र सरकारचे आरटीआयवर स्पष्टीकरण त्रेचाळीस वर्षांपूर्वीच्या कायद्यात स्वातंत्र्यापूर्वी देशातून दुसरीकडे नेलेल्या मौल्यवान वस्तू परत आणण्याची कुठली तरतूद नसल्याने कोहिनूर हिरा आता भारताला कदाचित कधीच परत मिळणार नाही, असे केंद्र सरकारने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोहिनूर हिरा हा स्वातंत्र्यापूर्वी भारतातून गेला आहे, त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभाग तो परत आणण्यासाठी काही करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागणारी लोकहिताची याचिका दाखल करून घेतली असताना कोहिनूर हिरा परत आणणे शक्य नाही, असे सरकारने सांगितले आहे. पाकिस्तान, बांगलादेश, भारत व दक्षिण आफ्रिका आपल्याकडेही कुणीतरी कोहिनूर हिरा परत आणण्याची मागणी करीत आहे. सरकारी वकील रणजित कुमार यांनी कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती घेतली जाईल, असे उत्तर दिले होते.
केंद्र सरकारचे आरटीआयवर स्पष्टीकरण त्रेचाळीस वर्षांपूर्वीच्या कायद्यात स्वातंत्र्यापूर्वी देशातून दुसरीकडे नेलेल्या मौल्यवान वस्तू परत आणण्याची कुठली तरतूद नसल्याने कोहिनूर हिरा आता भारताला कदाचित कधीच परत मिळणार नाही, असे केंद्र सरकारने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे. मौल्यवान वस्तू व कला ठेवा कायदा १९७२ अन्वये भारतीय पुरातत्त्व खात्याने आपल्या देशातून बेकायदेशीर रीत्या परदेशात गेलेल्या वस्तू परत आणण्याचा मुद्दा वेळोवेळी मांडला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोहिनूर हिरा हा स्वातंत्र्यापूर्वी भारतातून गेला आहे, त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभाग तो परत आणण्यासाठी काही करू शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडे कोहिनूर हिऱ्याबाबत स्थिती काय आहे, अशी विचारणा करणारा माहिती अधिकारातील अर्ज आला होता, त्यात ब्रिटनला लिहिलेली पत्रे व त्यांची उत्तरे यांच्या प्रतीही मागितल्या होत्या. सांस्कृतिक मंत्रालय कलावस्तू परत आणू शकते त्यामुळे तो अर्ज त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. ब्रिटनच्या ताब्यातील भारतात परत आणण्याच्या वस्तूंची कुठलीही यादी पुरातत्त्व खात्याकडे नाही, असे उत्तरात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागणारी लोकहिताची याचिका दाखल करून घेतली असताना कोहिनूर हिरा परत आणणे शक्य नाही, असे सरकारने सांगितले आहे. सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या पीठाने असे म्हटले होते, की कोहिनूर हिऱ्यावर किती देशांनी दावा केला आहे? पाकिस्तान, बांगलादेश, भारत व दक्षिण आफ्रिका आपल्याकडेही कुणीतरी कोहिनूर हिरा परत आणण्याची मागणी करीत आहे. सरकारी वकील रणजित कुमार यांनी कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती घेतली जाईल, असे उत्तर दिले होते. लोकहिताच्या याचिकेत ब्रिटन, पाकिस्तान, बांगलादेश यांचे उच्चायुक्त, सांस्कृतिक व परराष्ट्र मंत्रालय यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेत टिपू सुलतानाची तलवार व झाशीची राणी, बहादूर शाह जफर, नवाब मीर अहमद अली बंदा व इतर राज्यकर्त्यांच्या मौल्यवान वस्तू परत आणण्याची मागणी केली होती
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे. राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सुरुवात करताना जयललिता यांनी प्रमुख विरोधक असलेल्या द्रमुकवर चौफेर टीका केली. राजकीय कारणांसाठीच करुणानिधी यांनी १९७१ मध्ये दारूबंदीचा कायदा शिथिल केल्याचा आरोप जयललिता यांनी केला. मात्र जेव्हा आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल तेव्हा टप्प्याने संपूर्ण दारूबंदी अमलात आणली जाईल, असे आश्वासन जयललितांनी दिले.
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे. राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सुरुवात करताना जयललिता यांनी प्रमुख विरोधक असलेल्या द्रमुकवर चौफेर टीका केली. राजकीय कारणांसाठीच करुणानिधी यांनी १९७१ मध्ये दारूबंदीचा कायदा शिथिल केल्याचा आरोप जयललिता यांनी केला. तामिळनाडूला मद्यविक्रीतून वर्षांला ३० हजार कोटी रुपये मिळतात. मात्र जेव्हा आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल तेव्हा टप्प्याने संपूर्ण दारूबंदी अमलात आणली जाईल, असे आश्वासन जयललितांनी दिले.
केवळ एका दिवसात ते शक्य नाही. सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले. परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयललितांनी करुणानिधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. द्रमुक सरकारने १९९० मध्ये देशी दारूच्या विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे १९९१ मध्ये सत्तेत आल्यावर चारशे कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले तरी त्यावर बंदी आणल्याची आठवण जयललितांनी करून दिली
केवळ एका दिवसात ते शक्य नाही. सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले. काही स्वयंसेवी संस्था तसेच विरोधकांनी दारूबंदीची मागणी केली असतानाच, आता जयललितांनी हा प्रचाराचा मुद्दा केला आहे. परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयललितांनी करुणानिधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. द्रमुकच्या राजवटीत मद्यविक्री दुपटीने वाढल्याचा आरोपही जयललितांनी केला. त्यामुळे जनतेनेच काय ते ओळखावे, असा टोलाही त्यांनी द्रमुकला लगावला. द्रमुक सरकारने १९९० मध्ये देशी दारूच्या विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे १९९१ मध्ये सत्तेत आल्यावर चारशे कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले तरी त्यावर बंदी आणल्याची आठवण जयललितांनी करून दिली
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे. मात्र जेव्हा आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल तेव्हा टप्प्याने संपूर्ण दारूबंदी अमलात आणली जाईल, असे आश्वासन जयललितांनी दिले. सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले. परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयललितांनी करुणानिधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तामिळनाडूत पुन्हा सत्तेत आल्यास दारूबंदी केली जाईल, अशी घोषणा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी येथील जाहीर सभेत केली. बिहारमध्ये सत्तेत आल्यावर नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला, आता जयललिता यांनी तसे आश्वासन दिले आहे. राज्यात १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सुरुवात करताना जयललिता यांनी प्रमुख विरोधक असलेल्या द्रमुकवर चौफेर टीका केली. राजकीय कारणांसाठीच करुणानिधी यांनी १९७१ मध्ये दारूबंदीचा कायदा शिथिल केल्याचा आरोप जयललिता यांनी केला. तामिळनाडूला मद्यविक्रीतून वर्षांला ३० हजार कोटी रुपये मिळतात. मात्र जेव्हा आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल तेव्हा टप्प्याने संपूर्ण दारूबंदी अमलात आणली जाईल, असे आश्वासन जयललितांनी दिले. केवळ एका दिवसात ते शक्य नाही. सुरुवातीला मद्यविक्री दुकानांची वेळ कमी केली जाईल, नंतर त्यांची संख्या कमी करण्याचे आश्वासन जयललितांनी दिले. काही स्वयंसेवी संस्था तसेच विरोधकांनी दारूबंदीची मागणी केली असतानाच, आता जयललितांनी हा प्रचाराचा मुद्दा केला आहे. परिस्थितीचा अभ्यास करूनच दारूबंदीचे आश्वासन देत असल्याचे सांगत जयललितांनी करुणानिधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. द्रमुकच्या राजवटीत मद्यविक्री दुपटीने वाढल्याचा आरोपही जयललितांनी केला. त्यामुळे जनतेनेच काय ते ओळखावे, असा टोलाही त्यांनी द्रमुकला लगावला. द्रमुक सरकारने १९९० मध्ये देशी दारूच्या विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे १९९१ मध्ये सत्तेत आल्यावर चारशे कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले तरी त्यावर बंदी आणल्याची आठवण जयललितांनी करून दिली
सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ – मुखर्जी काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते. अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते. अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही आपल्या संस्कृतीची वैशिष्टय़े आहेत, हे महत्त्वाचे तत्त्वज्ञान असून ते अखंड राहिले पाहिजे, भारताच्या वैविध्यतेतच देशाची ताकद आहे, देशातील वैविध्यता ही वस्तुस्थिती आहे, अनेकतत्त्ववाद हा अनेक शतकांपासून आलेल्या कल्पनांची एकरूपता आहे, असे मुखर्जी म्हणाले. भारताला सहिष्णुतेमधून बळकटी मिळाली आहे, अनेक मतेमतांतरे आहेत, आपण त्यावर वाद करू शकतो, काही मते आपल्याला पटत नाहीत, परंतु आवश्यक असलेली मतमतांतरे आपण नाकरू शकत नाही, असेही राष्ट्रपती म्हणाले
सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ – मुखर्जी काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते. अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. जातीय तणावाचा कुरूप चेहरा कोठेही समोर येऊ शकतो त्यापासून सावध राहावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी जनतेला केले. काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते. अनेकतत्त्ववाद लोकशाहीत सहिष्णुता, विरोधी मतांचा आदर करणे आणि सहनशीलता ही मूल्ये नागरिकांमध्ये विशेषत: युवकांच्या अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. अनेकतत्त्ववाद आणि सहिष्णुता ही आपल्या संस्कृतीची वैशिष्टय़े आहेत, हे महत्त्वाचे तत्त्वज्ञान असून ते अखंड राहिले पाहिजे, भारताच्या वैविध्यतेतच देशाची ताकद आहे, देशातील वैविध्यता ही वस्तुस्थिती आहे, अनेकतत्त्ववाद हा अनेक शतकांपासून आलेल्या कल्पनांची एकरूपता आहे, असे मुखर्जी म्हणाले. भारताला सहिष्णुतेमधून बळकटी मिळाली आहे, अनेक मतेमतांतरे आहेत, आपण त्यावर वाद करू शकतो, काही मते आपल्याला पटत नाहीत, परंतु आवश्यक असलेली मतमतांतरे आपण नाकरू शकत नाही, असेही राष्ट्रपती म्हणाले
आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती १३ एप्रिलला म्हणजे एक दिवस आधी साजरी केली जाईल. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रात साजरी होत आहे. आंबेडकर यांच्या दूरदृष्टीत आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने आता संमत केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाची मुळे दिसतात.
डॉ. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. त्यात असमानता दूर करतानाच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर भर दिला जाईल. संयुक्त राष्ट्रातील भारताचा स्थायी दूतावास व कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्य़ूमन होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती १३ एप्रिलला म्हणजे एक दिवस आधी साजरी केली जाईल. यानिमित्ताने शाश्वत उद्दिष्टे साध्य करताना असमानतेचा मुकाबला या विषयावर चर्चासत्र होईल. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांची जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रात साजरी होत आहे. डॉ. आंबेडकर हे लाखो भारतीय लोकांचे समानता व सामाजिक न्यायासाठीचे प्रेरणास्थान आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या दूरदृष्टीत आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने आता संमत केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाची मुळे दिसतात. ही उद्दिष्टे २०३० पर्यंत साध्य करायची आहेत. डॉ. आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला तर मृत्यू १९५६ मध्ये झाला त्यांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे
सबांग मतदारसंघात तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान मिदनापोर जिल्ह्य़ातील दुब्रजपूर परिसरात काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता मरण पावल्याची घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सदर कार्यकर्त्यांचे नाव जयदेव जना (३०) असे असून शुक्रवारी रात्री घरी परतत असताना त्याच्यावर काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी काठय़ा आणि लोखंडी शिगांनी हल्ला चढविला, असे पोलीस अधीक्षक बी. चंद्रशेखर यांनी सांगितले. जना याच्या पत्नीने सबांग पोलीस ठाण्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला असून त्यामध्ये माजी मंत्री आणि सबांग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मानस भुनिया यांचा समावेश आहे. भुनिया यांच्यासमोरच जना याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये तो मरण पावल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते अमूल्य मैती यांनी केला आहे
सबांग मतदारसंघात तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान काँग्रेस-माकपवर हल्ल्याचा आरोप; सोमवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान मिदनापोर जिल्ह्य़ातील दुब्रजपूर परिसरात काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता मरण पावल्याची घटना घडली आहे. येत्या सोमवारी येथे मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या सदर कार्यकर्त्यांचे नाव जयदेव जना (३०) असे असून शुक्रवारी रात्री घरी परतत असताना त्याच्यावर काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी काठय़ा आणि लोखंडी शिगांनी हल्ला चढविला, असे पोलीस अधीक्षक बी. चंद्रशेखर यांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या जना याला रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले. जना याच्या पत्नीने सबांग पोलीस ठाण्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला असून त्यामध्ये माजी मंत्री आणि सबांग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मानस भुनिया यांचा समावेश आहे. भुनिया यांच्यासमोरच जना याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये तो मरण पावल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते अमूल्य मैती यांनी केला आहे
आसाममध्ये केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार गुवाहाटी: आसाम विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोठय़ा पक्षांनी २०११च्या तुलनेत या वेळी महिलांना कमी प्रमाणात उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार रिंगणत आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी केवळ सहाच महिला उमेदवार जास्त आहेत, गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ उमेदवार विजयी झाल्या होत्या.मोठय़ा पक्षांनी गेल्या वेळेपेक्षा यंदा महिला उमेदवारांना कमी प्रमाणात उमेदवारी दिली आहे.
आसाममध्ये केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार गुवाहाटी: आसाम विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मोठय़ा पक्षांनी २०११च्या तुलनेत या वेळी महिलांना कमी प्रमाणात उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत केवळ ८.६ टक्केच महिला उमेदवार रिंगणत आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी केवळ सहाच महिला उमेदवार जास्त आहेत, गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ उमेदवार विजयी झाल्या होत्या.मोठय़ा पक्षांनी गेल्या वेळेपेक्षा यंदा महिला उमेदवारांना कमी प्रमाणात उमेदवारी दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर जोडाफेक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला. ही पत्रकार परिषद सुरू असताना वेद प्रकाश या इसमाने केजरीवाल यांच्या दिशेने जोडा फेकून मारला. मात्र, त्याचा नेम चुकला. आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या वेद प्रकाशने सीएनजी स्टिकर्सच्या वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार केली.
अरविंद केजरीवाल यांच्यावर जोडाफेक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी एका पत्रकार परिषदेत एक जणाने जोडा मारून फेकला. आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत वाहतुकीच्या सम-विषम प्रयोगाचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या प्रकरणी केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद बोलवली होती. ही पत्रकार परिषद सुरू असताना वेद प्रकाश या इसमाने केजरीवाल यांच्या दिशेने जोडा फेकून मारला. मात्र, त्याचा नेम चुकला. त्यानंतर पोलिसांनी वेद प्रकाशला ताब्यात घेतले. आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या वेद प्रकाशने सीएनजी स्टिकर्सच्या वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार केली.
भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची मून यांची सशर्त तयारी वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी दोन्ही देशांनी संमती दिली तर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफनी द्युजारिक यांनी सांगितले की, जर दोन सदस्य देशांमध्ये वाद असतील व कुणीच तोडगा काढण्यास राजी नसेल तर संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस त्यांच्या पदाचा वापर करून मध्यस्थी करू शकतात त्यामुळे या दोन देशांनी तशी इच्छा प्रकट केली तर मून हे मध्यस्थी करण्यास तयार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेची प्रक्रिया थांबली आहे त्याबाबत रोजच्या वार्तालापात द्युजारिक यांनी सांगितले की, अशी मध्यस्थी करण्यास बान की मून यांची तयारी आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची मून यांची सशर्त तयारी वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतर पाकिस्तानने भारताशी शांतता चर्चा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी दोन्ही देशांनी संमती दिली तर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. बान की मून यांचे प्रवक्ते स्टीफनी द्युजारिक यांनी सांगितले की, जर दोन सदस्य देशांमध्ये वाद असतील व कुणीच तोडगा काढण्यास राजी नसेल तर संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस त्यांच्या पदाचा वापर करून मध्यस्थी करू शकतात त्यामुळे या दोन देशांनी तशी इच्छा प्रकट केली तर मून हे मध्यस्थी करण्यास तयार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेची प्रक्रिया थांबली आहे त्याबाबत रोजच्या वार्तालापात द्युजारिक यांनी सांगितले की, अशी मध्यस्थी करण्यास बान की मून यांची तयारी आहे. सध्या भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी ७ एप्रिलला द्विपक्षीय चर्चा स्थगित करीत असल्याचे म्हटले होते. पठाणकोट हल्ला प्रकरणी एनआयएचे पथक पाकिस्तानात जाणार होते पण त्यावर बसित यांच्या वक्तव्याने पाणी पडले आहे. पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने मात्र अलीकडेच पठाणकोट येथे भेट दिली होती. भारताने त्यानंतर असे म्हटले होते की, पाकिस्तानच्या पथकाने भेट दिली म्हणून भारताचे पथक तेथे जाईलच असे नाही किंबहुना तसे काही ठरले नव्हते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी असे सांगितले होते की, दोन्ही देशात संबंध प्रस्थापित राहतील व त्यांनी चर्चेचे स्वरूप ठरवून घेतले पाहिजे असे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी केले आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी न्यायाधीशांची स्थानबद्धता प्रकरण न्यायाधीशांना स्थानबद्ध करण्याच्या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे. मुशर्रफ यांच्या परदेशवारीवर घालण्यात आलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर ते गेल्या महिन्यात दुबईला उपचारासाठी गेले असून ते दहशतवादविरोधी न्यायालयात हजर नव्हते. सरकारने परवानगी दिल्यानंतर मुशर्रफ परदेशात गेले असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला, मात्र त्याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुशर्रफ यांना परदेशात जाण्याची मुभा देण्यात आली हे सरकारी वकिलांचे म्हणणेही न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयाने मुशर्रफ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले.
परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी न्यायाधीशांची स्थानबद्धता प्रकरण न्यायाधीशांना स्थानबद्ध करण्याच्या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे. मुशर्रफ यांच्या परदेशवारीवर घालण्यात आलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर ते गेल्या महिन्यात दुबईला उपचारासाठी गेले असून ते दहशतवादविरोधी न्यायालयात हजर नव्हते. पाकिस्तानात २००७ मध्ये आणीबाणी जाहीर केल्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना स्थानबद्ध केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनवाईला मुशर्रफ गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने नापसंती व्यक्त केली. परदेशात जाण्यापूर्वी मुशर्रफ यांनी न्यायालयाची परवानगी घ्यावयास हवी होती, असे न्या. सोहेल इक्रम म्हणाले. सरकारने परवानगी दिल्यानंतर मुशर्रफ परदेशात गेले असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला, मात्र त्याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुशर्रफ यांना परदेशात जाण्याची मुभा देण्यात आली हे सरकारी वकिलांचे म्हणणेही न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयाने मुशर्रफ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले. यापूर्वीही मुशर्रफ यांच्याविरोधात अनेकदा वॉरण्ट जारी करण्यात आले होते, मात्र सुरक्षा आणि प्रकृती अस्वास्थ्य ही कारणे देऊन त्यांनी या आदेशांचे उल्लंघन केले होते.
आशिया – पॅसिफिक क्षेत्रात भारत महत्त्वाचा भागीदार देश – कार्टर भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे गोव्यात दोन दिवस मुक्काम भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे व त्याची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी सांगितले. संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर व त्यांचे समपदस्थ मनोहर र्पीकर यांची चांगली मैत्री असून, कार्टर भारतात आल्यानंतर पहिले दोन दिवस गोवा मुक्कामी असणार आहेत. कार्टर यांनी सांगितले, की इंडो आशिया पॅसिफिक भागात भारत हा प्रभावी देश आहे. भारताचे सध्याचे धोरण अ‍ॅक्ट ईस्ट आशिया असले तरी दोन मोठे लोकशाही देश असलेल्या अमेरिका व भारत यांच्यातील संरक्षण संबंध महत्त्वाचे आहेत. १० व ११ एप्रिलला कार्टर गोवा मुक्कामी राहणार असून, नंतर ते पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची भेट घेतील
आशिया – पॅसिफिक क्षेत्रात भारत महत्त्वाचा भागीदार देश – कार्टर भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे गोव्यात दोन दिवस मुक्काम भारत हा आमच्यासाठी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठा भागीदार देश आहे व त्याची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची ठरत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी सांगितले. ते तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत व अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात भागीदारीचे नवीन प्रकल्प सुरू केले जातील त्याबाबत कार्टर या दौऱ्यात काही नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण महासागरात चीनने चालवलेल्या कारवायांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून, या भागात सर्व काही सुरळीत नाही असे सूचक विधान केले आहे. संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर व त्यांचे समपदस्थ मनोहर र्पीकर यांची चांगली मैत्री असून, कार्टर भारतात आल्यानंतर पहिले दोन दिवस गोवा मुक्कामी असणार आहेत. कार्टर यांनी सांगितले, की इंडो आशिया पॅसिफिक भागात भारत हा प्रभावी देश आहे. कार्टर हे त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोवा व नवी दिल्लीला भेट देणार आहेत. भारताची भूमिका महत्त्वाची आहे व ती सकारात्मक असेल. भारताचे सध्याचे धोरण अ‍ॅक्ट ईस्ट आशिया असले तरी दोन मोठे लोकशाही देश असलेल्या अमेरिका व भारत यांच्यातील संरक्षण संबंध महत्त्वाचे आहेत. आग्नेय व पूर्व आशियात भारताचे स्थान मोठे असून, जपानशी चांगले संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. डीटीआयआय म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह या योजनेला २०१२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. आता या योजनेचा समन्वय मेक इन इंडिया कार्यक्रमाशी राहील असे त्यांनी सूचित केले. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी गोव्यात येण्याचे निमंत्रण कार्टर यांना दिले आहे. तेथे ते पश्चिम नौदल तळाला भेट देतील. र्पीकर डिसेंबरमध्ये अमेरिकेत गेले होते तेव्हा कार्टर यांनी त्यांना अणुशक्तीवर चालणाऱ्या विमानवाहू युद्धनौकेवर नेले होते व दोन्ही नेते तेथे एक दिवस राहिले होते. अमेरिकेची यूएसएस ब्लू रीज ही युद्धनौका कार्टर यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गोवा येथे येणार असल्याचे समजते. १० व ११ एप्रिलला कार्टर गोवा मुक्कामी राहणार असून, नंतर ते पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची भेट घेतील
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप तरुण गोगोई यांचा आरोप पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला असून यापैकी काही जणांचे मोदी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे म्हटले आहे. पनामा घोटाळ्यातील अनेकांशी मोदी यांचे निकटचे संबंध असल्याने ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाहीत, असे गोगोई यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास १९५१ हे वर्ष आसाम कराराच्या अंमलबजावणीसाठी आधारभूत वर्ष धरले जाईल, असे हिमंत शर्मा हे माजी मंत्री सांगत आहेत, मात्र त्यामुळे सुटलेला हा प्रश्न पुन्हा चिघळेल आणि त्यामुळे जातीय सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे गोगोई म्हणाले. आम्ही आसाम करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, मात्र १९५१ हे आधारभूत वर्ष मानणार नाही, असे ते म्हणाले. आपण मुलाची कारकीर्द विकसित करीत असल्याचा आरोप भाजप करते, मात्र राज्यातील सर्व विद्यापीठे, पूल आणि रस्ते केवळ आपल्या मुलासाठीच बांधण्यात आले का, आपला मुलगा खासदार झाला आणि त्याने आसामच्या जनतेसाठी आवाज उठविला तर त्यामध्ये गैर काय, असा सवाल गोगोई यांनी केला
पनामा घोटाळ्यात नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय! पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप तरुण गोगोई यांचा आरोप पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला असून यापैकी काही जणांचे मोदी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे म्हटले आहे. पनामा घोटाळ्यातील अनेकांशी मोदी यांचे निकटचे संबंध असल्याने ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाहीत, असे गोगोई यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. सर्व भ्रष्ट लोकांसाठी आणि साठेबाजांसाठी भाजप हा पक्ष सुरक्षित नंदनवन आहे. एखाद्याने भाजपमध्ये प्रवेश केला, की त्यांचे सर्व गुन्हे माफ होतात, असेही गोगोई म्हणाले. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास १९५१ हे वर्ष आसाम कराराच्या अंमलबजावणीसाठी आधारभूत वर्ष धरले जाईल, असे हिमंत शर्मा हे माजी मंत्री सांगत आहेत, मात्र त्यामुळे सुटलेला हा प्रश्न पुन्हा चिघळेल आणि त्यामुळे जातीय सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे गोगोई म्हणाले. आम्ही आसाम करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, मात्र १९५१ हे आधारभूत वर्ष मानणार नाही, असे ते म्हणाले. आपण मुलाची कारकीर्द विकसित करीत असल्याचा आरोप भाजप करते, मात्र राज्यातील सर्व विद्यापीठे, पूल आणि रस्ते केवळ आपल्या मुलासाठीच बांधण्यात आले का, आपला मुलगा खासदार झाला आणि त्याने आसामच्या जनतेसाठी आवाज उठविला तर त्यामध्ये गैर काय, असा सवाल गोगोई यांनी केला
प्रतिक्रिया भ्रष्टाचारी नेत्यांच्या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपचे वाग्युद्ध कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. मात्र, ज्यांचे सर्वोच्च नेतृत्व कथित घोटाळ्याच्या गुन्हय़ात जामिनावर आहे त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार नसल्याचा भीमटोला भाजपने लगावला. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते; तर उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध खुनासह दहा गुन्हे दाखल आहेत. या नेमणुकांमुळे भाजपने केलेल्या सचोटीचे आश्वासन पोकळ असल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. ज्यांनी गेली दहा वर्षे भ्रष्ट कारभार केला त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे प्रत्युत्तर भाजप सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी दिले
प्रतिक्रिया भ्रष्टाचारी नेत्यांच्या मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपचे वाग्युद्ध कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. मात्र, ज्यांचे सर्वोच्च नेतृत्व कथित घोटाळ्याच्या गुन्हय़ात जामिनावर आहे त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार नसल्याचा भीमटोला भाजपने लगावला. कर्नाटकचे अध्यक्ष नेमण्यात आलेले बी.एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते; तर उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध खुनासह दहा गुन्हे दाखल आहेत. या नेमणुकांमुळे भाजपने केलेल्या सचोटीचे आश्वासन पोकळ असल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. भाजपने मात्र आपल्या नेत्यांवरील आरोप निराधार असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यांनी गेली दहा वर्षे भ्रष्ट कारभार केला त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे प्रत्युत्तर भाजप सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी दिले
उत्तराखंडप्रकरणी भाजपचा आरोप हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे पायउतार झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या आदेशावरून उत्तराखंड विधानसभेच्या कामकाजाचा अभिलेख पुन्हा लिहिण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. रावत यांनी घोषित केलेल्या पदयात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजप पुढील आठवडय़ापासून ‘उत्तराखंड बचाव’ यात्रा सुरू करेल अशी घोषणाही पक्षाने केली. हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे. रावत यांच्या सांगण्यावरून ज्या दिवशी विधानसभेत गोंधळ झाला त्या, म्हणजे १८ मार्चच्या रात्री स्वत:च्या कक्षात सभागृहाचे कार्यवृत्त पुन्हा लिहवून घेतले. प्रत्यक्षात फेटाळले गेलेले विनियोजन विधेयक सभागृहाने संमत केल्याचे यातून दाखवण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केला.
उत्तराखंडप्रकरणी भाजपचा आरोप हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे पायउतार झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या आदेशावरून उत्तराखंड विधानसभेच्या कामकाजाचा अभिलेख पुन्हा लिहिण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. रावत यांनी घोषित केलेल्या पदयात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजप पुढील आठवडय़ापासून ‘उत्तराखंड बचाव’ यात्रा सुरू करेल अशी घोषणाही पक्षाने केली. हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे. रावत यांच्या सांगण्यावरून ज्या दिवशी विधानसभेत गोंधळ झाला त्या, म्हणजे १८ मार्चच्या रात्री स्वत:च्या कक्षात सभागृहाचे कार्यवृत्त पुन्हा लिहवून घेतले. प्रत्यक्षात फेटाळले गेलेले विनियोजन विधेयक सभागृहाने संमत केल्याचे यातून दाखवण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केला.
पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवालांवर फेकला बूट; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ‘आप’च्या एका सदस्याने तो पकडला. या व्यक्तीचे नाव वेदप्रकाश असून तो ‘आप’पासून वेगळ्या झालेल्या आम आदमी सेनेचा असल्याची महितीआहे. दरम्यान, काँग्रेस नेते पीसी चाको यांनी या घटनेला केजरीवाल यांची हुकूमशाही वृत्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवालांवर फेकला बूट; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दिल्लीतील सम-विषम वाहना योजनेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत हा प्रकार घडला. पत्रकारपरिषद सुरू असताना या व्यक्तीने केजरीवालांच्या दिशेने बूट फिरकावला. मात्र, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ‘आप’च्या एका सदस्याने तो पकडला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला लगेचच ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीचे नाव वेदप्रकाश असून तो ‘आप’पासून वेगळ्या झालेल्या आम आदमी सेनेचा असल्याची महितीआहे. या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते पीसी चाको यांनी या घटनेला केजरीवाल यांची हुकूमशाही वृत्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
परदेश दौऱ्यात वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच करतात झोप पूर्ण या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला नरेंद्र मोदींचे सततचे परदेश दौरे अनेकांच्या टीकेचा विषय असला तरी या दौऱ्यांतील एक सकारात्मक गोष्ट नुकतीच उजेडात आली आहे. परदेश दौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी वेळ वाचवण्यासाठी विमानातच झोप पूर्ण करतात. त्यामुळे विमानातून उतरल्यानंतर त्यांना झपाट्याने दौरे करून राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणे, करारांवर स्वाक्षऱ्या करणे आदी कामे लवकरात लवकर आटपणे शक्य होते. बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना मोदींनी मुद्दाम रात्रीच्या वेळी विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘एअर इंडिया’च्या फ्लाईटने संपूर्ण जगभर प्रवास करणा-या पंतप्रधान मोदींच्या चेक-इन बॅग्ज या दौऱ्यांदरम्यान विमानाच्या बाहेर येताना दिसत नव्हत्या.
परदेश दौऱ्यात वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच करतात झोप पूर्ण या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला नरेंद्र मोदींचे सततचे परदेश दौरे अनेकांच्या टीकेचा विषय असला तरी या दौऱ्यांतील एक सकारात्मक गोष्ट नुकतीच उजेडात आली आहे. परदेश दौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी वेळ वाचवण्यासाठी विमानातच झोप पूर्ण करतात. त्यामुळे विमानातून उतरल्यानंतर त्यांना झपाट्याने दौरे करून राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणे, करारांवर स्वाक्षऱ्या करणे आदी कामे लवकरात लवकर आटपणे शक्य होते. त्यासाठीच रात्री विमानप्रवास करून ते प्रवासादरम्यानच आपली झोप पूर्ण करतात. बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना मोदींनी मुद्दाम रात्रीच्या वेळी विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘एअर इंडिया’च्या फ्लाईटने संपूर्ण जगभर प्रवास करणा-या पंतप्रधान मोदींच्या चेक-इन बॅग्ज या दौऱ्यांदरम्यान विमानाच्या बाहेर येताना दिसत नव्हत्या.
या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले. एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी केवळ २ रात्री, वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. ‘ केवळ ९७ तासांमध्ये मोदींनी अमेरिकेसह विविध देशांचा दौरा केला. जर त्यांनी रात्री विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर याच दौ-यासाठी आम्हाला कमीत कमी ६ दिवस तरी लागले असते’ असे अधिका-याने नमूद केले.
पंतप्रधान मोदी नुकतेच, बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले. एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी केवळ २ रात्री, वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. ‘ केवळ ९७ तासांमध्ये मोदींनी अमेरिकेसह विविध देशांचा दौरा केला. जर त्यांनी रात्री विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर याच दौ-यासाठी आम्हाला कमीत कमी ६ दिवस तरी लागले असते’ असे अधिका-याने नमूद केले. मात्र, मोदींच्या निर्णयामुळे हा दौरा केवळ चार दिवसांत पूर्ण झाला. हॉटेलचा मुक्काम कमी झाल्यामुळे दौऱ्यावरील खर्चातही बचत झाल्याचे या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.
‘पनामा’चा अहवाल पंधरवडय़ात द्या पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार तब्बल ५०० भारतीयांनी करचुकवेगिरी करीत परदेशात जमविलेली ‘काळी माया’ उघडकीस आणणाऱ्या ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पंधरवडय़ात प्राथमिक अहवाल द्यावा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून परतताच सोमवारी ४ एप्रिलला दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने त्याच दिवशी या प्रकरणी प्रकाशित केलेल्या सांगोपांग वृत्ताची गंभीर दखल घेत मोदी यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात या ५०० भारतीयांपैकी प्रमुख करचुकव्यांची नावे होतीच, पण या वृत्तपत्राच्या शोधपत्रकारांच्या पथकाने या यादीतील अनेक भारतीयांच्या घराचे पत्तेही पडताळून पाहिले तेव्हा धक्कादायक माहितीही हाती आली. एका भारतीयाचा पत्ता तर मुंबईतल्या चाळीतला होता.
‘पनामा’चा अहवाल पंधरवडय़ात द्या पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार तब्बल ५०० भारतीयांनी करचुकवेगिरी करीत परदेशात जमविलेली ‘काळी माया’ उघडकीस आणणाऱ्या ‘पनामा पेपर्स’प्रकरणी पंधरवडय़ात प्राथमिक अहवाल द्यावा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून परतताच सोमवारी ४ एप्रिलला दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने त्याच दिवशी या प्रकरणी प्रकाशित केलेल्या सांगोपांग वृत्ताची गंभीर दखल घेत मोदी यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात या ५०० भारतीयांपैकी प्रमुख करचुकव्यांची नावे होतीच, पण या वृत्तपत्राच्या शोधपत्रकारांच्या पथकाने या यादीतील अनेक भारतीयांच्या घराचे पत्तेही पडताळून पाहिले तेव्हा धक्कादायक माहितीही हाती आली. एका भारतीयाचा पत्ता तर मुंबईतल्या चाळीतला होता.
सरकारी वर्तुळातील उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार परदेश दौऱ्यावरून परतताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिलला मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी, काळ्या पैशाप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे हा तपास सुपूर्द करू नये, त्यापेक्षा अद्ययावत संगणक प्रणालीतील तज्ज्ञांच्या लहान गटाकडून हा तपास व्हावा आणि तपासात हाती येणाऱ्या तथ्यांबाबत आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळावी, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही ४ एप्रिललाच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध यंत्रणांतील तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मोझाक फोन्सेका या कायदे सल्लागार कंपनीच्या माध्यमातून या भारतीयांनी विविध परदेशी कंपन्यांच्या रूपाने बेकायदेशीर गुंतवणूक केल्याचे दाखवीत तसेच अन्य मार्गानीही करचुकवेगिरी केली आहे. या मोहिमेत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चाही सहभाग आहे तेव्हा आणि आता.. काळ्या पैशाबाबत नेमलेले विशेष तपास पथक हे त्यांच्या गतीने काम करील आणि परदेशातील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीच्या मार्गाचा शोध घेण्यातही वेळ खर्च होईल.
सरकारी वर्तुळातील उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार परदेश दौऱ्यावरून परतताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिलला मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी, काळ्या पैशाप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे हा तपास सुपूर्द करू नये, त्यापेक्षा अद्ययावत संगणक प्रणालीतील तज्ज्ञांच्या लहान गटाकडून हा तपास व्हावा आणि तपासात हाती येणाऱ्या तथ्यांबाबत आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळावी, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही ४ एप्रिललाच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध यंत्रणांतील तज्ज्ञांची समिती नेमली आहे. वित्तीय गुप्तचर विभाग, परकीय कर आणि कर संशोधन विभाग आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा तपास विभाग तसेच रिझव्‍‌र्ह बँकेतील तज्ज्ञांचा या समितीत समावेश आहे. मोझाक फोन्सेका या कायदे सल्लागार कंपनीच्या माध्यमातून या भारतीयांनी विविध परदेशी कंपन्यांच्या रूपाने बेकायदेशीर गुंतवणूक केल्याचे दाखवीत तसेच अन्य मार्गानीही करचुकवेगिरी केली आहे. जगभरातील अशा करचुकव्यांचा शोध जगभरातील निवडक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी सामूहिक समन्वयातून अत्यंत गोपनीयतेने घेतला. या मोहिमेत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चाही सहभाग आहे तेव्हा आणि आता.. काळ्या पैशाबाबत नेमलेले विशेष तपास पथक हे त्यांच्या गतीने काम करील आणि परदेशातील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीच्या मार्गाचा शोध घेण्यातही वेळ खर्च होईल. त्यामुळे निष्कर्षांप्रत येण्यास विलंब होईल. म्हणून हा तपास या पथकाकडे देऊ नये, असे मोदी यांनी सुचविल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले
संसदेच्या अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलपासून अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे लोकसभा व राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. मध्येच संस्थगित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा भाग असणार आहे. सोळाव्या लोकसभेचे आठवे अधिवेशन २५ एप्रिलला सुरू होईल आणि शासकीय कामकाजाच्या तातडीच्या आधीन राहून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता असल्याचे लोकसभेतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. राजकीय संकटामुळे केंद्रीय राजवट लागू असलेल्या उत्तराखंडला एप्रिलनंतरच्या खर्चासाठी मंजुरी देण्यासाठी अध्यादेश जारी करणे सरकारला शक्य व्हावे म्हणून लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्येच संस्थगित करण्यात आले होते. राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडला १ एप्रिलनंतर खर्च करण्याचे अधिकार केंद्र सरकारने दिल्यानंतर राष्ट्रपतींनी उत्तराखंड विनियोजन अध्यादेश २०१६ जारी केला होता.
संसदेच्या अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलपासून अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे लोकसभा व राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध २५ एप्रिलला सुरू असून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. मध्येच संस्थगित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा भाग असणार आहे. सोळाव्या लोकसभेचे आठवे अधिवेशन २५ एप्रिलला सुरू होईल आणि शासकीय कामकाजाच्या तातडीच्या आधीन राहून ते १३ मेपर्यंत चालण्याची शक्यता असल्याचे लोकसभेतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर राज्यसभेचे २३९ वे अधिवेशन २५ एप्रिलपासून सुरू होत असल्याची सूचना राज्यसभेने सदस्यांना दिली आहे. राजकीय संकटामुळे केंद्रीय राजवट लागू असलेल्या उत्तराखंडला एप्रिलनंतरच्या खर्चासाठी मंजुरी देण्यासाठी अध्यादेश जारी करणे सरकारला शक्य व्हावे म्हणून लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्येच संस्थगित करण्यात आले होते. राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या उत्तराखंडला १ एप्रिलनंतर खर्च करण्याचे अधिकार केंद्र सरकारने दिल्यानंतर राष्ट्रपतींनी उत्तराखंड विनियोजन अध्यादेश २०१६ जारी केला होता. उत्तराखंडमधील घटनात्मक पेचप्रसंगातून उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन संसद संस्थगित करण्यात आल्याचे संसदीय कार्य मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले होते. या अधिवेशनात जीएसटी विधेयकासारखी महत्त्वाची विधेयके पारित करण्याकरता विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी सरकारने या अधिवेशनावर भिस्त ठेवली आहे
सर्वोच्च न्यायालयामार्फत मदतीसाठी दोन न्यायमित्रांची नियुक्ती दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण चार वर्षांपूर्वीच्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात आपल्याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध चार गुन्हेगारांनी केलेल्या अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नियुक्ती केली. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन व संजय हेगडे यांना न्यायालयीन मित्र म्हणून नेमले. १६ डिसेंबर २०१२च्या रात्री २३ वर्षे वयाच्या एका तरुणीवर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह बसच्या बाहेर फेकून दिल्याचा या चौघांवर आरोप होता. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकारचे असल्याचा निर्वाळा देऊन, या चौघांना या गुन्हय़ासाठी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने १३ मार्च २०१४ रोजी कायम केली होती. मात्र बरेचदा अशा प्रकरणाचे अनेक पैलू असतात आणि त्यापैकी कुठल्याही पैलूकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटत असल्यामुळे आम्ही दोन ज्येष्ठ वकिलांची न्यायालयाचे मित्र म्हणून नियुक्ती करत असल्याचे न्या.
सर्वोच्च न्यायालयामार्फत मदतीसाठी दोन न्यायमित्रांची नियुक्ती दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरण चार वर्षांपूर्वीच्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात आपल्याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध चार गुन्हेगारांनी केलेल्या अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नियुक्ती केली. या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्याकरिता न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन व संजय हेगडे यांना न्यायालयीन मित्र म्हणून नेमले. यापैकी रामचंद्रन हे मुकेश व पवन, तर हेगडे हे विनय व अक्षय या दोषींच्या अपिलांबाबत न्यायालयाला साहाय्य करतील. १६ डिसेंबर २०१२च्या रात्री २३ वर्षे वयाच्या एका तरुणीवर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह बसच्या बाहेर फेकून दिल्याचा या चौघांवर आरोप होता. ही तरुणी २९ डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात मरण पावली. या घटनेतील मुख्य आरोपी रामसिंग हा मार्च २०१३ मध्ये तिहार तुरुंगात मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याच्याविरुद्धची न्यायालयीन कारवाई संपवण्यात आली होती. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकारचे असल्याचा निर्वाळा देऊन, या चौघांना या गुन्हय़ासाठी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने १३ मार्च २०१४ रोजी कायम केली होती. या आदेशाला चौघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आहे. मात्र बरेचदा अशा प्रकरणाचे अनेक पैलू असतात आणि त्यापैकी कुठल्याही पैलूकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटत असल्यामुळे आम्ही दोन ज्येष्ठ वकिलांची न्यायालयाचे मित्र म्हणून नियुक्ती करत असल्याचे न्या. व्ही. गोपाल गौडा व न्या. कुरियन जोसेफ यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पुढच्या प्राथमिक लढतींच्या पाश्र्वभूमीवर काही भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पािठंबा दिला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला आहे. मेक्सिकोतून आलेले लोक बलात्कारी व अमली पदार्थ तस्कर आहेत, अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिमांवर तूर्त बंदी घालायला हवी असे सांगून ट्रम्प यांनी १.१० कोटी बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलण्याची मागणी केली होती. भारतीय अमेरिकी वकील आनंद आहुजा हे भारतीय अमेरिकी व्यक्तींच्या ट्रम्प समर्थक गटाचे प्रमुख आहेत. जे लोक कायदा मोडतात त्यांचा गौरव करणे योग्य नाही, कायदा मोडला तर शिक्षा झाली पाहिजे एवढेच ट्रम्प म्हणाले त्यात काही चुकीचे नाही.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पुढच्या प्राथमिक लढतींच्या पाश्र्वभूमीवर काही भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पािठंबा दिला आहे. बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याबाबत ट्रम्प यांनी व्यक्त केलेली मते आम्हाला मान्य आहेत. उलट त्यामुळे भारताचा फायदा होईल असे त्यांचे म्हणणे आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार काही स्थलांतरित गटांनी ट्रम्प यांना त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करूनही पाठिंबा दिला आहे. मेक्सिकोतून आलेले लोक बलात्कारी व अमली पदार्थ तस्कर आहेत, अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिमांवर तूर्त बंदी घालायला हवी असे सांगून ट्रम्प यांनी १.१० कोटी बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलण्याची मागणी केली होती. भारतीय अमेरिकी वकील आनंद आहुजा हे भारतीय अमेरिकी व्यक्तींच्या ट्रम्प समर्थक गटाचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांना आमचा पाठिंबा आहे. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचे त्यांनी केलेले आवाहन चुकीचे नाही. जे लोक कायदा मोडतात त्यांचा गौरव करणे योग्य नाही, कायदा मोडला तर शिक्षा झाली पाहिजे एवढेच ट्रम्प म्हणाले त्यात काही चुकीचे नाही. आदिती शर्मा या विद्यार्थिनीने फेसबुकवर ट्रम्पसमर्थक गट चालवला आहे तिने सांगितले की, ट्रम्प हे वेगळे उमेदवार आहेत. मुस्लीम निर्वासितांवर बंदीचे मी समर्थनच करते. असे असले तरी या भारतीय अमेरिकी गटांचे मत म्हणजे तेथील भारतीय वंशाच्या समुदायाचे मत नाही. पेनसिल्वानिया विद्यापीठातील सेंटर फॉर अॅडव्हान्सड स्टडी ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक देवेश कपूर यांनी सांगितले की, याआधी आहुजा यांच्या गटाने डेमोक्रॅटिक पक्षाची पाठराखण केली होती. २००८ च्या निवडणुकीत भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी ८४ टक्के मते बराक ओबामा यांना मिळाली होती
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी देशातील महत्त्वाच्या राज्यांना सध्या दुष्काळाने ग्रासले असतानाच दुष्काळावर कामयस्वरूपी तोडगा काढण्याचा केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्ट केले. येथील प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी दुष्काळनिवारणासाठी केंद्राकडून अनेक योजनांची आखणी सुरू असल्याचे सांगितले.
दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; केंद्राकडून योजनांची आखणी देशातील महत्त्वाच्या राज्यांना सध्या दुष्काळाने ग्रासले असतानाच दुष्काळावर कामयस्वरूपी तोडगा काढण्याचा केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्ट केले. येथील प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी दुष्काळनिवारणासाठी केंद्राकडून अनेक योजनांची आखणी सुरू असल्याचे सांगितले.
या पाश्र्वभूमीवर बोलताना मोदी यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत दुसरी हरितक्रांती लवकरच होईल, असे आश्वासन मोदींनी दिले. पुढील तीन वर्षांत १८ हजार खेडय़ांना वीज दिली जाईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. देशभरातील गेल्या तीन ते चार महिन्यांत ९०० खेडय़ांमध्ये वीज पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रह्मपुत्रेसारखी नदी असतानादेखील आसामच्या नागरिकांना पाण्यापासून कशासाठी वंचित राहावे लागते, असा सवाल करीत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर कर्नाटक व उत्तर प्रदेशचा काही भाग आदी ठिकाणी दुष्काळ असून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना मोदी यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत दुसरी हरितक्रांती लवकरच होईल, असे आश्वासन मोदींनी दिले. पुढील तीन वर्षांत १८ हजार खेडय़ांना वीज दिली जाईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आसाममध्ये तीन हजार खेडय़ांमध्ये विजेचे खांबही पोहोचलेले नाहीत. देशभरातील गेल्या तीन ते चार महिन्यांत ९०० खेडय़ांमध्ये वीज पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रह्मपुत्रेसारखी नदी असतानादेखील आसामच्या नागरिकांना पाण्यापासून कशासाठी वंचित राहावे लागते, असा सवाल करीत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. या वेळी मतदार काँग्रेसला धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने घराणेशाहीचे राजकारण व भ्रष्टाचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. घुसखोरीचा प्रश्न सोडवायला हवा, अन्यथा आसामचा विकास कठीण असल्याचे मोदींनी सांगितले
सुरक्षेबाबत राजनाथ सिंह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव यासह देशातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी देशातील सुरक्षेबाबतची अंतर्गत स्थिती आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर एनआयटीतील वातावरण तणावाचे झाले होते. पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात भारताच्या एनआयए चमूला पाकिस्तानला भेट देण्यास त्या देशाने नकार दिल्याच्या मुद्दय़ावरही या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने पठाणकोटला भेट दिल्यानंतर पाकिस्तानही एनआयए चमूच्या दौऱ्यास परवानगी देईल, असे भारताला अपेक्षित होते.
सुरक्षेबाबत राजनाथ सिंह यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव यासह देशातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी देशातील सुरक्षेबाबतची अंतर्गत स्थिती आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर एनआयटीतील वातावरण तणावाचे झाले होते. पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात भारताच्या एनआयए चमूला पाकिस्तानला भेट देण्यास त्या देशाने नकार दिल्याच्या मुद्दय़ावरही या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने पठाणकोटला भेट दिल्यानंतर पाकिस्तानही एनआयए चमूच्या दौऱ्यास परवानगी देईल, असे भारताला अपेक्षित होते.
राजेंद्र कुमार छापेप्रकरणात सीबीआयवर नामुष्की तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई? तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयवरच ताशेरे ओढले असून अरविंद कुमार यांनी कंत्राट दिलेल्या कंपनीची बँक खाती गोठविण्याची सीबीआयची कारवाईही बेकायदेशीर ठरविली आहे. या निकालाने सीबीआयवर नामुष्की ओढवली असून या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सीबीआयने चालविली असली तरी तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाच्या कारवाईचेच आदेश द्यावेत, अशी शिफारस सीबीआय न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
राजेंद्र कुमार छापेप्रकरणात सीबीआयवर नामुष्की तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई? तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयवरच ताशेरे ओढले असून अरविंद कुमार यांनी कंत्राट दिलेल्या कंपनीची बँक खाती गोठविण्याची सीबीआयची कारवाईही बेकायदेशीर ठरविली आहे. या निकालाने सीबीआयवर नामुष्की ओढवली असून या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सीबीआयने चालविली असली तरी तपास अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाच्या कारवाईचेच आदेश द्यावेत, अशी शिफारस सीबीआय न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.