target
stringlengths
237
2.16k
text
stringlengths
240
4.37k
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाही; CMची 'मन की बात'. राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच नाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो.
कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाही; CMची 'मन की बात'. राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्यवेळी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे दर रविवारी आकाशवाणी व दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केले जाणार आहे. आज या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कर्जमाफी विषयीची सरकारची भूमिका मांडतानाच विरोधकांचे मुद्देही अप्रत्यक्षपणे खोडून काढले. यावेळी काही निवडक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. फडणवीस म्हणाले, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव आहे. कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होईल. शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, असं सांगत कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सरकार सामुहिक शेतीला प्रोत्साहन देत असून त्यांना जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दलालांची साखळी संपुष्टात येईल. राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महापालिकांना जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त करतानाच नाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उष्म्यामुळे आंब्याला अच्छे दिन! वाढत्या उष्म्याचा ताप मुंबईकरांना होत असला तरीही आंब्यासाठी मात्र हा उष्मा गोडवा आणणारा ठरला आहे. वाढत्या उष्म्यामुळे यंदा आंब्याचे भरघोस उत्पादन आले असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईच्या बाजारात आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच आला आहे. एप्रिल महिना सुरू होताच मार्चच्या तुलनेत भाज्यांच्या किंमतीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याने बाजार पिवळाधम्मक होतो.
उष्म्यामुळे आंब्याला अच्छे दिन! वाढत्या उष्म्याचा ताप मुंबईकरांना होत असला तरीही आंब्यासाठी मात्र हा उष्मा गोडवा आणणारा ठरला आहे. वाढत्या उष्म्यामुळे यंदा आंब्याचे भरघोस उत्पादन आले असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईच्या बाजारात आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच आला आहे. कर्नाटकचा हापूस, तामिळनाडूचा आम्र, दशेरी, आंध्रहून येणारा तोतापुरी असे आंब्याचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याची चाहूल बाजारात लागते. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याने बाजार पिवळाधम्मक होतो. यंदा मात्र हा मुहूर्त आंब्याने वेळेपूर्वीच गाठल्याचे समाधान मुंबईतील आंब्याचे घाऊक विक्रेते मंदार पाटील व्यक्त करतात. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये घाऊक प्रकारांमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. घाऊक बाजारात सर्वसाधारण आंब्याच्या किंमती शंभर रुपये ते उत्कृष्ट दर्जाच्या आंब्याच्या किंमती सातशे ते आठशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र, किरकोळ बाजारामधील किंमतीचे गणित अद्याप स्थ‌रिावले नाही. एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंब्याच्या खरेदीकडे ग्राहक वळतो. तोवर आंब्याचे दर उतरलेले असतात अशी त्याची सर्वसाधारण समजूत असते. मात्र, यंदा चविष्ट आंब्याची आवक चांगली झाल्यामुळे परवडणाऱ्या दरात तो खाता येईल, असा विश्वास आंबा व्यापारी अशोक हांडे व्यक्त करतात. एपीएमसी बाजारामध्ये सध्या एक लाख आंब्याची देशाच्या कानाकोपऱ्यातून आवक झाल्याचेही ते सांगतात. कर्नाटकचा आंबा यंदाही तेजीत गेल्या काही वर्षांपासून बाजारामध्ये कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हे वर्षही त्याला अपवाद नाही. रंग, आकारामध्ये हापूससारखा असलेला मात्र चवीमध्ये फरक असलेला हा आंबाही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दुबईचे मार्केट राहिले दूर यापूर्वी दुबई, युरोप आणि अमेरिकेमध्ये आंबा निर्यात होत होता. यंदा मात्र ‘अपेडा’ने परदेशामध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला नाही. दुबईमध्ये पाकिस्तानचा आंबा दाखल झाला नसला तरीही भारतातल्या आंब्यासाठीही अद्याप बाजारपेठ अनुकूल नसल्याचे चित्र आहे. ‘तय्यार’ गोड फळ तीन वर्षांपूर्वी आंब्याचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, त्या आंब्याची चव मधुर नव्हती. हा आंबा पिकवण्यासाठी कृत्रिम स्वरूपाची मदत घेण्यात आली होती. यंदा मात्र फळाचा गोडवा आणि दर या दोन्हींमुळे फळांचा राजा ग्राहकांना निश्चित आनंद देईल. हा आंबा आता पिकवण्यासाठी वेगळी तजवीज करण्याचीही गरज नाही, असे व्यापारी विश्वासाने सांगतात. भाज्या महागणार? वाढत्या उष्म्यामुळे भाज्यांच्या दरांना मात्र महागाईची झळ बसली आहे. एप्रिल महिना सुरू होताच मार्चच्या तुलनेत भाज्यांच्या किंमतीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारामध्ये यापूर्वी असणारी भाज्यांची मुबलकता थोडी कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होऊन किरकोळ बाजारातील दरही येत्या पंधरा दिवसांत पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय या बैठकीमुळे राज्यातील दोन्ही सत्ताधारी घटक पक्षांमधील दरी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. 'एनडीए'च्या बैठकीला उद्धव उपस्थित राहणार. राज्यातील शिवसेना व भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये ‘तू तू मै मै’चा सामना रंगलेला असताना राष्ट्रपतीपदाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलाविलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील उद्धव यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. तसेच राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर तो मातोश्री या उद्धव यांच्या निवासस्थानी येऊन मागावा, असे विधानही शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले होते.
'एनडीए'च्या बैठकीला उद्धव उपस्थित राहणार. राज्यातील शिवसेना व भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये ‘तू तू मै मै’चा सामना रंगलेला असताना राष्ट्रपतीपदाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलाविलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील उद्धव यांच्या उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. राज्यातील काही शिवसेना नेत्यांनी उद्धव याबाबत कडक धोरण अवलंबणार असल्याचे भाकित केले होते. तसेच राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर तो मातोश्री या उद्धव यांच्या निवासस्थानी येऊन मागावा, असे विधानही शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीयांना अचानक गुगली टाकत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बोलाविलेल्या या बैठकीत उद्धव सहभागी होणार असल्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय या बैठकीमुळे राज्यातील दोन्ही सत्ताधारी घटक पक्षांमधील दरी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
अर्जुन रामपालने फोटोग्राफरला चोपले. अभिनेता अर्जुन रामपालने एका फोटोग्राफरला मारहाण केल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर शोभितनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप शोभितनं केला आहे.
अर्जुन रामपालने फोटोग्राफरला चोपले. अभिनेता अर्जुन रामपालने एका फोटोग्राफरला मारहाण केल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही घटना घडली. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्जुन रामपाल आला होता. त्यावेळी शोभित नावाच्या एका फोटोग्राफरने त्याचा फोटो काढला. फोटो काढल्यानं भडकलेल्या अर्जुन रामपालनं त्या फोटोग्राफरचा कॅमेरा हिसकावून तो फेकून दिला. या झटापटीत फोटोग्राफरला मार लागला. केवळ फोटो काढल्यानं अर्जुन रामपालनं कॅमेरा का फेकला याचं कोडं शोभितलाही उलगडलेलं नाही. पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर शोभितनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप शोभितनं केला आहे.
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयमध्ये प्रशासकीय समिती नेमली असली तरी बीसीसीआय आणि कोर्टातील लढाईत खेळाडूंचे हाल झाले आहेत. क्रिकेटपटूंनाही महिना अखेरीची झळ, बीसीसीआयने मानधन थकवल्याने उसनवारीची वेळ. भारतीय संघाने आयपीएल सुरु होण्यापूर्वी गेल्या हंगामात १३ कसोटी सामने खेळले असून न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला. तर महिला खेळाडूंनी बीसीसीआयसोबत करारपत्रकावर स्वाक्षरी केली की त्यांनादेखील तातडीने मानधन दिले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्यमान सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडेच वेतनसंबंधीचे बिल मंजूर करण्याचे अधिकार आहेत.
क्रिकेटपटूंनाही महिना अखेरीची झळ, बीसीसीआयने मानधन थकवल्याने उसनवारीची वेळ. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयमध्ये प्रशासकीय समिती नेमली असली तरी बीसीसीआय आणि कोर्टातील लढाईत खेळाडूंचे हाल झाले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंचे गेल्या सहा महिन्यांचे मानधन थकवले आहे. भारतीय संघाने आयपीएल सुरु होण्यापूर्वी गेल्या हंगामात १३ कसोटी सामने खेळले असून न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवला. पण या विजयी घौडदौडीनंतरही टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना मानधन मिळालेले नाही. जगभरातील क्रिकेटपटूंच्या सामनेनिहाय मानधनात भारतीय संघ अव्वल आहे. अंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूला प्रत्येक कसोटीचे १५ लाख मिळतात. तर अन्य खेळाडूंना ७ लाख रुपये मानधन मिळते. पण गेल्या सहा महिन्यांपासून खेळाडूंना हे मानधन मिळालेले नाही. तर महिला खेळाडूंना एका मालिकेसाठी एक लाख रुपयांचे मानधन दिले जाते. ऐरवी कसोटी सामना संपल्याच्या दोन महिन्यात आमच्या खात्यात मानधन जमा व्हायचे. पण गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला मानधनच मिळालेले नाही अशी माहिती टीम इंडियाच्या कसोटी संघातील एका वरिष्ठ क्रिकेटपटूने ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली. देशांतर्गत कारभारातील अनियमिततेमुळे सुप्रीम कोर्टाने लोढा समितीची स्थापना केली. या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे बीसीसीआय आणि संलग्न संघटनांना अनिवार्य करण्यात आले. प्रचंड चालढकलीनंतर बीसीसीआयने शिफारशींचा अंगीकार केला. बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समितीची नियुक्ती केली होती. या वादाचा फटका कसोटीपटूंना बसला. फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयमध्ये कोणालाही स्वाक्षरीचे अधिकार नव्हते. त्यामुळे बिलांवर स्वाक्षरी कोण करणार हा संभ्रम होता याकडे बीसीसीआयमधील सूत्रांनी लक्ष वेधले. विद्यमान सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडेच वेतनसंबंधीचे बिल मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर महिला खेळाडूंनी बीसीसीआयसोबत करारपत्रकावर स्वाक्षरी केली की त्यांनादेखील तातडीने मानधन दिले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भाजपची मध्यावधी निवडणुकांची तयारी? ही यात्रा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून दोन आठवडे काढली जाईल. संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘संवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. त्याचा तपशील ठरविण्यात येत असून लहानमोठय़ा सभा व अन्य माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल. भाजपकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ देशभरात राबविली जाणार असून महाराष्ट्रात तिला ‘संवाद यात्रा’ म्हणून स्वरूप दिले जाणार आहे.
भाजपची मध्यावधी निवडणुकांची तयारी? संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘संवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ देशभरात राबविली जाणार असून महाराष्ट्रात तिला ‘संवाद यात्रा’ म्हणून स्वरूप दिले जाणार आहे. त्यामुळे भाजपने ही मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मुद्दय़ावर असंतोष असून कर्जमाफी होईल, या आशेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी हप्तेही भरलेले नाहीत. केवळ बँकांना लाभदायक अशी सरसकट कर्जमाफी तूर्तास करायची नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या घेतली आहे. त्याविरोधात विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेऊन भाजपकडून आता ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्यात ९० हजार निवडणूक मतदान केंद्रे (बूथ) असून प्रत्येक बूथची जबाबदारी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांकडे सोपविली जाणार आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात ती ‘संवाद यात्रा’ रूपाने काढली जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागात शेतीविषयक योजना, सरकारने केलेले प्रयत्न आणि अन्य मुद्दे मांडले जातील. तर शहरी भागातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोचविल्या जातील, असे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ही यात्रा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून दोन आठवडे काढली जाईल. त्याचा तपशील ठरविण्यात येत असून लहानमोठय़ा सभा व अन्य माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल.
‘मरे’चे रडगाणे सुरुच, तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या उशीराने. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे.
‘मरे’चे रडगाणे सुरुच, तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या उशीराने. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे. शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाड झाला. हा प्रकारसमोर येताच सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आठवडाभरात मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी कल्याण- ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे.
शिल्पा शेट्टीसह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती रिपू ऊर्फ राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला दिले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याआधारे कोनगाव पोलिसांनी कंपनीचे संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्षित शहा, उदय कोठारी आणि वेदांत बाली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये बुडविले. अखेर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.
शिल्पा शेट्टीसह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा. ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये बुडविले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती रिपू ऊर्फ राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला दिले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह कंपनीच्या पाच संचालकांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई येथील गोरेगाव परिसरात रवी मोहनलाल भालोटिया (५९) राहत असून त्यांची भिवंडीतील एमआयडीसी परिसरात भालोटिया एक्स्पोर्ट नावाची कंपनी आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने भालोटिया यांच्या कंपनीला ई-मेलद्वारे बेडशीटच्या मालाची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरप्रमाणे भालोटिया यांनी या कंपनीला बेडशीटच्या मालाचा पुरवठा केला होता. त्यानंतर या कंपनीने या मालाची ग्राहकांना विक्री करून त्यांच्याकडून पैसे घेतले. जुलै २०१५ ते मार्च २०१६ आणि जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला आहे. १ कोटी ५४ लाख रुपये किमतीच्या बेडशीट खरेदी केल्या होत्या. त्यापैकी १ कोटी २९ लाख ८७ हजार १२३ रुपयांची रक्कम भालोटिया यांना देण्यात आली होती. उर्वरित २४ लाख १२ हजार ८७७ रुपये दिले नाहीत. हे पैसे मिळावेत म्हणून भालोटिया यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याआधारे कोनगाव पोलिसांनी कंपनीचे संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्षित शहा, उदय कोठारी आणि वेदांत बाली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू. ‘समृद्धी’चा ठाणे, नाशिकला वळसा? शेतकऱ्यांचा कडवा प्रतिकार लक्षात घेऊन ठाणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यााच्या बाहेरून हा मार्ग वळविण्याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र शेंद्रा येथून संगमनेरच्या पूर्वेकडून नगररोड-लोणीकंद- तळेगाव येथून पुढे मुंबई -पूणे द्रुतगती महामार्गास जोडण्याता प्रस्ताव पुढे आला आहे. शेतकऱ्यांच्या रोषामुळे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना वळसा घालून हा महामार्ग थेट पुणे जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘समृद्धी’चा ठाणे, नाशिकला वळसा? शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू. मुंबई-नागपूर समृद्धी महार्गासाठी जमिनी देण्यास ठाणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे हतबल झालेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आता पर्यायी मार्गाचा शोध सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या रोषामुळे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना वळसा घालून हा महामार्ग थेट पुणे जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई-नागपूर या शहरांमधील ७०० किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासाच्या प्रवासावर आणणाऱ्या आणि ४६ हजार कोटी रूपये खर्चाच्या बहुचर्चित ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’चे काम येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याची तयारी एमएसआरडीसीने सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीनीची मोजणी पूर्ण झाली असून ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्याचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा केला जात आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी या प्रकल्पास होणारा विरोध तीव्र होत आहे. या प्रकल्पाविरोधात १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, डावे पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीही या आंदोलनात उतरल्याने प्रकल्पाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. अगोदरच कर्जमाफी आणि तुरीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी आहे. त्यातच समृध्दी महार्मासाठी बळजबरीने जमिनी घेतल्यास हा असंतोष अधिक वाढेल आणि सरकारविरोधात वातावरण निर्माण होईल अशी भीती सरकारमध्येच व्यक्त होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर भूसंपादनाचा मुद्दा अधिक न ताणता पर्यायी मार्गाचा विचार सरकारने सुरू केला आहे. हा महामार्ग पुणे जिल्ह्यात पुणे नियोजन प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंग रोडने जाणार असल्याने तसेच प्रकल्पासाठी लागणारी जमीन ओसाड असल्याने अंतर आणि खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे या पर्यायी मार्गाने समृध्दी महामार्ग वळविण्याचा गंभीर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगिततले. एमएसआरसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनेही याला दुजोरा दिला असून या रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पर्यायी मार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमीनी, बागा वाचणार असून प्रकल्पाच्या खर्चातही १० हजार कोटींच्या पेक्षा अधिक बचत होईल असा या सूत्रांचा दावा आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाबाबत संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. आता थेट वाटाघाटींद्वारे चार महिन्यांत जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. १ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. – राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी या पर्यायी रस्त्यामुळे शेतजमीनी वाचणार असून प्रकल्पाच्या खर्चातही दहा हजार कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनाही सादर करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांचा कडवा प्रतिकार लक्षात घेऊन ठाणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यााच्या बाहेरून हा मार्ग वळविण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यानुसार नागपूर येथे सुरू होणारा हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रापर्यंत हा महामार्ग नियोजित मार्गाने आणला जाणार आहे. मात्र शेंद्रा येथून संगमनेरच्या पूर्वेकडून नगररोड-लोणीकंद- तळेगाव येथून पुढे मुंबई -पूणे द्रुतगती महामार्गास जोडण्याता प्रस्ताव पुढे आला आहे.
दहा कोटींची उपकरणे जप्त, ४० प्रकरणे उघडकीस. वैद्यकीय उपकरणांच्या बनावट निर्मात्यांचा सुकाळ! कोणताही परवाना हाताशी नसताना वैद्यकीय साहित्याचे आणि अस्थिव्यंग सामग्रीचे उत्पादन व विक्री करणाऱ्या राज्यव्यापी जाळ्याची पाळेमुळे अन्न व औषध प्रशासनाने खणून काढली आहेत. सरकारी रुग्णालयांना अस्थिव्यंग उपकरणे पुरविणाऱ्या बनावट एजंटांनी रुग्णालयांच्या आवारातच आपला धंदा थाटल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.
वैद्यकीय उपकरणांच्या बनावट निर्मात्यांचा सुकाळ! दहा कोटींची उपकरणे जप्त, ४० प्रकरणे उघडकीस. कोणताही परवाना हाताशी नसताना वैद्यकीय साहित्याचे आणि अस्थिव्यंग सामग्रीचे उत्पादन व विक्री करणाऱ्या राज्यव्यापी जाळ्याची पाळेमुळे अन्न व औषध प्रशासनाने खणून काढली आहेत. सरकारी रुग्णालयांना अस्थिव्यंग उपकरणे पुरविणाऱ्या बनावट एजंटांनी रुग्णालयांच्या आवारातच आपला धंदा थाटल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. पाठोपाठ अन्न-औषध प्रशासनाने अशा उत्पादकांची शोध मोहीम सुरू केली आणि अस्थिव्यंग उपकरणांचे विनापरवाना उत्पादन व विक्री करणाऱ्या ४० कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विनापरवाना उत्पादित केलेली सुमारे दहा कोटी रुपयांची उपकरणे हस्तगत करण्यात आली आहेत. मुंबईतील जी. टी. आणि जे. जे. रुग्णालयांत विनीत तुकाराम पिंगळे नावाचा इसम मेडिकल सर्जिकल अँड हॉस्पिटल इक्विपमेंट या कंपनीच्या नावाने विनापरवाना वैद्यकीय साहित्य अवैधरीत्या साठवून विक्री करत असल्याचे दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले होते. गुजरातमधील काही अस्थिव्यंग उपकरण उत्पादकांचा अधिकृत विक्रेता म्हणून नांदेड येथील एका विक्रेत्या पेढीकडून या साहित्याची विनापरवाना विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेडमधील या पेढीवर छापे टाकण्यात आले आणि सुमारे एक कोटी दहा लाख रुपये किंमतीचा अनधिकृत साठा हस्तगत करण्यात आला. अस्थिव्यंग उपकरणांची विनापरवाना विक्री करणाऱ्यांचे जाळे राज्यात पसरले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर सुमारे ४० उत्पादक व विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. कोणताही परवाना हाती नसताना अशा उपकरणांची विक्री करणे हा गुन्हा असल्याने नांदेड येथील कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून ती राज्यातील पहिलीच कारवाई ठरेल, असा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला. अस्थिव्यंग सामग्रीचा विनापरवाना पुरवठा राज्यातील सुमारे २५ विक्रेत्यांना नांदेडच्या कंपनीकडून केला जात असल्याचेही उघडकीस आले आहे. जी. टी. रुग्णालयात उपकरणांच्या विनापरवाना साठय़ाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची चौकशी समिती सरकारने नियुक्त केली होती. या समितीने तपास अहवाल शासनास पाठविला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी दिली. संबंधित वितरकाची माहिती मिळविण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडेही संबंधित व्यक्तिचा तपशील उपलब्ध नव्हता. जे.जे. रुग्णालय समुहाच्या चारही रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या चार इमारती आहेत. सदर व्यक्तीला निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानी कोणी जागा दिली याची माहिती मिळू शकली नाही कारण मार्डच्या प्रतिनिधींनी अशी कोणतीच नोंद ठेवली नव्हती. तथापि यापुढे रजिस्टर तसेच आवश्यक त्या नोंदी करून निवास वाटप करण्याची काळजी घेऊ असे ‘मार्ड’च्या प्रतिनिधींनी सांगितल्यामुळे तसाच अहवाल शासनाला पाठवला आहे. जे.जे. समुहाच्या रुग्णालयात केवळ दोन इंम्प्लांटची खरेदी करण्यात आली होती.’
चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. रावसाहेब दानवे यांच्या किश्श्यांमुळे कार्यकर्त्यांची हसून पुरेवाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही बुडाले हास्यसागरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. सत्ता आपली असली, तरी आपल्याच कार्यकर्त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. रावसाहेब दानवे यांच्या किश्श्यांमुळे कार्यकर्त्यांची हसून पुरेवाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही बुडाले हास्यसागरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. मंत्र्यांच्या मोटारींचे लाल दिवे काढण्यात आले. आता आणखी एक कटू निर्णय होणार आहे. त्यानंतर, मंत्रिपदापेक्षा पक्षाचे संघटनात्मक काम करणे बरे, असे वाटू लागेल आणि आम्हाला पक्षाच्या कामासाठी घ्या, अशी मागणी सुरू होईल, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी दानवे यांच्या पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक किश्श्यांनी हास्याचे स्फोट झाले. दोन-तीन वेळा स्वत: दानवे यांनाच हसू आवरले नाही म्हणून त्यांना भाषण थांबवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू रोखणे शक्य झाले नाही. सुरुवातीला दानवे यांनी पक्षाच्या यशाचा आलेख आकडेवारीसह नमूद केला. पक्षाचा खडतर प्रवास मांडला. भाजपला कधी लाल दिवा मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सुरुवातीला पक्षाच्या दोन आमदारांना लाल दिवे मिळाले, त्याचा पक्षवर्तुळात खूप आनंद झाला, जेवणावळी झाल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता सगळ्यांचेच लाल दिवे गेले. मंत्री आला तरी नाक्यांवर गाडी अडवली जाते. मंत्र्याला ओळख सांगावी लागते, तरी त्याला ओळखत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण १२ देश फिरलो. मात्र, फक्त ‘हाऊ मच’ हा शब्द सर्वाधिक उपयोगी पडला. ‘उपभोक्तामंत्री’, ‘प्रोटोकॉल मंत्री’ असे अनेक गमतीदार किस्से त्यांनी सांगितले. पंतप्रधान आमचा होणार, असा प्रचार केल्यानंतर भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. तेव्हा आमची खूपच टिंगलटवाळी व्हायची. आता चित्र बदलले आहे. पक्षात येणाऱ्यांची रांग लागली आहे. त्यांच्या गळ्यात हार घालून आमचे हात दुखू लागले. हे प्रवेश न थांबवल्यास आम्हाला पक्षात जागा राहायची नाही. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. राहुल गांधींनी कोणाला नमस्कार घातल्याचे आपल्याला कधी दिसले नाही. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहा आमदारांचा गट संपर्कात विद्यमान दहा आमदारांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचे विधान रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात केले. मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही जाऊ शकत नाही, असे सांगत ते आपल्याकडे आले होते. अजून बरेच जण पक्षात येणार आहेत. त्यांचा त्यांच्या सध्याच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. भाजपच्या विजयी वाटचालीविषयी त्यांना खात्री वाटते आहे म्हणून त्यांना इकडे यायचे आहे, असे दानवे म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडा. त्यांनी इतकी वर्षे काहीच केले नाही. अजूनही ते पराभवातून बाहेर पडलेले नाही. २०२४ पर्यंत आपल्याला सत्ता मिळेल, असे त्यांनाही वाटत नाही. दिल्लीतही एकाही नगरसेवकाला तिकीट दिले नाही, ते तंत्र यशस्वी ठरले. सत्ता आपली असली, तरी आपल्याच कार्यकर्त्यांच्या ते पचनी पडत नाही, असेही ते म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्य़ातील एका लष्करी तळावर शिरून केलेल्या हल्ल्यात सैन्याच्या एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले. दगडफेक करणारा जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यातील चकमकीत मोहम्मद युसुफ भट हा छातीत गोळी लागून जखमी झाला आणि कूपवाडय़ाच्या रुग्णालयात मरण पावला. काश्मीरमध्ये लष्करी तळावर पुन्हा धुमश्चक्री, दोन दहशतवाद्यांचा खात्मा. सुरक्षा दलांच्या गोळीबारात त्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद. काश्मीरमध्ये लष्करी तळावर पुन्हा धुमश्चक्री, दोन दहशतवाद्यांचा खात्मा. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्य़ातील एका लष्करी तळावर शिरून केलेल्या हल्ल्यात सैन्याच्या एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले. यानंतर सुमारे ३५ मिनिटे झालेल्या भीषण धुमश्चक्रीत दोन हल्लेखोर मारले गेले. या चकमकीनंतर लगेच जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या संघर्षांत एक वृद्ध नागरिक गोळी लागून मरण पावला. काळ्या रंगाचा पठाणी सूट आणि लढाऊ जाकीट घातलेले तीन दहशतवादी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कूपवाडा जिल्ह्य़ातील पंझगाम येथे असलेल्या लष्करी गॅरिसनच्या तोफखाना युनिटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पर्वतीय भागात वसलेल्या आणि विस्तीर्ण भागात पसरलेल्या या तळाच्या सुरक्षा व्यवस्थेची दुसरी फळी पार करण्यात ते यशस्वी ठरले, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सांगितले. लष्कराच्या क्विक रिस्पॉन्स पथकाने (क्यूआरटी) आक्रमण करताच दहशतवादी पळू लागले. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, तर तिसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ही संपूर्ण मोहीम ३५ मिनिटे चालली, असे कर्नल सौरभ यांनी कूपवाडा येथे सांगितले. सैन्याने नंतर घटनास्थळावरून ३ एके रायफली जप्त केल्या. यावरून तिसरा दहशतवादीही तेथे होता हे स्पष्ट झाले असून, त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू असल्याचे ते म्हणाले. ही चकमक संपताच, ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आपल्याकडे सोपवावेत अशी मागणी करत स्थानिक रहिवाशांनी निषेधार्थ निदर्शने सुरू केली. महिला आणि वयोवृद्ध यांचा समावेश असलेल्या निदर्शकांनी निदर्शनांचा जोर वाढवूनही सैनिकांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दगडफेक करणारा जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यातील चकमकीत मोहम्मद युसुफ भट हा छातीत गोळी लागून जखमी झाला आणि कूपवाडय़ाच्या रुग्णालयात मरण पावला. सुरक्षा दलांच्या गोळीबारात त्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
प्रवेश नाकारल्याने स्त्री रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती. आदिवासी समाजातील अवघडलेली महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात येते. मात्र तिला प्रवेश दिला जात नाही. याला एक महिना होतो न होतो तोवर उस्मानाबादमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सहा तास ती कण्हत-कण्हत रुग्णालयाच्या दारातच बसते.
प्रवेश नाकारल्याने स्त्री रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती. आदिवासी समाजातील अवघडलेली महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात येते. मात्र तिला प्रवेश दिला जात नाही. सहा तास ती कण्हत-कण्हत रुग्णालयाच्या दारातच बसते. अखेर सहा तासाने ती तिथेच प्रसूत होते! त्यानंतरही तिला रुग्णालयात घेण्याऐवजी प्रसूत झालेली जागा साफ करण्याचे फर्मान सोडून स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने गुरुवारी दुपारी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचे दाखवून दिले. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या काही संवेदनशील नागरिकांनी मात्र संताप व्यक्त करून जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. या संतापजनक प्रकारामुळे तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उस्मानाबादेत उमटू लागल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथून जवळच असलेल्या गोपाळवाडी पारधी वस्ती येथील सपना अनिल पवार ही गर्भवती महिला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्त्री रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली. परंतु तिला दाखल करून घेण्यात आले नाही. अवघडलेली ही महिला तशीच पायऱ्यांवर बसून होती. तिच्याकडे प्रशासनाने जराही लक्ष दिले नाही. तीन वाजण्याच्या सुमारास ही महिला चक्क पायरीवरच प्रसूत झाली. एवढेच नाही तर अशा परिस्थितीमध्ये या महिलेलाच ती जागा साफ करण्यास सांगितल्याने उपस्थित असलेल्या लोकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. नातेवाईकांनी आरडाओरड केली. याचेच कारण प्रशासनाने पुढे करत नातेवाईकच कसे दोषी आहेत, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आदिवासी समाजाच्या महिलेवर अशी वेळ आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मागील महिन्यात राज्यभर तीव्र आंदोलन केले. त्यानंतर संरक्षणासह काही मागण्याही पदरात पाडून घेतल्या. याला एक महिना होतो न होतो तोवर उस्मानाबादमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काँग्रेसमध्ये राहणार, पण पद भूषविणार नाही. सुमारे चार दशके एकनिष्ठपणे काम केल्यावर सध्याच्या परिस्थितीत पक्षात कोणत्याही पदावर काम करणे योग्य वाटत नाही. काँग्रेसमध्ये नाराज असल्याने पदांचा राजीनामा दिलात का? भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवायची का, याचा निर्णय तेव्हा घेऊ.
काँग्रेसमध्ये राहणार, पण पद भूषविणार नाही. सुमारे चार दशके एकनिष्ठपणे काम केल्यावर सध्याच्या परिस्थितीत पक्षात कोणत्याही पदावर काम करणे योग्य वाटत नाही. सरचिटणीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेस पक्षात कायम राहणार आहे, असे काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग केलेले गुरुदास कामत यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. आपल्या भाजप प्रवेशाबाबत वावडय़ा उठत असल्या तरी काँग्रेस सोडण्याचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये नाराज असल्याने पदांचा राजीनामा दिलात का? सुमारे चार दशके मी पक्षात काम करीत आहे. सध्या मुंबई काँग्रेसमध्ये जो काही सारा गोंधळ सुरू आहे. तेव्हा दूर राहणेच योग्य वाटले. राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय का घेतलात ? पक्षातील सर्व पदांचा राजीनामा मी ३ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले तेव्हाच सादर केला होता. पण पक्षाने तेव्हा थांबण्याची सूचना केली. आधी मुंबई महानगरपालिका, मग उत्तर प्रदेश निवडणुका, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा परदेश दौरा यामुळे पक्षाने निर्णय घेतला नव्हता. गेल्या बुधवारी मी राहुल गांधी यांची भेट घेऊन पदातून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांनी पद सोडू नका, असा सल्ला दिला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. चार दशके पक्षात एकनिष्ठ राहूनही अन्य पक्षांतून आलेल्यांना महत्त्व दिले जाते ही बाब माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना खुपते. राजीनामा दिल्यावर काँग्रेसमध्ये कायम राहणार का ? पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली काम करणार आहे. पण काँग्रेसमध्ये भविष्यात कोणतेही पद स्वीकारणार नाही. अगदी पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या समितीवर जाणार नाही. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना यापुढे पक्षात माझ्याकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, याबाबत? भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. २०१९ची लोकसभा निवडणूक लढवायची का, याचा निर्णय तेव्हा घेऊ. सध्या तरी समाजकार्य करणार आहे.
अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच तीन शेतकऱ्यांनी विष घेतले. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकणे सुरू होते. अधिक तपास यवतमाळचे ठाणेदार करीत आहेत. शेतीच्या ताब्याच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने खळबळ उडवून दिली आहे. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवण्यात आले नाही.
अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच तीन शेतकऱ्यांनी विष घेतले. शेतीच्या ताब्याच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने खळबळ उडवून दिली आहे. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकणे सुरू होते. त्यावेळी एकाच कुटुंबातील कुंदन गौतम, आशीष गौतम आणि उमेश गौतम हे तीन शेतकरी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. तिघेही डोलारी (दारव्हा) येथील राहणारे आहेत. त्यांचा काही लोकांशी शेतीच्या ताब्यासंबंधी वाद आहे. त्या संदर्भात दारव्हा पोलीस आपला छळ करीत असल्याचे सांगत असतानाच अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच त्या तिघांनीही सोबत आणलेली विषाची बाटली पोटात रिचवली आणि ते खाली कोसळले. क्षणार्धात सारे चित्र बदलले. पोलिसांचा ताफा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. त्या सर्वाना तातडीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि वैद्यकीय महाविद्यालयात बघ्यांची तोबा गर्दी झाली. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महसूल खात्याचे अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी दवाखान्यात पोहोचले. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांची नेमकी तक्रार काय आहे, ही बाब पूर्णत: समजण्यापूर्वीच त्यांनी विष प्राशन केले. त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी महसूल अधिकारी दवाखान्यात पोहोचले. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवण्यात आले नाही. अधिक तपास यवतमाळचे ठाणेदार करीत आहेत.
नगरचे पाणी नेहमीच उन्हाळ्यात पेटते. नगरमध्ये पाण्याची पळवापळवी, गुंडगिरीने अधिकारी संतप्त. त्यात राजकारणच अधिक असते. सलाबतपूर, शिरसगाव या भागातील शेतकऱ्यांनी जमावाने येऊन हा प्रकार केला. आतादेखील तीन धरणांच्या लाभ क्षेत्रातील कालव्याच्या पाण्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात झुंडशाही सुरू झाली आहे.
नगरमध्ये पाण्याची पळवापळवी, गुंडगिरीने अधिकारी संतप्त. नगरचे पाणी नेहमीच उन्हाळ्यात पेटते. त्यात राजकारणच अधिक असते. आतादेखील तीन धरणांच्या लाभ क्षेत्रातील कालव्याच्या पाण्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात झुंडशाही सुरू झाली आहे. यामुळे पोलीस संरक्षण न मिळाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागला आहे. कार्यकारी अभियंत्यापासून ते कालवा निरीक्षकांपर्यंत यापूर्वी शिवीगाळ, धक्काबुक्की असे अनेक प्रकार जिल्ह्य़ात घडले. चाऱ्या फोडणे, गेट तोडणे, कार्यालयांची जाळपोळ अशा घटना झाल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवूनही आरोपींना राजकीय पाठबळामुळे अटक केली जात नाही. उलट जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लावले जाते. त्यामुळे आता धरणांच्या आवर्तन काळात पोलीस संरक्षण मिळाले नाही तर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दोघा कार्यकारी अभियंत्यासह सर्व उपअभियंते, शाखा अभियंते, कालवा निरीक्षक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काम करणे कसे कठीण आहे याचा पाढा वाचला. आदर्श असलेली जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात मागील आवर्तनात कालव्याचे पाणी पाथरवाले (ता. नेवासे) येथील पाणीवाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा वळविले. जलसंपदाच्या अधिकाऱ्याना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनाही धमकावले. पण आरोपींना अटक तर झाली नाही उलट त्यातून आंदोलने सुरू झाली. चालू आवर्तनात दोन दिवसांपूर्वी गेवराई येथे उपअभियंता एस. पी. झावरे यांना धक्काबुक्की करून दमबाजी करण्यात आली. सलाबतपूर, शिरसगाव या भागातील शेतकऱ्यांनी जमावाने येऊन हा प्रकार केला. त्यानंतर सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला. माजी आमदार शंकर गडाख व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र असून त्याचा पाणी प्रश्न हा एक भाग असल्याने झुंडशाही करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते.
शिवसेना, राष्ट्रवादीचे दिल्लीत पुरते पानिपत. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
शिवसेना, राष्ट्रवादीचे दिल्लीत पुरते पानिपत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. शिवसेनेने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएममधील कथित घोटाळ्यावर फोडले. हा निकाल मान्य नसल्याने आम्ही ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे दिल्लीप्रमुख नीरज सेठी यांनी दिली. मोहनसिंग (वॉर्ड क्रमांक ४५ आणि मते २२३५) यांचा सन्माननीय अपवादवगळता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची नाचक्की झाली. शिवसेनेचा एकही महत्त्वाचा नेता प्रचारासाठी आला नव्हता किंवा दिल्ली शाखेने कोणालाही बोलाविले नसल्याचे समजते. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे दिल्लीचे संपर्कप्रमुख आहेत. २०१५मधील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार नुसते नावाला उभे होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही शिवसेनेला एखाददुसऱ्या ठिकाणी उल्लेखनीय मते मिळविण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे.
अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच. मुख्यमंत्र्यांची महाजनांना रसद; अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच जळगावमध्ये भाजपचा वजनदार नेता कोण, हे सिद्ध करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातील रस्सीखेच जिल्ह्य़ासाठी नवीन नाही. उभयतांच्या संघर्षांत थेट मुख्यमंत्र्यांकडून महाजनांना रसद पुरविली जात असल्याने साहजिकच त्यास वेगळे परिमाण प्राप्त झाले. त्यात शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाची भर पडणार आहे. उपचारासाठी मुंबई वा पुण्याकडे धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच. मुख्यमंत्र्यांची महाजनांना रसद; अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच जळगावमध्ये भाजपचा वजनदार नेता कोण, हे सिद्ध करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातील रस्सीखेच जिल्ह्य़ासाठी नवीन नाही. उभयतांच्या संघर्षांत थेट मुख्यमंत्र्यांकडून महाजनांना रसद पुरविली जात असल्याने साहजिकच त्यास वेगळे परिमाण प्राप्त झाले. त्याचा लाभ जिल्ह्य़ाच्या विकासाला हातभार लागण्यास होत आहे. जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाच्या (मेडिकल हब) उभारणीस मिळालेली मान्यता हे त्याचे उदाहरण. आरोग्यदूत म्हणून महाजन यांची राज्यभर ओळख आहे. वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून त्यांनी आजवर हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. काही महिन्यांपूर्वी त्यांना जलसंपदासह आवडीचे वैद्यकीय शिक्षण खातेही देण्यात आले. या मंत्रिपदाचा पुरेपूर वापर करत त्यांनी शैक्षणिक संकुलाचा प्रकल्प जळगावमध्ये आणला. या प्रकल्पासाठी राज्य शासन १२५० कोटी ६० लाख निधी देणार आहे. या प्रकल्पाचे वैशिष्टय़े म्हणजे, राज्यात प्रथमच अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होतील. या संकुलासाठी मौजे चिंचोली शिवारातील ४६.५६ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. हा परिसर महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघाजवळ आहे. यामुळे त्याचा राजकीय लाभ उठविण्याचाही प्रयत्न आहे. देशातील सुवर्णनगरी अर्थात सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सद्य:स्थितीत एक जिल्हा सामान्य रुग्णालयासह १७ ग्रामीण रुग्णालये, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४४२ उपकेंद्रे अशी शासकीय यंत्रणेसह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि अनेक खासगी विशेष व अतिविशेष रुग्णालये रुग्णसेवा देत आहेत. त्यात शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाची भर पडणार आहे. उपचारासाठी मुंबई वा पुण्याकडे धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
मेहतांची भेट पोलीस ठाणे पाहण्यासाठी! त्यामुळे मंत्री आले होते की नाही हे सांगताना वरिष्ठ निरीक्षकाची ही अवस्था होत असेल तर ‘त्या’ दिवशी ते समोर असताना पोलिसांची काय अवस्था झाली असेल, अशी टिपण्णी न्यायालयाने केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अतिक्रमणे हटवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत असल्याच्या पालिकेच्या आरोपाचे सरकारने गुरुवारी न्यायालयात खंडन केले. मेहता यांच्या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रणही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपाबाबत संशय व्यक्त केला.
मेहतांची भेट पोलीस ठाणे पाहण्यासाठी! गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अतिक्रमणे हटवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप करत असल्याच्या पालिकेच्या आरोपाचे सरकारने गुरुवारी न्यायालयात खंडन केले. तसेच आरोपाबाबत संशय व्यक्त केला. मात्र मेहता हे १५ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्यात कशासाठी गेले होते याबाबत मौन बाळगले. त्यावर न्यायालयाने सरकारला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. अन्यथा मेहतांना नोटीस बजावू असे खडसावले. अखेर सरकारने माघार घेत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. तसेच मेहता हे पोलीस ठाणे पाहण्यासाठी आल्याचा दावा टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने गुरूवारी न्यायालयाच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. मात्र प्रश्नांची उत्तरे देताना वरिष्ठ निरीक्षकाची एवढी भंबेरी उडाली होती, की पोलीस ठाण्यात विशेषत: त्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत की नाहीत या प्रश्नाचे उत्तरही त्यांना देता आले नाही. त्यामुळे मंत्री आले होते की नाही हे सांगताना वरिष्ठ निरीक्षकाची ही अवस्था होत असेल तर ‘त्या’ दिवशी ते समोर असताना पोलिसांची काय अवस्था झाली असेल, अशी टिपण्णी न्यायालयाने केली. मेहता यांच्या भेटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रणही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पवार सत्कार सोहळय़ास नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा. त्यामुळे खूप गाजावाजा झालेला हा कार्यक्रम अगदीच स्थानिक स्वरूपाचा झाला. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यामागे राष्ट्रवादीची होत असलेली पीछेहाट आणि पवार यांचा कमी होत असलेला प्रभाव कारणीभूत आहे की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान प्रत्यक्ष सोहळ्यावेळी खूपच कमी नेत्यांची उपस्थिती होती.
पवार सत्कार सोहळय़ास नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यामागे राष्ट्रवादीची होत असलेली पीछेहाट आणि पवार यांचा कमी होत असलेला प्रभाव कारणीभूत आहे की काय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. या सोहळय़ाची गेले अनेक दिवस राज्यभर चर्चा होती. दरम्यान प्रत्यक्ष सोहळ्यावेळी खूपच कमी नेत्यांची उपस्थिती होती. शेकापचे नेते गणपतराव देशमुख, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार झाला. या वेळी पवार वगळता अन्य नेत्यांच्या भाषणातही फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे खूप गाजावाजा झालेला हा कार्यक्रम अगदीच स्थानिक स्वरूपाचा झाला.
Life Journey Of Vinod Khanna दरम्यान, कचराभूमीवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. कचराभूमीच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबईतील नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. नव्या बांधकामांवरील बंदीचा फेरविचार करा! परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारा कचरा देवनार तसेच मुलुंड येथील कचराभूमीवर टाकला जात नाही, असा दावा करत बंदी उठवली गेली नाही तर घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन मुंबईकरांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पडेल, अशी भीती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
नव्या बांधकामांवरील बंदीचा फेरविचार करा! कचराभूमीच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबईतील नव्या बांधकामांवर बंदी घातली आहे. परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणारा कचरा देवनार तसेच मुलुंड येथील कचराभूमीवर टाकला जात नाही, असा दावा करत बंदी उठवली गेली नाही तर घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन मुंबईकरांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पडेल, अशी भीती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यही धोक्यात येणार असल्याचे नमूद करत मुंबईतील नव्या रहिवाशी तसेच व्यावसायिक बांधकामांना बंदी घालण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यावर फेरविचार याचिका करण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी फेरविचार याचिका करत बंदी उठवण्याची मागणी केली आहे. बांधकाम व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तसेच व्यवस्थापनासाठी २०१६ मध्ये नव्याने नियम करण्यात आले आहेत. त्यानुसारच त्याची विल्हेवाट लावण्यात येते, असेही याचिकेत म्हटले आहे. बंदी कायम ठेवली तर मुंबईकरांची घरांची गरज पूर्ण करणे अशक्य होऊन बसेल आणि त्यांना झोपडपट्टय़ांमध्ये राहण्यास भाग पडेल, असा दावा करत बंदी उठवण्याची मागणी संघटनेने केली आहे. Life Journey Of Vinod Khanna दरम्यान, कचराभूमीवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. त्यामुळेच नव्या बांधकामांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या परिणामांचा लवकरच अभ्यास करण्यात येणार असल्याचा दावा पालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. त्या वेळी बांधकाम व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी २०१६ मध्ये नवे नियम करण्यात आले असून संपूर्ण राज्याला ते लागू आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. बांधकाम व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने खासगी आणि सरकारी जागांची निवड केलेली आहे. त्यामुळे बांधकामांना परवानगी देताना त्यांना या जागांची माहिती दिली जाते आणि २०१६च्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी घेतली जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
इंडियन एक्स्प्रेस समुहाशी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ieMalayalam.com आणि ieTamil.com या दोन्ही भाषांतील वाचकांचे तुम्हीही आमच्यासोबत स्वागत करावे, अशीच आमची इच्छा आहे. jansatta.com ही हिंदीतील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट आहे, तसेच फेब्रुवारीमध्ये शुभारंभ झालेली ieMalayalam.com ही वेबसाइट त्या भागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट ठरते आहे. त्यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली loksatta.com ही वेबसाइट मराठीतील सर्वात मोठी वेबसाइट आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तामिळ वेबसाइटचा शुभारंभ. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ समुहात असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी आम्ही आमच्या समुहाचे संस्थापक श्री.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तामिळ वेबसाइटचा शुभारंभ. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ समुहात असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी आम्ही आमच्या समुहाचे संस्थापक श्री. रामनाथ गोएंका यांच्यापासून प्रेरणा घेतली नसेल. त्यांनी त्यांच्या जीवनात जे काही साध्य केले, त्याकडे पाहून आम्ही थक्क होऊन जातो. त्यांची ओळख ‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे धाडसी सेनानी’ अशी आहे. परंतु, आज आम्ही त्यांचे स्मरण एक ‘धाडसी व्यावसायिक’ म्हणून करतो आहोत. सत्तरच्या दशकात त्यांनी अत्यंत कमी भांडवलावर देशातील १२ भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरू केली होती. स्वतंत्र संपादकीय वर्ग आणि अद्ययावत छपाईची सुविधा ही या वृत्तपत्रांची वैशिष्ट्ये होती. त्या काळात वृत्तपत्रांना मिळणारा ७० टक्के महसूल हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळत असे. सत्याचा पाठलाग करताना एक्स्प्रेस समुहाने वारंवार सरकारला झोडपण्याचे काम केले आहे. त्या काळात एक्स्प्रेस समुहाने भव्य विस्ताराची रणनिती आखून आपली वाटचाल केली. वाचकांशी असलेल्या कटिबद्धतेमुळेच १२ पैकी ९ भाषांतील वृत्तपत्रे ही त्या भागातील सर्वात सर्वात मोठी वृत्तपत्रे ठरली. आज रामनाथ गोएंकांची ११३ वी जयंती आहे. त्यांच्या दूरदृष्टीला आणि वृत्तातील विश्वासार्हता जपण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या वृत्तीला आम्ही नमन करत आहोत. आपल्या देशातील युवा वर्गाच्या आकांक्षांना पूरक ठरेल तसेच त्यांची वैचारिक भूक शमवेल, अशा वेबसाइटचा शुभारंभ आज आम्ही तामिळ भाषेतून करतो आहोत. रामनाथ गोएंका यांनी सुरू केलेल्या धाडसी पत्रकारितेचा विस्तार देशातील सर्व भाषांमध्ये व्हावा, अशी आशा आम्ही बाळगतो. त्यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली loksatta.com ही वेबसाइट मराठीतील सर्वात मोठी वेबसाइट आहे. jansatta.com ही हिंदीतील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट आहे, तसेच फेब्रुवारीमध्ये शुभारंभ झालेली ieMalayalam.com ही वेबसाइट त्या भागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट ठरते आहे. वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही भारतातील द्वितीय क्रमांकाचा डिजिटल वृत्त समूह बनलो आहोत. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच २०१८ च्या अक्षय्य तृतीयेपूर्वी आम्ही इतर भाषांमध्येही वेबसाइट सुरू करू, असा आम्हाला विश्वास आहे. इंडियन एक्स्प्रेस समुहाशी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ieMalayalam.com आणि ieTamil.com या दोन्ही भाषांतील वाचकांचे तुम्हीही आमच्यासोबत स्वागत करावे, अशीच आमची इच्छा आहे.
घरचे लग्नाची तयारी करत होते. मात्र अमोघ-अंतराला लग्न करायचं नव्हतं. अंतरा-अमोघच्या नात्याबद्दल घरी समजून काही दिवस झाले होते.. सर्व काही सुरळीत होतं.. आता कोणी पटकन फोन चेक करेल, फिरताना पाहिल, असं काही टेन्शन नव्हतं.. आधी घराजवळ गेल्यावर गप्पा आवरत्या घेणारे अंतरा आणि अमोघ आता थेट एकमेकांसोबत फोनवर बोलत बोलत घरी जात होते.. दोघांमध्ये सर्व काही उत्तम सुरु आहे, हे पाहून आई-बाबांनादेखील आनंद वाटत होता.. एक दिवस अंतराला भेटायला जातो सांगून अमोघ घराबाहेर पडला.. अमोघ आणि अंतरा दादर चौपाटीवर फिरत असताना अचानक अमोघला बाबांचा फोन आला.. बाबांनी व्हिडिओ कॉल केलेला पाहून अमोघ थोडा चक्रावून गेला.. “हॅलो बाबा.. तुम्ही आणि चक्क व्हिडिओ कॉल..?” असं म्हणत असताना आता अमेयला मोबाईल स्क्रिनवर अंतराचे आई-बाबादेखील दिसू लागले.. “अरे तू अंतराला भेटायला जातो म्हणून निघालास.. मग मी तुझ्या आईला म्हटलं की आपण जाऊया अंतराच्या घरी.. तिच्या आई बाबांना भेटता येईल.. गप्पा मारता येतील..” “आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं..?” अंतराच्या आईनं विचारलं.. “अजिबात नाही.. मग झाल्या का गप्पा..?” अंतरानं विचारलं.. “सुरुच आहेत.. अंतराच्या आवडी निवडी विचारतेय तिच्या आई-बाबांना..” अमोघची आई म्हणाली.. “ओके.. सुरु राहू दे तुमच्या गप्पा..” अमोघनं संभाषण आवरत घेतलं.. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना बाय म्हटलं.
घरचे लग्नाची तयारी करत होते. मात्र अमोघ-अंतराला लग्न करायचं नव्हतं. अंतरा-अमोघच्या नात्याबद्दल घरी समजून काही दिवस झाले होते.. सर्व काही सुरळीत होतं.. आता कोणी पटकन फोन चेक करेल, फिरताना पाहिल, असं काही टेन्शन नव्हतं.. आधी घराजवळ गेल्यावर गप्पा आवरत्या घेणारे अंतरा आणि अमोघ आता थेट एकमेकांसोबत फोनवर बोलत बोलत घरी जात होते.. दोघांमध्ये सर्व काही उत्तम सुरु आहे, हे पाहून आई-बाबांनादेखील आनंद वाटत होता.. एक दिवस अंतराला भेटायला जातो सांगून अमोघ घराबाहेर पडला.. अमोघ आणि अंतरा दादर चौपाटीवर फिरत असताना अचानक अमोघला बाबांचा फोन आला.. बाबांनी व्हिडिओ कॉल केलेला पाहून अमोघ थोडा चक्रावून गेला.. “हॅलो बाबा.. तुम्ही आणि चक्क व्हिडिओ कॉल..?” असं म्हणत असताना आता अमेयला मोबाईल स्क्रिनवर अंतराचे आई-बाबादेखील दिसू लागले.. “अरे तू अंतराला भेटायला जातो म्हणून निघालास.. मग मी तुझ्या आईला म्हटलं की आपण जाऊया अंतराच्या घरी.. तिच्या आई बाबांना भेटता येईल.. गप्पा मारता येतील..” “आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं..?” अंतराच्या आईनं विचारलं.. “अजिबात नाही.. मग झाल्या का गप्पा..?” अंतरानं विचारलं.. “सुरुच आहेत.. अंतराच्या आवडी निवडी विचारतेय तिच्या आई-बाबांना..” अमोघची आई म्हणाली.. “ओके.. सुरु राहू दे तुमच्या गप्पा..” अमोघनं संभाषण आवरत घेतलं.. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना बाय म्हटलं.
सेल्फी बाजारात विवो भरारी. मोठय़ा समूहाची सेल्फी घेत असताना, अनेकदा उलटसुलट कसरती करूनही छायाचित्रात कुणाचा चेहराच दिसत नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाशझोत नाही, अशा एक ना अनेक अडचणी जाणवतात. मात्र यापुढे समूह सेल्फीसाठी अशा कसरतींना विराम देईल असा स्मार्ट सांगाती विवोने गुरुवारी भारतीय बाजारात ‘विवो व्ही ५एस’ फोनच्या रूपात दाखल केला. फ्लिपकार्टवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर फोनसाठी पूर्वनोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यातील मॅट ब्लॅक रंगाचा फोन ६ मे रोजी, तर सोनेरी रंगाचा फोन २० मेपासून वितरणास उपलब्ध होणार आहे.
सेल्फी बाजारात विवो भरारी. मोठय़ा समूहाची सेल्फी घेत असताना, अनेकदा उलटसुलट कसरती करूनही छायाचित्रात कुणाचा चेहराच दिसत नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाशझोत नाही, अशा एक ना अनेक अडचणी जाणवतात. मात्र यापुढे समूह सेल्फीसाठी अशा कसरतींना विराम देईल असा स्मार्ट सांगाती विवोने गुरुवारी भारतीय बाजारात ‘विवो व्ही ५एस’ फोनच्या रूपात दाखल केला. २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये समूह सेल्फीसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि संगीत या दोन गोष्टींचा अनोखा अनुभव देणाऱ्या विवोने सेल्फी कॅमेरा तंत्रज्ञानात आणखी एक भरारी घेतली आहे. कंपनीने बाजारात दाखल केलेला हा नवीन खास समूह सेल्फी छायाचित्र घेणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे. याशिवाय विवोने या फोनमध्ये व्ही ५ प्लसचे सर्व वैशिष्टय़े कायम राखली आहेत. फोनमध्ये कमीत कमी ६४ जीबी साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. हा फोन म्हणजे व्ही ५ आणि व्ही ५ प्लस या दोघांदरम्यानचा मध्यम किमतीचा फोन म्हणून ओळखला जाऊ शकतो. या फोनमध्ये विवोने फोर्स टच ओएस ३.० ही आवृत्ती दिली आहे. यामुळे फोन वापरण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी अधिक सुलभ झाल्या आहेत. याचबरोबर अ‍ॅपक्लोनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप वापरणे शक्य होणार आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन या फोनमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे विवो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी विवेक झांग यांनी सांगितले. हा फोन सोनेरी आणि मॅट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर फोनसाठी पूर्वनोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यातील मॅट ब्लॅक रंगाचा फोन ६ मे रोजी, तर सोनेरी रंगाचा फोन २० मेपासून वितरणास उपलब्ध होणार आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट. बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून दोघांनाही समन्स पाठविण्यात आले आहे. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोहसिनने म्हटले आहे. वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दíशत केलेल्या अज्ञात या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट. बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दíशत केलेल्या अज्ञात या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांच्यावर या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. औरंगाबाद मधील मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीने २००९ मध्ये आलेल्या अज्ञात या सिनेमाची मूळ कथा आपली असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोहसिनने म्हटले आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून दोघांनाही समन्स पाठविण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ देखणा चेहरा असून भागत नाही. खलनायक ते नायक, आगळा प्रवास. मात्र आजही विनोद खन्ना यांचे नाव घेतले की ‘द बर्निग ट्रेन’, ‘इम्तिहान’, ‘कुर्बान’, ‘दयावान’ असे चित्रपट जसे झर्रकन डोळ्यांसमोर येतात तसेच त्यांचे गाजलेले मल्टि हिरो चित्रपट हटकून आठवतात. कधी कधी सोलो हिरो म्हणून आघाडी घेण्याआधी अनेक वळणा-वळणांचा प्रवास करावा लागतो. नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘आप की खातिर’, ‘राजमहल’ असे किती तरी चित्रपट केले.
खलनायक ते नायक, आगळा प्रवास. हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ देखणा चेहरा असून भागत नाही. कधी कधी सोलो हिरो म्हणून आघाडी घेण्याआधी अनेक वळणा-वळणांचा प्रवास करावा लागतो. जो प्रवास अभिनेता विनोद खन्ना यांच्या वाटय़ालाही आला होता. सुरुवातीच्या काळात इतका सुंदर आणि निरागस चेहरा असलेल्या या अभिनेत्याला खलनायकी भूमिका कराव्या लागल्या. मात्र सुरुवातीचे मोजके चित्रपट सोडले तर अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुळात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवणे त्या वेळी ज्यांना जमले त्यात विनोद खन्ना हे नाव रसिकांच्या कायम स्मरणात राहील.. पेशावरच्या श्रीमंत घरात १९४६ साली जन्म झालेल्या विनोद खन्ना यांचे कुटुंब फाळणीनंतर मुंबईत स्थायिक झाले. ते लहानाचे मोठे मुंबईतच झाले, त्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण मुंबईतलेच असले तरी त्यानंतर काही काळ दिल्ली आणि मग पुन्हा मुंबईत असा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास झाला. शिक्षण सुरू असतानाच त्यांना चित्रपटांचा ध्यास लागला होता. ‘मुघल-ए-आझम’सारखा चित्रपट पाहून अभिनय क्षेत्राकडे ओढल्या गेलेल्या या देखण्या नायकाच्या पदरी १९६८ साली पहिली भूमिका पडली ती खलनायकाची.. ‘मन का मीत’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ज्यात त्यांनी खलनायकी भूमिका केली. त्यानंतर ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मस्ताना’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘ऐलान’ अशा ओळीने सुरुवातीच्या चित्रपटांमधून त्यांनी नकारी व्यक्तिरेखा साकारल्या. पण याही चित्रपटांमधून त्यांचा चेहरा लोकांच्या लक्षात राहिला हे विशेष. सोलो हिरो म्हणून भूमिका मिळायला त्यांना १९७१ साल उजाडावे लागले. ‘हम तुम और वो’ हा त्यांचा सोलो हिरो म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर मग गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेरे अपने’ मल्टी हिरो चित्रपट त्यांच्या वाटय़ाला आला. त्यानंतर गुलजार यांच्याच ‘अचानक’ चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘आप की खातिर’, ‘राजमहल’ असे किती तरी चित्रपट केले. मात्र आजही विनोद खन्ना यांचे नाव घेतले की ‘द बर्निग ट्रेन’, ‘इम्तिहान’, ‘कुर्बान’, ‘दयावान’ असे चित्रपट जसे झर्रकन डोळ्यांसमोर येतात तसेच त्यांचे गाजलेले मल्टि हिरो चित्रपट हटकून आठवतात.
सुनील कुलकर्णी भामटाही. तेव्हा कुलकर्णीने तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे सांगितले होते. शिफू सन-कृतीचा म्होरक्या सुनील कुलकर्णीने बँकेचे कर्ज मिळवून देतो असे आमीष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. सध्या तोरे गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त आहेत. २० वर्षांपूर्वी भोसरीत राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या होत्या.
सुनील कुलकर्णी भामटाही. शिफू सन-कृतीचा म्होरक्या सुनील कुलकर्णीने बँकेचे कर्ज मिळवून देतो असे आमीष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. २० वर्षांपूर्वी भोसरीत राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या होत्या. योगायोगाने ज्या अधिकाऱ्याने त्या गुन्ह्य़ाचा तपास केला होता तो सध्या गुन्हे शाखेत साहाय्यक आयुक्तपदी नेमणुकीस आहे. दरम्यान, शुक्रवारी कुलकर्णीची पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेकडून न्यायालयात केली जाईल, असे समजते. पुण्यातल्या गुन्ह्य़ात कुलकर्णीने बँक अधिकारी असल्याचे भासवले होते. फाडफाड इंग्रजी बोलणे, बॅंक व्यवहारांसह अनेक व्यवसायांमधील घडामोडींची माहिती या जोरावर कुलकर्णीने पुण्यात अनेकांना आकर्षित केले होते. लाखोंचे कर्ज सहज मिळवून देण्याच्या आमीषावर कमिशनपोटी त्याने या व्यक्तीकडून तीन लाख रुपये उकळले होते. कुलकर्णी या व्यक्तीकडून आणखी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचदरम्यान संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक होते आहे याची जाणीव झाली आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा पुण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेखर तोरे यांनी कुलकर्णीला भोसरीच्या एका लॉजमधून अटक केली होती. तेव्हा कुलकर्णीने तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे सांगितले होते. सध्या तोरे गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त आहेत.
सामान्य माणसालाही ‘उडान’ शक्य. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडल्यामुळे हे क्षेत्र विकासाचे इंजिन होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी तत्कालीन नागरी हवाई परिवहनमंत्री राजीव प्रताप रुडी यांना ‘महाराजा’ ऐवजी कॉमन मॅनचे चित्र का लावले जात नाही, अशी विचारणा केली होती. सामान्य नागरिकाला अतिशय कमी किमतीत विमान प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब उडे, सब जुडे’चा नारा दिला आहे.
सामान्य माणसालाही ‘उडान’ शक्य. देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडल्यामुळे हे क्षेत्र विकासाचे इंजिन होणार आहे. सामान्य नागरिकाला अतिशय कमी किमतीत विमान प्रवास करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब उडे, सब जुडे’चा नारा दिला आहे. शिमला येथील जुब्बरहाटी विमानतळावर शिमला ते दिल्ली या विमानाला हिरवा झेंडा दाखवून ‘उडान’ या योजनेचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. ‘उडान’च्या (उडे देश ना आम नागरिक) माध्यमातून हवाई चप्पल घालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवास शक्य व्हावा, हेच आमचे ध्येय असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले या योजने अंतर्गत गुरुवारपासूनच कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड ते हैदराबाद विमानसेवेचे मोदींनी उद्घाटन केले. तसेच लवकरच मुंबई ते नांदेड यादरम्यान विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली. हवाई प्रवास हा सुरुवातीला राजा महाराजा यांच्यासाठी असे. एअर इंडियाचाही लोगोही ‘महाराजा’ असा होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी तत्कालीन नागरी हवाई परिवहनमंत्री राजीव प्रताप रुडी यांना ‘महाराजा’ ऐवजी कॉमन मॅनचे चित्र का लावले जात नाही, अशी विचारणा केली होती. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
सामान्य गणिताचा पर्याय बंद. दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय यंदापासून बंद होणार आहे. या विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेसाठी पात्रतेचा प्रश्न निर्माण होत असे. त्यामुळे या वर्षी नववीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणिता’ऐवजी बीजगणीत-भूमितीची परीक्षा द्यावी लागणार आहे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाल्यामुळे प्रवेशातील हे तांत्रिक घोळ कमी होणार आहेत.
सामान्य गणिताचा पर्याय बंद. दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला ‘सामान्य गणित’ या विषयाचा पर्याय यंदापासून बंद होणार आहे. त्यामुळे या वर्षी नववीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणिता’ऐवजी बीजगणीत-भूमितीची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर पुढील वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सामान्य गणिताची सूट मिळणार नाही. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषय देखील आता स्वतंत्रपणे शिकवण्याऐवजी त्याचा भूगोल आणि गणितात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून अभ्यासता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात हा यंदा नववीची आणि पुढील वर्षी दहावीची पुस्तके बदलत आहेत. नव्या रचनेमध्ये आता ‘अर्थशास्त्र’ हा विषय स्वतंत्रपणे शिकवण्यात येणार नाही. आतापर्यंत सामाजिक शास्त्र विषयांचे इतिहास-नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र असे चार भाग करण्यात येत होते. यंदापासून अर्थशास्त्र हा विषय भूगोल आणि गणित या विषयांत समाविष्ट करण्यात आला आहे. सामान्य गणित विषय घेऊन दहावी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र असे असतानाही शाळांचा निकाल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणित’ घेण्याची सक्ती करण्याचे प्रकार समोर आले होते. असे विद्यार्थी अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरत. नियमबाह्य़ पद्धतीने सामान्य गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेसाठी पात्रतेचा प्रश्न निर्माण होत असे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाल्यामुळे प्रवेशातील हे तांत्रिक घोळ कमी होणार आहेत.
संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ची, खर्च महापालिकेचा. प्रारंभी हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होईल, असे वाटत होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) तसेच वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ या संकल्पनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. मात्र चारपैकी दोन प्रकल्पांचा भार स्मार्ट सिटीकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पाचा आर्थिक भार मात्र महापालिकेवर टाकण्यात आला असून वडगावशेरी येथील ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी’ या संकल्पनेसाठी चाळीस लाख तर बिबवेवाडी येथील ‘ई-लर्निग’साठी तेवढाच खर्च महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे.
संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ची, खर्च महापालिकेचा. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) तसेच वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ या संकल्पनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पाचा आर्थिक भार मात्र महापालिकेवर टाकण्यात आला असून वडगावशेरी येथील ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी’ या संकल्पनेसाठी चाळीस लाख तर बिबवेवाडी येथील ‘ई-लर्निग’साठी तेवढाच खर्च महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा खर्च महापालिकेवरच टाकण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या ताब्यात अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांचा वापर महापालिकेकडून झालेला नाही. या जागांचा योग्य पद्धतीने वापर व्हावा आणि नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी ‘प्लेसमेकिंग’ ही संकल्पना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीसीसीडीसीएल) कडून मांडण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही संकल्पना देशभरात सर्वच शहरात राबविण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्याचा सविस्तर आराखडाही करण्यात आला. प्रारंभी हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होईल, असे वाटत होते. मात्र चारपैकी दोन प्रकल्पांचा भार स्मार्ट सिटीकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. ‘तो’ निर्णय झाल्यास मंत्रिपदापेक्षा संघटनात्मक काम सोपे. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली.
‘तो’ निर्णय झाल्यास मंत्रिपदापेक्षा संघटनात्मक काम सोपे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ग्रामीण शैलीतील विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या समारोप समारंभात त्यांनी सांगितलेल्या विविध किश्श्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांची हसून-हसून पुरेवाट लागली. मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही. मंत्र्यांच्या मोटारींचे लाल दिवे काढण्यात आले. आता आणखी एक कटू निर्णय होणार आहे. त्यानंतर, मंत्रिपदापेक्षा पक्षाचे संघटनात्मक काम करणे बरे, असे वाटू लागेल आणि आम्हाला पक्षाच्या कामासाठी घ्या, अशी मागणी सुरू होईल, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी दानवे यांच्या पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या अनेक किश्श्यांनी हास्याचे स्फोट झाले. दोन-तीन वेळा स्वत: दानवे यांनाच हसू आवरले नाही म्हणून त्यांना भाषण थांबवावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू रोखणे शक्य झाले नाही. सुरुवातीला दानवे यांनी पक्षाच्या यशाचा आलेख आकडेवारीसह नमूद केला. पक्षाचा खडतर प्रवास मांडला. भाजपला कधी लाल दिवा मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सुरुवातीला पक्षाच्या दोन आमदारांना लाल दिवे मिळाले, त्याचा पक्षवर्तुळात खूप आनंद झाला, जेवणावळी झाल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता सगळ्यांचेच लाल दिवे गेले. मंत्री आला तरी नाक्यांवर गाडी अडवली जाते. मंत्र्याला ओळख सांगावी लागते, तरी त्याला ओळखत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण १२ देश फिरलो. मात्र, फक्त ‘हाऊ मच’ हा शब्द सर्वाधिक उपयोगी पडला. ‘उपभोक्तामंत्री’, ‘प्रोटोकॉल मंत्री’ असे अनेक गमतीदार किस्से त्यांनी सांगितले. पंतप्रधान आमचा होणार, असा प्रचार केल्यानंतर भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. तेव्हा आमची खूपच टिंगलटवाळी व्हायची. आता चित्र बदलले आहे. पक्षात येणाऱ्यांची रांग लागली आहे. त्यांच्या गळ्यात हार घालून आमचे हात दुखू लागले. हे प्रवेश न थांबवल्यास आम्हाला पक्षात जागा राहायची नाही. आपल्याला कुणी पक्षाबाहेर काढले नाही म्हणजे मिळवली, जरा आवरते घ्या, अशी कोटी त्यांनी केली. राहुल गांधींनी कोणाला नमस्कार घातल्याचे आपल्याला कधी दिसले नाही. एकीकडे २३ निवडणुका हरलेले गांधी आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारे मोदी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पवारांसह दिग्गजांचे बुरूज ढासळले. राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका भाजपने ताब्यात घेतली आणि पवारांचा बुरूज ढासळला. भाजप एखाद्या भागापुरता पक्ष नाही, त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आणि देशात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पक्षाचा चढता आलेख आहे. पिंपरीत भाजपचे तीन नगरसेवक होते, ते ७७ पर्यंत पोहोचवून पालिकेची सत्ता खेचून आणणाऱ्या ‘जायंट किलर’ पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चिंचवडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला.
पवारांसह दिग्गजांचे बुरूज ढासळले. पिंपरीत भाजपचे तीन नगरसेवक होते, ते ७७ पर्यंत पोहोचवून पालिकेची सत्ता खेचून आणणाऱ्या ‘जायंट किलर’ पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चिंचवडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका भाजपने ताब्यात घेतली आणि पवारांचा बुरूज ढासळला. त्याचपद्धतीने, सांगली, सोलापूर, कराड, इस्लामपूर अशा भल्या-भल्यांचे बुरूज भाजपच्या तडाख्याने ढासळले आहेत, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केली. पिंपरी पालिका पवारांकडे होती. अजित पवार शहराचे कारभारी होते. त्यांच्याकडील महापालिका भाजपने खेचून आणली. त्याचा विजय साजरा करण्यासाठीच चिंचवड येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिकेची सत्ता हस्तगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व श्याम जाजू उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की २०१७ च्या निवडणुकांमध्ये विकास व विश्वासामुळे विजय मिळाला आहे. जनतेने सत्तेतून सत्ता दिलीच, शून्यातूनही सत्ता दिली. नागपूरमध्ये ६४ चे १०८ झाले, तर लातूरमध्ये काहीच नव्हते, तेथे सत्ता आली. पिंपरीत पवारांचा बुरूज ढासळला. त्याचप्रमाणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते अशा दिग्गजांचे किल्ले ढासळले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पक्षाचा चढता आलेख आहे. भाजप एखाद्या भागापुरता पक्ष नाही, त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आणि देशात आहे.
शहरातील अनेक गतिरोधक नियमबाह्य़. त्यामध्ये शहरातील बहुतांश गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये गतिरोधकांबाबत सर्वेक्षण केले. शहरातील गतिरोधक योग्य मानांकनाप्रमाणे आहेत किंवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात शनिवार पेठ – सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
शहरातील अनेक गतिरोधक नियमबाह्य़. शहरातील गतिरोधक योग्य मानांकनाप्रमाणे आहेत किंवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात शनिवार पेठ – सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रभागातील केवळ दहा टक्के गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. वास्तविक पोलीस प्रशासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय गतिरोधक बसविता तयार करता येत नाही. तरी देखील ‘मागणी तसा पुरवठा’ अशा स्वरूपात शहरात जागोजागी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. शहरातील गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषांप्रमाणे आहेत अथवा कसे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून ११ मे २०१६ मध्ये गतिरोधक पाहणी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, गेल्या एक वर्षांत समितीची एकही बैठक झालेली नाही. शहरातील अशास्त्रीय गतिरोधकांबाबत ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये गतिरोधकांबाबत सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरातील बहुतांश गतिरोधकांना पोलीस प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरीच्या आयुक्तांकडून पारदर्शक कारभाराची ग्वाही. बदलीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित नव्हते म्हणून अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्याकडून हर्डीकर यांनी सूत्रे स्वीकारली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे पिंपरी पालिकेचा कारभार असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी म्हणून पिंपरीत नियुक्ती झालेल्या श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. प्रशासकीय शिस्त आवश्यक राहील, अशी भूमिका हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
पिंपरीच्या आयुक्तांकडून पारदर्शक कारभाराची ग्वाही. पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे पिंपरी पालिकेचा कारभार असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी म्हणून पिंपरीत नियुक्ती झालेल्या श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. बदलीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित नव्हते म्हणून अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्याकडून हर्डीकर यांनी सूत्रे स्वीकारली. विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत ‘ऑनलाईन’ पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा, कोणतेही काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना देत नव्या आयुक्तांनीही पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली आहे. पिंपरीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची शनिवारी बदली झाली. त्यांच्या जागेवर नागपूरचे आयुक्तपदी असलेल्या हर्डीकर यांची वर्णी लागली. गुरूवारी सकाळी हर्डीकर यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा मावळते आयुक्त वाघमारे उपस्थित नव्हते. अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अण्णा बोदडे उपस्थित होते. हर्डीकर यांनी सर्वप्रथम विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली आणि कामकाजाची माहिती घेतली. विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेणार नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. प्रशासकीय शिस्त आवश्यक राहील, अशी भूमिका हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
नामवंतांचे बुकशेल्फ : छायाचित्रांच्या दुनियेत ‘डोळस’ वाचनानुभव लाभला. ‘वाचनाच्या गोडीतून मी घडलो. त्यामुळे डॉ. या संस्थेमार्फत तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने आणि चर्चासत्र आयोजित केली जात. शिरीष भावे, आयुकाचे अरिवद परांजपे आणि आदित्य पोंक्षे यांच्यासोबत ‘आकाशमित्र’ संस्थेची स्थापना केली.
नामवंतांचे बुकशेल्फ : छायाचित्रांच्या दुनियेत ‘डोळस’ वाचनानुभव लाभला. ‘वाचनाच्या गोडीतून मी घडलो. नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करतानाच आकाश निरीक्षण आणि छायाचित्रण या छंदांची आवड मनापासून जोपासली. कामाचा कितीही व्याप असला, तरी त्यातून सवड काढून मी दररोज वाचन करतोच. हे छंद जोपासण्यासाठी आणि त्यामध्ये प्रगती साधण्यासाठी मला वाचनच उपयोगी पडले.’ शुक्रवार पेठेतील राजा दिनकर केळकर संग्रहालय आणि केळकर ऑप्टिशियन अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांशी माझा लहानपणी जवळचा संबंध आला, तो म्हणजे माझे काका आणि वडील यांच्यामुळे. लहानपणी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि स्लो सायकिलगसारख्या खेळांमध्ये भाग घेत मी अनेक बक्षिसे मिळविली. परंतु पुढे अभ्यास करून नेत्रतज्ज्ञ, आकाश निरीक्षक आणि छायाचित्रकार होण्यापर्यंतचा प्रवास काहीसा वेगळा होता. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना ‘दांडगी मुलं’ म्हणून आमची ओळख. परंतु पुढे आकाश निरीक्षण, विज्ञान आणि छायाचित्रणाचा छंद जडला आणि एक नेत्रतज्ज्ञ असूनही मी छायाचित्रांच्या दुनियेतील वाचनानुभवाचा आस्वाद घेऊ लागलो. आदर्श विद्यालयात माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर भावे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणाकरिता प्रवेश घेतला. त्या वेळी वाचनाला थोडीफार सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. सुरुवातीला शं. रा. देवळे यांचे ‘बडा नाना छोटा नाना’, ‘चंदू’ यांसारखी पुस्तके वाचनात आली. महाविद्यालयात असताना फुटबॉल, क्रिकेट हे आवडते खेळ. पण आकाश निरीक्षणाची आवड आणि हाती पडलेल्या दुर्बणिीच्या साहाय्याने त्या क्षेत्राकडे छंद म्हणून वळालो. यादरम्यान आकाश निरीक्षणाशी निगडित अनेक पुस्तकांचे वाचन करीत होतो. कालांतराने पुण्यामध्येच के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये कामाला सुरुवात केली आणि ‘नेत्र’ या विषयावरील पहिली एम. एस.ची पदवी मिळविली. या काळात आकाश निरीक्षणासोबतच पशुपक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद मला लागला. त्यामुळे डॉ. शिरीष भावे, आयुकाचे अरिवद परांजपे आणि आदित्य पोंक्षे यांच्यासोबत ‘आकाशमित्र’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने आणि चर्चासत्र आयोजित केली जात.
नवे शैक्षणिक वर्ष कसे असेल? नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले आहे. शैक्षणिक वर्षांत उन्हाळी सुट्टी नेहमीप्रमाणे ३८ दिवस (रविवार सोडून) घेतली, तर दिवाळीची सुट्टी गेल्या दोन वर्षांप्रमाणे २ आठवडय़ांचीच द्यावी लागेल व दुसऱ्या सत्रात शाळा सोमवार, ३० ऑक्टोबरपासून सुरू कराव्या लागतील. त्याची तयारीही सुरू झाली आहे. हे वर्ष कसे असेल, सुट्टय़ा कधी असतील, जोडून सुट्टय़ा मिळतील का या प्रमाणेच अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल याची उत्सुकता विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी आणि पालकांना नेहमीच असते.
नवे शैक्षणिक वर्ष कसे असेल? नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. हे वर्ष कसे असेल, सुट्टय़ा कधी असतील, जोडून सुट्टय़ा मिळतील का या प्रमाणेच अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल याची उत्सुकता विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी आणि पालकांना नेहमीच असते. त्यासाठी या नव्या शैक्षणिक वर्षांचा घेतलेला आढावा. नव्या शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र १५ जून ते १४ ऑक्टोबर असे जेमतेम चार महिन्यांच्या कालावधीचे असून, अध्यापनासाठी (शिकविण्यासाठी) मात्र, १५ जून ते २९ सप्टेंबर (शुक्रवार) असे जेमतेम साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या काळात ९ सुट्टय़ा आहेत (२९ सप्टेंबपर्यंत). मात्र दुसऱ्या सत्रातील ३० ऑक्टोबर ते १३ फेब्रुवारी २०१८ अशा साडेतीन महिन्यांच्या कालावधीत फक्त ५ सुट्टय़ा आहेत. त्यामुळे दुसरे सत्र लहान वाटत असले, तरी १४ फेब्रुवारी ते २८ मार्च असा सहा आठवडय़ांचा कालावधी दुसऱ्या सत्रात (पाचवी ते नववीसाठी) जास्त शिकवायला मिळणार आहे. शैक्षणिक वर्षांत उन्हाळी सुट्टी नेहमीप्रमाणे ३८ दिवस (रविवार सोडून) घेतली, तर दिवाळीची सुट्टी गेल्या दोन वर्षांप्रमाणे २ आठवडय़ांचीच द्यावी लागेल व दुसऱ्या सत्रात शाळा सोमवार, ३० ऑक्टोबरपासून सुरू कराव्या लागतील.
विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते. पुण्याचा आणि विनोद खन्ना यांचा ऋणानुबंध. अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांची मांदियाळी घडविणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेच्या नियामक मंडळाचे भूषविलेले अध्यक्षपद.. चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर असताना अचानक संन्यास घेऊन ओशो आश्रमात केलेली साधना.. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार.. एकूणच विनोद खन्ना यांच्या कारकीर्दीत पुण्याचे विशेष योगदान ठरले आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना ‘एफटीआयआय’मध्ये दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुण्याचा आणि विनोद खन्ना यांचा ऋणानुबंध. अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांची मांदियाळी घडविणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेच्या नियामक मंडळाचे भूषविलेले अध्यक्षपद.. चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर असताना अचानक संन्यास घेऊन ओशो आश्रमात केलेली साधना.. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार.. एकूणच विनोद खन्ना यांच्या कारकीर्दीत पुण्याचे विशेष योगदान ठरले आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना ‘एफटीआयआय’मध्ये दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट संशोधन अधिकारी चंद्रशेखर जोशी, निर्मिती व्यवस्थापक के. ए. शेख यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. विनोद खन्ना यांची मध्यवर्ती भूमिका असलेला गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘अचानक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल ललित कलांच्या शिक्षणाकडे. एकीकडे शाळांमध्ये कला आणि क्रीडा विषय अभ्यासक्रमातून जवळपास हद्दपार करण्यात येत असताना विद्यार्थ्यांचा कल मात्र ललित कला किंवा प्रयोगजीवी कलांच्या शिक्षणाकडे असल्याचे दिसते आहे. गेल्या दशकात प्रवेशासाठी सर्वाधिक गर्दी होणाऱ्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत असून १ लाख ६ हजार २०७ विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे. २ लाख १७ हजार ३६५ विद्यार्थ्यांचा कल आरोग्य क्षेत्रात आहे. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा कला शिक्षणाकडे असल्याचे शासनाने घेतलेल्या कल चाचणीतून निष्पन्न झाले आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल ललित कलांच्या शिक्षणाकडे. एकीकडे शाळांमध्ये कला आणि क्रीडा विषय अभ्यासक्रमातून जवळपास हद्दपार करण्यात येत असताना विद्यार्थ्यांचा कल मात्र ललित कला किंवा प्रयोगजीवी कलांच्या शिक्षणाकडे असल्याचे दिसते आहे. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा कला शिक्षणाकडे असल्याचे शासनाने घेतलेल्या कल चाचणीतून निष्पन्न झाले आहे. राज्यातील शाळांमधील कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करून स्थानिक शिक्षक किंवा कलाकारांकडून हे विषय शिकवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शाळेतील कला, कार्यानुभव आणि क्रीडा या विषयांच्या तासिकाही कमी करण्यात आल्या आहेत. हे चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २ लाख ४५ हजार ३३५ विद्यार्थ्यांचा कल हा कलांचा अभ्यास करण्याकडे असल्याचे कल चाचणीच्या अहवालावरून दिसत आहे. शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाऊंडेशनकडून गेल्या वर्षीपासून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘कल चाचणी’ घेण्यात येते. यावर्षी राज्यातील १६ लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. कला, आरोग्य, कृषी अभ्यासक्रम, संरक्षण किंवा तत्सम क्षेत्र, वाणिज्य, भाषा, सामाजिक शास्त्रे आणि मानवविज्ञान शाखा आणि तंत्रज्ञान शाखा अशा सात क्षेत्रांनुसार विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात आला. चाचणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ६७ हजार ४०३ विद्यार्थ्यांचा कल निश्चितपणे एकाच क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे. त्यानुसार कला शिक्षणाखालोखाल आरोग्य क्षेत्रातील अभ्यासाला विद्यार्थ्यांचे प्राधान्य असल्याचे दिसते. २ लाख १७ हजार ३६५ विद्यार्थ्यांचा कल आरोग्य क्षेत्रात आहे. गेल्या दशकात प्रवेशासाठी सर्वाधिक गर्दी होणाऱ्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत असून १ लाख ६ हजार २०७ विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे.
पुण्यातील कचरा प्रश्नावर पुन्हा चर्चा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील १३ दिवसापासून तेथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास विरोध करत आहेत. ग्रामस्थाचा पवित्रा लक्षात घेता. कचरा प्रश्न सुटणे अशक्य असल्यामुळे यापुढील कचरा शहरातील छोट्या छोट्या प्रकल्पात झिरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
पुण्यातील कचरा प्रश्नावर पुन्हा चर्चा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील १३ दिवसापासून तेथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच शहरातील कचरा समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. या भेटीत फडणवीसांनी त्यांना पुन्हा चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कचरा प्रश्न पालकमंत्री गिरीश बापट, प्रशासन आणि ग्रामस्थाशी पुन्हा चर्चा करून सोडवा.असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांनी कचरा प्रश्नावरून हात झटकल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. यानंतर कचरा प्रश्नाबाबत आज पुणे महापालिकेत एक बैठक झाली. महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे,शिवसेना गटनेते संजय भोसले,अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप,घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सुरेश जगताप तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तब्ब्ल एक तास चर्चा करण्यात आली. या बैठकीविषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, शहरातील कचरा मार्गी लावण्यासाठी मागील १३ दिवसापासून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांशी अनेक वेळा चर्चा करण्यात आली आहे. मात्र, कचरा टाकू देणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. ग्रामस्थाचा पवित्रा लक्षात घेता. कचरा प्रश्न सुटणे अशक्य असल्यामुळे यापुढील कचरा शहरातील छोट्या छोट्या प्रकल्पात झिरविण्यात येणार आहे.
आता खुनाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. हे चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे रिकाम टेकडे लोक संघर्ष यात्रेवर टीका करत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतप्त सवाल केला आहे. या पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजून तीव्र लढा उभारला जाईल.असेही त्यांनी सांगितले. सुप्रिया म्हणाल्या की, आघाडीच्या काळात जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत होत्या.
आता खुनाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतप्त सवाल केला आहे. आघाडी सरकारवर ३०२ कलम लावण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सुप्रिया म्हणाल्या की, राज्यात सध्याच्या घडीला होणाऱ्या आत्महत्येबद्दल आम्ही कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करावे, ते फडणवीसांनी सांगावे. सुप्रिया म्हणाल्या की, आघाडीच्या काळात जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत होत्या. त्यावेळी विरोधी बाकावर असणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत होते. आजच्या घडीलाही राज्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. मात्र, आता मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे शतकऱ्यांकडे लक्ष नाही. मग आता कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, हे फडणवीसांनीच सांगावे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीमालास योग्य भाव मिळत नाही, वाढत्या महागाईवर सरकारचे नियत्रंण नाही. याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे दुर्लक्ष करत आहे. फडणवीस सत्तेमध्ये आले आणि शेतकऱ्यांना विसरले आहेत, असेही सुप्रिया म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, सद्या राज्यातील विविध भागात संघर्ष यात्रा काढली जात आहे. हे चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे रिकाम टेकडे लोक संघर्ष यात्रेवर टीका करत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजून तीव्र लढा उभारला जाईल.असेही त्यांनी सांगितले.
भाजपला सत्ता नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचंय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपने राज्यात घवघवीत यश मिळवले. ही मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आहे. तिथे आम्ही सत्ता मिळवली. विकास आणि विश्वासाच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले.
भाजपला सत्ता नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचंय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपने राज्यात घवघवीत यश मिळवले. ही मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आहे. विकास आणि विश्वासाच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजप हा महाराष्ट्र व्यापी पक्ष आहे. भाजपला सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे सेवक म्हणून कार्य करावे. विजयातून अहंकाराची भावना निर्माण झाल्यास आपलीही अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीसारखी होईल, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपला सत्ता परिवर्तनासाठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचे आहे, असे ते या वेळी म्हणाले. पिंपरी चिंचवड येथील राज्य कार्यकारिणीच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवरही खरपूस शब्दांत टीका केली. तूर डाळप्रकरणी सरकारवर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. जलयुक्त शिवारमुळे शेती क्षेत्राची सकारात्मक वाढ झाल्याचे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले, भाजपने महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. भाजपने या निवडणुकात सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता प्राप्त केली. नागपूरमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे. या वेळी तिथे ६८ जागांवरून पक्षाने १००च्याही पुढे मजल मारली. तिथे सत्तेतून सत्ता प्राप्त केली. तर लातूर सारख्या ठिकाणी जेथे गत निवडणुकीत आम्ही भरपूर प्रचार केला. पण आमचा तिथे नगरसेवक ही नव्हता. तिथे आम्ही सत्ता मिळवली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता मिळवली. हे यश म्हणजे आमचे शून्यातून सत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
JEE Mains मध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात अव्वल. 2014 मध्ये राही बजाज, 2015 मध्ये निरज ढाके, तर 2016 मध्ये रजत राठी यांनी जेईईत बाजी मारली होती. अभियांत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. आयआयटीमध्ये गेल्या 58 वर्षांत महाराष्ट्रातून एकाही विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा मान मिळवलेला नाही, तो पराक्रम नाशिकच्या वृंदा राठीने करुन दाखवला आहे. देशात मुलींमध्ये प्रथम आलेल्या वृंदाने नुकत्याच झालेल्या भारत सरकारच्या केव्हीपीवाय या परीक्षेतही भारतातून 12 वा क्रमांक पटकावला होता.
JEE Mains मध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात अव्वल. नाशिक : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळविला. अभियांत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलं. वृंदा ही नाशिक रोड येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने दहावीत 94 टक्के गुण मिळवले होते. पंचवटी महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्राचा झेंडा देशात रोवणारी वृंदा कोण आहे? ‘आयआयटीएन्स स्पेस’ या अकॅडमीतून वृंदाने जेईईचा अभ्यास केला आहे. आयआयटीमधून संशोधन क्षेत्रात करियर करण्याची वृंदाची इच्छा आहे. तिचे वडील नंदकुमार राठी हे स्वत: प्रॉडक्शन इंजिनिअर आहेत. एनआयटी सुरतमधून त्यांनी पदवी घेतली आहे. त्यांचा सिन्नर औद्योगिक वसाहतीत लघुउद्योग आहे. तर वृंदाची आई कृष्णा राठी या आर्किटेक्ट आहेत. त्यांनीही एनआयटी नागपूर येथून आर्किटेक्टची पदवी घेतली असून एनआयटी अहमदाबाद येथून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. देशातील अव्वल दर्जाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग संस्थेच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स ही परीक्षा अनुक्रमे 2, 4 आणि 9 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधून दोन लाख विद्यार्थी एडलान्स आणि पात्र ठरतील. या विद्यार्थ्यांमधूनच देशभरातील विविध आयआयटी महाविद्यालयांमध्ये सुमारे 13 हजार विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळणार आहे. गेल्या चार वर्षांपासून नाशिकमधून जेईईमध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकत आहे. 2014 मध्ये राही बजाज, 2015 मध्ये निरज ढाके, तर 2016 मध्ये रजत राठी यांनी जेईईत बाजी मारली होती. देशात मुलींमध्ये प्रथम आलेल्या वृंदाने नुकत्याच झालेल्या भारत सरकारच्या केव्हीपीवाय या परीक्षेतही भारतातून 12 वा क्रमांक पटकावला होता. आयआयटीमध्ये गेल्या 58 वर्षांत महाराष्ट्रातून एकाही विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा मान मिळवलेला नाही, तो पराक्रम नाशिकच्या वृंदा राठीने करुन दाखवला आहे.
‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. उत्तर मिळणार? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार? मुंबई : कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अनेक प्रेक्षक ‘बाहुबली स्पॉयलर्स’ टाळण्यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट्स, ‘बाहुबली’ हा शब्दही दिसणारे मेसेज किंवा बातम्या, रिव्ह्यूज टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत प्रेक्षक मॉर्निंग वॉक सोडून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापुरातही प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं? दुबईतील प्रेक्षकांना कटप्पाचं गुपित उलगडलं असून दुबईतील समीक्षकांनी चित्रपटाला 5 स्टार आणि स्टँडिंग ओव्हेशन दिलं आहे. बाहुबली 2 म्हणजे ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’चा पहिला-वहिला रिव्ह्यू समोर आला आहे. उमैर साधू या यूके, यूएईमधील सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि समीक्षकाने सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. ट्विटरवर उमैरने दिलेल्या माहितीनुसार त्याने बाहुबली 2 ला पाच स्टार्स दिले आहेत. हॉलिवूडमधील लेजेंडरी चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि हॅरी पॉटरशी उमैरने बाहुबली 2 ची तुलना केली आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासवर त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय भल्लालदेव साकारणारा राणा डुग्गुबाती, रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी या व्यक्तिरेखाही मनावर छाप पाडून जात असल्याचं त्याने सांगितलं आहे. बाहुबली 2 मधील उत्तुंग सेट्स, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी, संकलन, छायाचित्रण यासारख्या तांत्रिक बाबींवरही उमैरने स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे कथा, पटकथा, संवाद, संगीतही अत्युच्च दर्जाचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे.
विरोधकांची महायुती, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? विरोधक एकवटले, तर राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा पराभव करणं शक्य होईल, असा काँग्रेसचा दावा आहे. नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही अंदाज लावला जात आहे. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महत्वाच्या भूमिकेत आहेत.
विरोधकांची महायुती, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महत्वाच्या भूमिकेत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला राष्ट्रपती निवडणुकीत शह देण्यासाठी विरोधक एकवटणार आहेत. महायुतीची लवकरच अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते. सोनिया गांधी अध्यक्षा, तर नितीश कुमार संयोजक असतील, अशी सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर जेडीयूचे नेते शरद यादव यांनीही सोनिया गांधींची भेट घेतली. तर लवकरच लालू प्रसाद यादव आणि समाजवादी पार्टीचे नेतेही सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. दरम्यान नितीश कुमार राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसतील, असं जेडीयूने स्पष्ट केलं आहे. उमेदवारासंबंधीत अंतिम निर्णय सर्वांच्या सहमतीने होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही अंदाज लावला जात आहे. विरोधक एकवटले, तर राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा पराभव करणं शक्य होईल, असा काँग्रेसचा दावा आहे.
या योजनेतंर्गत 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर नोंद झालेली तूर खरेदीविना शिल्लक आहे, अशी तूर खरेदी करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, तसेच तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. साठवणुकीसाठी समितीने 300 पोते तूर अकोला वेअर हाऊसकडे पाठवले. त्यापैकी 27 पोत्यातील तुरीची प्रत चांगली नसल्याचे कारण देत ते पोते परत तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पाठविण्यात आले. तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करणार : रणजीत पाटील अकोला : तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. रणजीत पाटील यांनी सांगितले.
तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करणार : रणजीत पाटील अकोला : तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर नोंद झालेली तूर खरेदीविना शिल्लक आहे, अशी तूर खरेदी करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, तसेच तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत मोठया प्रमाणात तुरीची आवक झाली आहे. साठवणुकीसाठी समितीने 300 पोते तूर अकोला वेअर हाऊसकडे पाठवले. त्यापैकी 27 पोत्यातील तुरीची प्रत चांगली नसल्याचे कारण देत ते पोते परत तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पाठविण्यात आले. चांगल्या प्रतीच्या तुरीमध्ये खराब तूर मिसळण्याच्या या प्रकरणी सचिवांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची रणजीत पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषी विरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रणजीत पाटील यांनी दिले आहेत. बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत तूर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई व दि विदर्भ सहकारी पणन महासंघ मर्या. नागपूर या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावरील खरेदीविना शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीनेच तुरीची खरेदी केली जाणार आहे.
उल्हासनगरात वाईन शॉपवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प-5 भागातील मुकेश वाईन शॉपवर आज दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. उल्हासनगरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावून त्यांच्या हत्या करणारा खंडणीखोर गुंड सुरेश पुजारी मागील काही महिन्यांपासून शांत होता. हा गोळीबार खंडणीसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सुरेश पुजारी टोळीशी या गोळीबाराचा संबंध जोडला जात असून त्यामुळे पुजारी टोळी उल्हासनगरात पुन्हा सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र, या घटनेनंतर तो पुन्हा सक्रीय झाला असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.
उल्हासनगरात वाईन शॉपवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प-5 भागातील मुकेश वाईन शॉपवर आज दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हा गोळीबार खंडणीसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सुरेश पुजारी टोळीशी या गोळीबाराचा संबंध जोडला जात असून त्यामुळे पुजारी टोळी उल्हासनगरात पुन्हा सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतं आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याकडून अंबरनाथकडे जाताना कॅम्प-5 मध्ये बाजारपेठ असून याठिकाणी मुकेश वाईन्स नावाचं दुकान आहे. या दुकानात दुपारी दुचाकीवरून हेल्मेट आणि तोंडाला कपडा बांधलेले दोघे जण आले. त्यापैकी एक जण उतरून दुकानात आला आणि त्यानं दुकानात काम करणाऱ्या मुलाच्या हाती एक लिफाफा देत मालकाला देण्यास सांगितलं. हा मुलगा मालकाला हा लिफाफा देण्यासाठी वळताच या हल्लेखोराने पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबारात दुकानातल्या काही दारूच्या बाटल्या फुटल्या. मात्र, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. या लिफाफ्यात सुरेश पुजारी असं लिहिलेलं होतं. या प्रकारानंतर दुकानमालकानं हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकाराची माहिती दिली. स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे शाखा, उल्हासनगर गुन्हे शाखा, खंडणीविरोधी पथक, उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. उल्हासनगरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावून त्यांच्या हत्या करणारा खंडणीखोर गुंड सुरेश पुजारी मागील काही महिन्यांपासून शांत होता. मात्र, या घटनेनंतर तो पुन्हा सक्रीय झाला असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.
रुग्णाच्या पोटात विद्युत बल्ब. सौदी अरेबियात ही घटना घडली. तेव्हापासून हा बल्ब त्याच्या पोटात होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून विजेचा बल्ब बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
रुग्णाच्या पोटात विद्युत बल्ब. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून विजेचा बल्ब बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. सौदी अरेबियात ही घटना घडली. हा बल्ब त्याने ११ वर्षांपूर्वी गिळला होता. २१ वर्षांचा तरुण अनेक दिवसांपासून आजारी होता. प्रकृती गंभीर बनल्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याचे अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. प्रकृती गंभीर असल्यामुळे रुग्णाला तात्काळ आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. त्याच्या पोटात विजेचा बल्ब होता, असे डॉक्टरांनी सांगितले. या बल्बमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून बल्ब बाहेर काढण्यात आला. त्याची प्रकृती आता ठीक आहे. दहा वर्षांचा असताना मी खेळता-खेळता बल्ब गिळला होता, असे या रुग्णाने सांगितले. तेव्हापासून हा बल्ब त्याच्या पोटात होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
पुणे महापालिकेची एकूण मान्य पदांची संख्या 19 हजार 359 इतकी होती. त्यामुळे पुणे महापालिकेत आतापर्यंत 17 हजार 86 पदे भरली गेली असून जवळपास 6 हजार 561 पदे रिक्त आहेत. त्यात ऑगस्ट 2014 मध्ये नव्या सेवा प्रवेश नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली. पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार जागांसाठी भरती! त्यात नव्याने 3 हजार 877 पदांच्या निर्मितीसही शासनाने मंजुरी दिली.
पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार जागांसाठी भरती! पुणे: पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार पदांसाठीची मेगाभरती लवकरच होणार आहे. जूनअखेरपर्यंत भरती प्रकियेस सुरुवात होईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पुणे महापालिकेची एकूण मान्य पदांची संख्या 19 हजार 359 इतकी होती. त्यात ऑगस्ट 2014 मध्ये नव्या सेवा प्रवेश नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यात नव्याने 3 हजार 877 पदांच्या निर्मितीसही शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे पुणे महापालिकेत आतापर्यंत 17 हजार 86 पदे भरली गेली असून जवळपास 6 हजार 561 पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य, घनकचरा, अतिक्रमण, प्रशासन विभाग अशा विविध विभागांतील अनेक अत्यावश्यक पदांचा समावेश आहे. अत्यावश्यक विभागातील जवळपास दोन हजार पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. अतिक्रमण, सुरक्षा, वाहन चालक, आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, फायरमन अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी रोस्टर तयार केले असून ते रोस्टर शासनाच्या मागासवर्ग विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. येत्या महिनाभरात त्यास मंजुरी मिळेल. त्यानंतर भरतीची प्रकिया सुरू होईल. महापालिकेच्या विविध पदांसाठीची भरती प्रकिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
पैठणीच्या प्रसारासाठी धागा विणून मिसेस मुख्यमंत्र्यांचा साज पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उभा, आडवा धागा हाती घेऊन पैठणीचं विणकाम केलं आणि त्यांना साथ दिली पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी. शांता शेळकेंच्या कवितेत जशी पैठणी फडताळात गाठोडं बनून राहिली, तशी पैठणी लग्न समारंभातही कधीतरीच दिसायला लागली. अशा उपक्रमातून भरजरी पैठणीला पुन्हा वैभव प्राप्त झालं आणि विणकरांना अच्छे दिन आले तर त्याचं स्वागतच करायला हवं. पुण्यात लक्ष्मी रोडवर सौदामिनी हँडलूमच्या वतीनं हातमागाचं प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातून विणकर आले आहेत. या उपक्रमाची सुरुवात मिसेस फडणवीस यांनी पैठणी विणून केली.
पैठणीच्या प्रसारासाठी धागा विणून मिसेस मुख्यमंत्र्यांचा साज पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उभा, आडवा धागा हाती घेऊन पैठणीचं विणकाम केलं आणि त्यांना साथ दिली पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी. पुण्यात लक्ष्मी रोडवर सौदामिनी हँडलूमच्या वतीनं हातमागाचं प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातून विणकर आले आहेत. या उपक्रमाची सुरुवात मिसेस फडणवीस यांनी पैठणी विणून केली. पैठणीची विक्री वाढावी आणि त्याचा फायदा विणकरांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केला. पुढील एक महिना तुमची इच्छा असेल तर इथं येऊन तुम्हीही पैठणीचं विणकाम करु शकता. हजारो रुपयांच्या पैठणी सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी हा अट्टहास सुरु आहे. पैठणी नक्की तयार कशी होते, त्यासाठी किती दिवस विणकरांना मेहनत घ्यावी लागते, उभा आणि आडवा धागा म्हणजे काय, बुट्टी कशी काढली जाते, पदरावर मोर आणि पोपट कुठून साकारले जातात याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. ही उत्सुकता शमवण्याची आणि स्वतः पैठणी विणण्याची संधी पुण्यात उपलब्ध झाली आहे. खरं तर पैठणीचा उल्लेख ऋग्वेदापासून आला आहे. पदरावरती जरतारीचा नाचरा मोर असलेल्या पैठणीची भुरळ कुठल्याही महिलेला न पडेल, तरच नवल. पण काळाच्या ओघात पेहराव बदलला. शांता शेळकेंच्या कवितेत जशी पैठणी फडताळात गाठोडं बनून राहिली, तशी पैठणी लग्न समारंभातही कधीतरीच दिसायला लागली. अशा उपक्रमातून भरजरी पैठणीला पुन्हा वैभव प्राप्त झालं आणि विणकरांना अच्छे दिन आले तर त्याचं स्वागतच करायला हवं.
सत्ताधारी भाजपने मात्र 1000 चौरस फूटांपर्यंतच शास्ती कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी महापालिकेत राडा, राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निलंबित पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभेत गदारोळ करणाऱ्या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नगरसेवकांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना आणि मनसेनेही पाठिंबा दर्शवत सभात्याग केला.
पिंपरी महापालिकेत राडा, राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निलंबित पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभेत गदारोळ करणाऱ्या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडमध्ये शास्ती कर (घरपट्टी) सरसकट माफ करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपने मात्र 1000 चौरस फूटांपर्यंतच शास्ती कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. यावेळी गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचं निलंबन करण्याची मागणी भाजपने केली. विरोधी पक्ष नेते योगेश बेहल, मंगला कदम, मयुर कलाटे, दत्ता साने या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गदारोळानंतर 10 मिनिटांसाठी सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने घोषणाबाजी करत पालिका दणाणून सोडली. नगरसेवकांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना आणि मनसेनेही पाठिंबा दर्शवत सभात्याग केला.
माकड आलं, आईस्क्रीम खाल्लं, फॅनच्या वाऱ्याला झोपून गेलं! पुणे: सध्या तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याने अंगाची लाही लाही होत आहे. इतकंच नाही तर फॅनच्या थंडगार वाऱ्याखाली टेबलवरच वामकुक्षीही घेतली. राज्यभरात उष्माघाताने अनेक जणांचा बळी घेतला आहे. जिथे माणसांचं जगणं कठीण झालं आहे, तिथे मुक्या प्राण्यांचं काय?
माकड आलं, आईस्क्रीम खाल्लं, फॅनच्या वाऱ्याला झोपून गेलं! पुणे: सध्या तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याने अंगाची लाही लाही होत आहे. राज्यभरात उष्माघाताने अनेक जणांचा बळी घेतला आहे. जिथे माणसांचं जगणं कठीण झालं आहे, तिथे मुक्या प्राण्यांचं काय? उन्हाचा पारा वाढल्याने प्रत्येक जण सावली आणि गारवा शोधतोय. तसंच काहीसं प्राण्यांबाबतही पाहायला मिळतंय. पिंपरी- चिंचवडमध्ये चक्क एका माकडाने आईस्क्रीमच्या दुकानावर तब्ब्ल अडीच तास कब्जा केला. मग काय आलेल्या पाहुण्यांमुळे सुरुवातीला धास्तावलेल्या दुकान मालकाने नंतर त्याचा चांगलाच पाहुणचारही केला. उष्माघातापासून सुटका मिळवण्यासाठी जसं प्रत्येक व्यक्ती आईस्क्रीम खातो, तसंच या माकडानेदेखील त्याचा आस्वाद घेतला. इतकंच नाही तर फॅनच्या थंडगार वाऱ्याखाली टेबलवरच वामकुक्षीही घेतली.
मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली. 17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. बाणेर अपघात प्रकरण : महिला चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पुणे : पुण्याच्या बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत पाचजणांना चिरडणाऱ्या सुजाता श्रॉफविरोधात अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी पोलिसांनी केवळ निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे या कलमांअतर्गत काल मंगळवारी अटक करण्यात आली होती. बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे.
बाणेर अपघात प्रकरण : महिला चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पुणे : पुण्याच्या बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत पाचजणांना चिरडणाऱ्या सुजाता श्रॉफविरोधात अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी पोलिसांनी केवळ निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे या कलमांअतर्गत काल मंगळवारी अटक करण्यात आली होती. काही वेळातच या महिलेला जामीनही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्य़पद्धतीवर टीका होऊ लागली होती. सुजाता श्रॉफ या महिलेनं सोमवारी बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत रस्ता ओलांडणाऱ्या पाचजणांना चिरडलं होतं. यात मायलेकींचा मृत्यूही झाला होता. दोघांचा मृत्यू होऊनही पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल विचारत पोलिसांवर टीका होऊ लागली होती. मात्र आता पोलिसांनी वाढीव कलमांअतर्गत चालक महिलेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या वाढीव कलमांची माहिती पोलीस उद्या न्यायालयाला देणार आहेत. त्यानंतर चालक महिलेला पुन्हा अटक करण्याची परवानगी मागणार आहेत. श्रॉफ यांच्यावर जो आधी गुन्हा नोंद आहे, त्या गुन्ह्यामधेच सदोष मनुष्यवधाचं कलम वाढवण्यात आलं आहे. बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही महिला चालकाला काही तासात जामीन काय आहे प्रकरण? पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना कारनं उडवलं. 17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली. पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली. बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.
पिंपरीत सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! या चोरीनंतर सोसायटीचा सुरक्षारक्षक गायब झाल्यानं, त्यानेच चोरी केल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांना घरफोडी आणि दरोडे तसे काही नवीन नाही. मात्र आज थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घरावरच चोरटयांनी डल्ला मारल्यानं सर्वानाच धक्का बसला. पिपंरी चिंचवडमध्ये ते पिंपळे सौदागरच्या यशदा नक्षत्र सोसायटीत राहतात.
पिंपरीत सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांना घरफोडी आणि दरोडे तसे काही नवीन नाही. मात्र आज थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घरावरच चोरटयांनी डल्ला मारल्यानं सर्वानाच धक्का बसला. विलास पुजारी असं सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव असून, ते सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये ते पिंपळे सौदागरच्या यशदा नक्षत्र सोसायटीत राहतात. पुजारी काल कुटुंबासोबत बाहेर गावी होते, तर त्यांचा मामे भाऊ हा रात्रपाळीला बाहेर गेला होता. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत, चोरटयांनी खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला आणि दीड लाख रोकडेसह तीन तोळे दागिने ही लंपास केले. या चोरीनंतर सोसायटीचा सुरक्षारक्षक गायब झाल्यानं, त्यानेच चोरी केल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.
17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली. बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही महिला चालकाला काही तासात जामीन पुणे : पुण्यातल्या बाणेरमध्ये दोन जणांचा बळी घेणाऱ्या सुजाता श्रॉफला काल अवघ्या काही तासातच जामीन मिळाला. त्यामुळे दोघांचा बळी आणि तीन जणांना गंभीर जखमी करुनही सुजाता श्रॉफ सुटल्या कशा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.
बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही महिला चालकाला काही तासात जामीन पुणे : पुण्यातल्या बाणेरमध्ये दोन जणांचा बळी घेणाऱ्या सुजाता श्रॉफला काल अवघ्या काही तासातच जामीन मिळाला. त्यामुळे दोघांचा बळी आणि तीन जणांना गंभीर जखमी करुनही सुजाता श्रॉफ सुटल्या कशा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. बाणेर अपघात प्रकरणात सुजाता श्रॉफ यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच केला नाही. दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतरही सदोष मनुष्य वधाचे कलम न लावता केवळ निष्काळजीपणे वाहण चालवणे आणि निघून जाणे, असा गुन्हा नोंद केला. ज्यामुळे जामीन मिळणं सोपं झालं. सुजाता यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य कलमं लावली का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोमवारी सुजाता यांनी दुभाजकावर उभ्या असणाऱ्या 5 जणांना उडवलं होतं. माध्यमांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना काल सकाळी अटक झाली. पण, त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना जामीनही मिळाला. अपघातात उपचारादरम्यान लेकीनंतर आईचाही मृत्यू कारच्या अपघातात उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला. पूजा विश्वकर्मा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. बाणेरमध्ये भरधाव कारने दुभाजकावरील 5 जणांना उडवलं. यात पूजा विश्वकर्मा यांची चिमुकली ईशा विश्वकर्माचाही मृत्यू झाला. माध्यमांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर कार चालक महिला सुजाता जयप्रकाश हिला अटक करण्यात आली. पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना कारनं उडवलं. 17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली. सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.
पुण्यात स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन भाजप कार्यकर्त्यांचा राडा पुणे : पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरुन भाजप कार्यालयातच कार्यकर्ते एकमेकांशी भि़डले. गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पक्ष कार्यालयांच्या दुरुस्तीचा खर्च भाजप करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुणे महापालिकेतील तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी होणार होती. या पार्श्वभूमीवर गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते एकत्र आले.
पुण्यात स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन भाजप कार्यकर्त्यांचा राडा पुणे : पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरुन भाजप कार्यालयातच कार्यकर्ते एकमेकांशी भि़डले. गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पुणे महापालिकेतील तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी होणार होती. या पार्श्वभूमीवर गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते एकत्र आले. मात्र त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला. यावेळी कार्यालयाची नासधूस झाल्याचीही माहिती आहे. पुणे महापालिकेत खरं तर भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, महापालिकेत झालेला हाणामारीचा आणि भाजप कार्यालयात झालेल्या तोड़फोडीचा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे. पक्ष कार्यालयांच्या दुरुस्तीचा खर्च भाजप करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा पुणे: पुण्यात तलाक पीडित मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी आपल्यावरील झालेला अन्याय जगासमोर मांडला. ट्रिपल तलाक पद्धतीमुळे मुस्लीम समाजातील अनेक महिलांचा संसार उद्धवस्त झाला आहे. तेव्हापासून मी आणि माझी मुलगीसोबत राहत आहोत. माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी या मोर्चात सहभागी झाली आहे.’ असं ती महिला म्हणाली.
‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा पुणे: पुण्यात तलाक पीडित मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी आपल्यावरील झालेला अन्याय जगासमोर मांडला. ट्रिपल तलाक पद्धतीमुळे मुस्लीम समाजातील अनेक महिलांचा संसार उद्धवस्त झाला आहे. त्यामुळेच याला विरोध करण्यासाठी पुण्यात मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या काही महिलांनी आपल्यावर कशाप्रकारे अत्याचार झाला याचा पाढाच वाचला. मोर्चातील एका महिलेनं एबीपी माझाशी बोलताना तिची करुण कहाणी सांगितलं. मुस्लीम समाजात ट्रिपल तलाक ही प्रथा रुढ आहे. म्हणजे तीन वेळेस तलाक पुकारल्यानंतर पती पत्नीचं नातं संपत. पण पुण्यातील या महिलेच्या पतीनं चक्क मनात म्हणत तिला सोडलं. तलाक दिलेल्या महिलेनं सांगितलं की, ‘मला मुलगी झाली. त्यामुळे घरचे खूप नाराज होते. माझे, पती, सासू आणि सासरे हे सगळेच नाखूश होते. मुलगी झाली म्हणून वारंवार बोलायचे. एके दिवशी माझ्या पतीनं मला सांगितलं की, मी तुला तलाक दिला आहे. ते ऐकून मला धक्काच बसला. तुम्ही कोणासमोर मला तलाक दिला? अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी मला सासूसमोर तलाक दिल्याचं सांगितलं. मी याबाबत सासूला विचारलं, तिने देखील अशीच उडवाउडवीची उत्तरं दिलं. त्यानंतर एक दिवस पतीनं मला सांगितलं की, मी मनातच तिनदा तलाक म्हटलं. तेव्हापासून मी आणि माझी मुलगीसोबत राहत आहोत. माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी या मोर्चात सहभागी झाली आहे.’ असं ती महिला म्हणाली.
अंडी विक्रीत 15 ते 20 टक्के घट झाली असून अंड्यांचे दर कोसळले आहेत, अशी माहिती नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीने पुण्यात दिली. प्लॅस्टिकच्या अंड्याची अफवा येण्याअगोदर शेकडा 300 रुपये दर होता. मात्र तो आता 280 रुपयांपर्यंत आलाय. मात्र या अफवेमुळे अंडी उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. ''प्लास्टिक अंडी ही निव्वळ अफवा, उत्पादकांना मोठा फटका'' पुणे : प्लॅस्टिक अंडी ही निव्वळ अफवा आहे.
''प्लास्टिक अंडी ही निव्वळ अफवा, उत्पादकांना मोठा फटका'' पुणे : प्लॅस्टिक अंडी ही निव्वळ अफवा आहे. मात्र या अफवेमुळे अंडी उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. अंडी विक्रीत 15 ते 20 टक्के घट झाली असून अंड्यांचे दर कोसळले आहेत, अशी माहिती नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीने पुण्यात दिली. प्लॅस्टिकच्या अंड्याची अफवा येण्याअगोदर शेकडा 300 रुपये दर होता. मात्र तो आता 280 रुपयांपर्यंत आलाय. याचा फटका अंडी उत्पादकांना बसला आहे, असं नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीच्या सदस्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून प्लॅस्टिक अंड्यांबाबत तक्रार आल्यानंतर त्या अंड्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. सर्व प्रकरणात ही अंडी खरी असल्याचं सिद्ध झालं आहे. उष्णतेमुळे अंड्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल. पण ते अंडी बनावट नाहीत, अशी माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्लॅस्टिक अंडी सापडल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. परिणामी ग्राहकांनी अंडी खाण्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. अंडी घेताना ग्राहक अनेकदा विचार करुन अंडी खरेदी करतात. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीने सांगितलं. प्लास्टिक अंड्यांच्या तपासणीत चुकीचं आढळलं नाही : जानकर सध्या प्लास्टिकच्या अंड्यांमुळे लोकांमध्ये संदिग्धता आहे. परंतु प्लास्टिकच्या अंड्यांबद्दल आतापर्यंत केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. महादेव जानकर यांनी सोमवारी अरबी समुद्रात बोटीने प्रवास करत मत्स्य विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोलकातामध्ये प्लास्टिकची अंडी आढळल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यानंतर डोंबिवली आणि कल्याणमध्येही प्लास्टिकची अंडी सापडल्याचं समोर आलं होतं. पण, यानंतर केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याचं जानकर यांनी सांगितलं. मात्र प्लास्टिकच्या अंड्यांच्या तक्रारी असल्यास कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं जानकर म्हणाले. तसंच लोकांनी घाबरु नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
काल (17 एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये कारच्या अपघातात उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. पूजा विश्वकर्मा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे.
बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये कारच्या अपघातात उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला आहे. पूजा विश्वकर्मा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. बाणेरमध्ये भरधाव कारनं दुभाजकावरील 5 जणांना उडवलं. यात पूजा विश्वकर्मा यांची चिमुकली ईशा विश्वकर्माचाही मृत्यू झाला. तर कार चालक आरोपी महिला सुजाता जयप्रकाश हिला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना कारनं उडवलं. काल (17 एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली. सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. पोलिसांनी सुजाता जयप्रकाश हिला अटक केली आहे.
काल रविवारी खात्याचे 105 व भाड्याच्या बसचे 92 असे एकूण फक्त 197 ब्रेकडाऊन नोंदवण्यात आले आहेत. पीएमपीएमएल आणि भाड्याच्या बसपैकी दरदिवशी प्रत्येकी 150 म्हणजेच एकूण प्रतिदिन 300 ब्रेकडाऊन पहिल्याच दिवशी 197 वर आले आहेत. तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे PMPMLच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची घट पुणे : पीएमपीएमएलच्या भाड्याच्या बसना ब्रेकडाऊन झाल्यास 5 हजारांच्या दंडाचा निर्णय पीएमपीएमएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंनी घेतला होता. पहिल्याच दिवशी पीएमपीएमएलच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची विक्रमी घट झाली आहे. यात कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसोबतच भाड्याच्या बसवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता.
तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे PMPMLच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची घट पुणे : पीएमपीएमएलच्या भाड्याच्या बसना ब्रेकडाऊन झाल्यास 5 हजारांच्या दंडाचा निर्णय पीएमपीएमएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंनी घेतला होता. पहिल्याच दिवशी पीएमपीएमएलच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची विक्रमी घट झाली आहे. पीएमपीएमएल आणि भाड्याच्या बसपैकी दरदिवशी प्रत्येकी 150 म्हणजेच एकूण प्रतिदिन 300 ब्रेकडाऊन पहिल्याच दिवशी 197 वर आले आहेत. काल रविवारी खात्याचे 105 व भाड्याच्या बसचे 92 असे एकूण फक्त 197 ब्रेकडाऊन नोंदवण्यात आले आहेत. नवी मुंबईचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होताच धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला. यात कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसोबतच भाड्याच्या बसवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता.
पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या फेब्रुवारी 2015 ला झालेल्या एफवायबीएस्सी परीक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासताच गुण देण्यात आल्याचं रद्दीतले पेपर पाहून समोर आलं आहे. पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका रद्दीत, पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना गुण? देशातल्या मान्यताप्राप्त विद्यापीठापैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना पास केलं जातं का, असा सवाल निर्माण झाला आहे. राष्ट्रीय मानांकनाच्या यादीत पहिल्या दहा विद्यापीठात पुणे विद्यापीठाचा नंबर लागलाय. पण या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या महाविद्यालयाचा कारभार चक्रावून सोडणारा आहे.
पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका रद्दीत, पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना गुण? नाशिक : तुम्ही पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलं असेल तर तुमच्या गुणपत्रिकेवरील गुण हे तुमचा पेपर तपासूनच मिळाले असतील असं नाही . देशातल्या मान्यताप्राप्त विद्यापीठापैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पेपर न तपासताच विद्यार्थ्यांना पास केलं जातं का, असा सवाल निर्माण झाला आहे. कारण एफवायबीएस्सीच्या मॅथमेटिक्सचा पेपर न तपासता शेकडो विद्यार्थ्यांना पास करण्यात आल्याचं नाशिकमधल्या पिंपळगावमध्ये उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा पेपरचा गठ्ठा रद्दीवाल्याला एका शिक्षकाच्या पत्नीने विकल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पिंपळगावच्या दिपक गोसावी यांना या उत्तरपत्रिका मिळाल्यात. पदवीच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा नियंत्रणाचं काम विद्यापीठाने महाविद्यालयांना सोपवलंय. याचा गैरफायदा महाविद्यालयं आणि प्राध्यापक कसा घेतायेत, हे या प्रकारावरुन उघड झालं आहे. पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या फेब्रुवारी 2015 ला झालेल्या एफवायबीएस्सी परीक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासताच गुण देण्यात आल्याचं रद्दीतले पेपर पाहून समोर आलं आहे. अनेक पेपरवर तर मार्क्ससुध्दा दिलेले नाहीत. काही पेपरमध्ये व्हाईटनरचा वापर करण्यात आलाय. नियमानुसार या उत्तरपत्रिका 3 ते 4 वर्ष महाविद्यालयांनी सांभाळणं अपेक्षित आहे. मात्र तरीही या उत्तरपत्रिका शिक्षकाकडे कशा सापडल्या? हा प्रश्न आहे. राष्ट्रीय मानांकनाच्या यादीत पहिल्या दहा विद्यापीठात पुणे विद्यापीठाचा नंबर लागलाय. पण या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या महाविद्यालयाचा कारभार चक्रावून सोडणारा आहे.
सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना 28 एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाची पुण्यातील अम्बी व्हॅली या टाऊनशीपच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई हायकोर्टाची लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपूर्वी सहाराने काही ठोस पर्याय उपलब्ध करुन दिला तर लिलाव टाळली जाऊ शकते, असे संकेतही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाकडून अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाची पुण्यातील अम्बी व्हॅली या टाऊनशीपच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई हायकोर्टाची लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना 28 एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणीपूर्वी सहाराने काही ठोस पर्याय उपलब्ध करुन दिला तर लिलाव टाळली जाऊ शकते, असे संकेतही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला मोठा दणका दिला होता. सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.
मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली.
पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली. आज दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे. मुलांना धडक देणारी गाडी एक महिला चालवत होती. ही महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.
यातून जाधव यांनी आपला कबुली जबाब खरंच दिलाय की, त्यांच्याकडून तो जबरदस्तीने घेतला गेलाय, हे स्पष्ट होईल.” दरम्यान, कुलभूषण यांना शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी 60 दिवस असल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं होतं. कुलभूषण जाधवप्रकरणी काऊन्सेलर अॅक्सेस मिळावा : उज्ज्वल निकम पुणे : पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव कदाचित जिवंतही नसतील, अशी भीती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना काऊन्सेलर अॅक्सेस मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जो पाकिस्तानी वकील जाधव यांचं वकीलपत्र स्विकारेल, त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल, असा इशारा लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनचे महासचिव आमेर सईद रान यांनी दिला आहे. पण त्यासाठी त्यांचं वकिलपत्र कोणीही स्विकारु नये, असा फतवा लाहोर वकील संघानं काढला आहे.
कुलभूषण जाधवप्रकरणी काऊन्सेलर अॅक्सेस मिळावा : उज्ज्वल निकम पुणे : पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव कदाचित जिवंतही नसतील, अशी भीती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना काऊन्सेलर अॅक्सेस मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकनं अटक करुन फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानकडे जाधव यांची भेट मागितली. पण त्यालाही पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने उज्ज्वल निकम यांनी ही भिती व्यक्त केली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, ”पाकिस्तानकडून जाधव यांना देण्यात आलेल्या यातनांमुळे त्यांचा मृत्यूही झाला असू शकतो. त्यामुळे यासाठी काऊन्सेलर अॅक्सेस मिळालाच पाहिजे. यातून जाधव यांनी आपला कबुली जबाब खरंच दिलाय की, त्यांच्याकडून तो जबरदस्तीने घेतला गेलाय, हे स्पष्ट होईल.” दरम्यान, कुलभूषण यांना शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी 60 दिवस असल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं होतं. पण त्यासाठी त्यांचं वकिलपत्र कोणीही स्विकारु नये, असा फतवा लाहोर वकील संघानं काढला आहे. तसेच जो पाकिस्तानी वकील जाधव यांचं वकीलपत्र स्विकारेल, त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल, असा इशारा लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनचे महासचिव आमेर सईद रान यांनी दिला आहे.
कुलभूषण यांच्याकडे फाशीविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस : पाकिस्तान इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानने यानंतर कुलभूषण यांच्याकडे शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस असल्याचं म्हटलं आहे. येत्या 60 दिवसात ते पुन्हा एकदा शिक्षेविरोधात कार्टात जाऊ शकतात, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं. मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे.
कुलभूषण यांच्याकडे फाशीविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस : पाकिस्तान इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने यानंतर कुलभूषण यांच्याकडे शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस असल्याचं म्हटलं आहे. येत्या 60 दिवसात ते पुन्हा एकदा शिक्षेविरोधात कार्टात जाऊ शकतात, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलं आहे, असा दावाही ख्वाजा असिफ यांनी संसदेत बोलताना केला. राजनाथ सिंह यांनीही पाकला ठणकावलं “कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते. स्थानिक इराणी नागरिक त्यांचा व्यावसायिक भागीदार होता. व्यवसायानिमित्त ते तेहरानला येत-जात होते. मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं. त्यानंतर पाक मीडियासमोर त्यांना भारताचे रॉ एजंट म्हणून भासवण्यात आलं. पाक मीडियाला माहिती देताना कुलभूषण जाधवांकडे एक भारतीय पासपोर्ट मिळाला असं सांगण्यात आलं. जर त्यांच्याकडे पासपोर्ट मिळाला तर ते स्पाय कसं असू शकतील. यावरुन पाकिस्ताचा खोटारडेपणा उघड होतोय. भारतीय दुतावासाकडून सातत्याने पाकिस्तानी दुतावासाशी संपर्क साधून, कुलभूषण जाधव यांना भेटण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र सातत्याने ती फेटाळून लावण्यात आली. पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून जाहीर केलेली फाशी चुकीची आहे. कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी काहीही करायला लागलं, तर ते आम्ही करु. कुलभूषण जाधव यांच्याशी न्याय होईल, असं मी आश्वासन देतो” पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले. सुषमा स्वराज यांचा स्पष्ट इशारा कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम स्वराज यांनी भरला आहे. कुलभूषण जाधव यांना लढा देण्यासाठी लागेल ती कायदेशीर मदत केंद्र सरकार करेल, अशी हमी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. आपली बाजू स्पष्ट आहे. कुलभूषण जाधव यांनी कुठलंही गैर कृत्य केल्याचे पुरावे नाहीत, असं स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात लढताना कुलभूषण जाधव यांना भारतातले उत्तम वकील मिळवून दिले जातीलच, मात्र त्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी भारत सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज यांनी ही माहिती दिली. हे प्रकरण भारत सरकार उचलून धरेल, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या. यामुळे हा मुद्दा भारत सरकार संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची मुक्ताफळं कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात कार्टात जाता येईल, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी स्पष्ट केलं असलं तरी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी कुलभूषण यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी कुलभूषण जाधव यांना दहशतवादी संबोधून शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हटलं आहे. बासित यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक मुंबई : हेरगिरीच्या संशयावरुन भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यावर त्यांचं नाव हस्नेन मुबारक पटेल असं लिहिलं असून इराणमार्गे ते पाकिस्तानात घुसल्याचा दावा करण्यात येत आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे. दरम्यान, भारताला पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये रस नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केलं आहे. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक मुंबई : हेरगिरीच्या संशयावरुन भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले असून जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला आहे.’ माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो. ‘ पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांना दिलेल्या डोसियरमध्ये जाधव यांचा पासपोर्ट दिला आहे. त्यावर त्यांचं नाव हस्नेन मुबारक पटेल असं लिहिलं असून इराणमार्गे ते पाकिस्तानात घुसल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, भारताला पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये रस नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतात येणार आहेत. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.
कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतात येणार आहेत. यावेळी कुलभूषण यांच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणणारच. भारतीय सरकार हा मुद्दा उच्च स्तरावर मांडणार. या मुद्द्याबाबत उच्च स्तरावर बातचीत होऊ शकते. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारत दौऱ्यावर आहे. यावेळी एनएसए स्तरावर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “कुलभूषण जाधव यांचा मुद्दा भारत सरकार उच्च स्तरावर मांडणार आहे. कुलभूषण जाधव यांनी कधीही ‘रॉ’ किंवा कोणत्याही भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी काम केलं नाही. पाकिस्तानचे दावे आधारहीन आहेत. मीडियामधील वृत्त तथ्यहीन आहेत. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान नाही तर इराणमधून ताब्यात घेण्यात आलं. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलत आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कदाचित मारलं असावं, माजी गृहसचिव आर के सिंह यांचं हे विधान चुकीचं आहे. भारत सरकार कुलभूषण जाधव यांना परत आणणारच.” कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोण आहेत कुलभूषण जाधव? कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
सध्या 30 वर्षे वय असलेली प्रिया आता अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीची स्टार आहे. पोर्न इंडस्ट्रीमध्ये असलेल्या भारतीय नावांची चर्चा झाली की सर्वात आधी समोर येते ते सनी लिओनीचे नाव. सनीसह या आठ पॉर्नस्टार आहेत भारतीय वंशाच्या. पण सनीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. मात्र तिची अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील पॉप्युलॅरिटी ती बॉलीवूडमध्ये आल्यानंतर आणखी वाढली होती
सनीसह या आठ पॉर्नस्टार आहेत भारतीय वंशाच्या. पोर्न इंडस्ट्रीमध्ये असलेल्या भारतीय नावांची चर्चा झाली की सर्वात आधी समोर येते ते सनी लिओनीचे नाव. पण सनीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. अगदी तिला कोणी तिच्या या भूतकाळाबाबत विचारलेलेही तिला फारसे आवडत नाही. सनी ही एकमेव भारतीय वंशाची पोर्न स्टार नाही. तर तिच्यासह इतरही अनेक भारतीय वंशाच्या पोर्न स्टार या इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहेत. अनेकांना या पोर्न स्टार्स भारतीय असल्याचेही माहिती नसते. या पोर्न स्टार्सचा भूतकाळ आणि त्यांचे भारतीय कनेक्शन याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. प्रिया अंजली राय - नवी दिल्लीमध्ये जन्मलेली प्रिया अंजली राय वयाच्या दुसऱ्या वर्षीच तिच्या आई वडिलांसह अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सध्या 30 वर्षे वय असलेली प्रिया आता अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीची स्टार आहे. अंजली कारा - अंजलीचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. सध्या दक्षिण—पूर्व आशिया अ‍ॅडल्ट एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये अंजलीचे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाबाबतही अंजली ठाम आहे. त्याचा पश्चाताप नसल्याचे अंजली म्हणते. गया पटेल - गया पटेल ही कॅनडामध्ये राहणारी भारतीय वंशाची पोर्न स्टार आहे. गया तिच्या बोल्ड पर्सनालिटीसाठी ओळखली जाते. शांती डायनामाइट - शांती ही इंग्लंडमध्ये राहणारी भारतीय वंशाची पोर्न स्टार आहे. सनी लिओनीनंतर शांतीची लोकप्रियता सर्वाधिक आहे असे म्हणता येईल. शांतीने भारतातही काही बी ग्रेड चित्रपट केले आहेत. शांतीचे खरे नाव सोफिया वासिलेईडोऊ असे आहे. जायडे जेवल - जायडेचा जन्म भारतातच झाला होता. पण वयाच्या आठव्या वर्षी ती इंग्लंडला गेली. त्यानंतर ती भारतात परतली नाही. मोठी झाल्यावर तिने अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला आणि या इंडस्ट्रीत ती सध्या स्टार म्हणून ओळखली जाते. लेह जाये - भारतीय वंशाची असलेली लेह जायचे हिचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे. ती जोशी नावानेही प्रसिद्ध आहे. सहारा नाइट - सहारा नाइट ही ब्रिटीश मुस्लीम पोर्न स्टार आहे. तिच्या इंडियन लूक्समुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तसेच तिच्या बोल्ड सीन्समुळेही तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे. सनी लिओनी - सनीचे खरे नाव कवलजित वोहरा असे आहे. ती एक इंडो-कॅनडियन अ‍ॅडल्ट स्टार होती. बिग बॉस द्वारे भारतीय टेलिव्हीजन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सनीसाठी बॉलीवूडची दारेही उघडली. तिने अनेक चित्रपटांत जलवा दाखवला. मात्र तिची अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील पॉप्युलॅरिटी ती बॉलीवूडमध्ये आल्यानंतर आणखी वाढली होती
हवानामधील 65 वर्षीय व्यक्ती 17 वर्षापासून कंडोमच्या मदतीने दारु निर्मिती करत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 65 वर्षीय ऑरेट्स एस्टावेज 2000 सालापासून आपल्या कुटुंबासमवेत हा व्यवसाय करत आहे. हवानामध्ये ही दारु खूप प्रसिद्ध असून दिवसाला 50 बॉटल विकल्या जातात. एका बॉटलची किंमत 50 सेंट ऐवढी आहे. नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करत अशी बनवली जाते दारु - कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची.
अजबच.. इथं कंडोमच्या मदतीने बनवली जातेय दारु. कॅरेबिन लोक क्यूबा, बॅले डान्स करणे, बेसबॉल खेळणे आणि रम, सिगरेट पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला हे माहित नसेल की, कॅरेबिनची राजधानी हवानामध्ये कंडोमच्या मदतीने दारु तयार केली जाते. हवानामधील 65 वर्षीय व्यक्ती 17 वर्षापासून कंडोमच्या मदतीने दारु निर्मिती करत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 65 वर्षीय ऑरेट्स एस्टावेज 2000 सालापासून आपल्या कुटुंबासमवेत हा व्यवसाय करत आहे. यासाठी द्राक्षे, पेरु, अद्रक, जपाकुसुम आणि कंडोमचा वापर केला जातो. सर्व प्रकारच्या फळाचे मिश्रण करुन वेगवेगळ्या प्लेवरच्या कंडोममध्ये टाकूण ते आंबायला ठेवले जाते. फळांच्या रसांचे मिश्रण कंडोममध्ये अंबायला टाकल्यानंतर त्यातून एकवेगळ्या प्रकरचा गॅस तयार होतो. त्या गॅसमुळे कंडोमचा आकार मोठा होतो. ज्यावेळी कंडोमचा आकार बदलायचा बंद होईल किंवा कंडोम लांबायचे बंद होईळ त्यावेळी दारु तयार झाली असे समजावे. या व्यवसायात संपूर्ण कुटुंब आहे. ऑरेट्स एस्टावेज ने सांगितले की, आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर हा दारु बणवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. यासाठी पत्नी, आणि मुलगा मला मदत करतात. हवानामध्ये ही दारु खूप प्रसिद्ध असून दिवसाला 50 बॉटल विकल्या जातात. त्याचप्रमाणे, हॉटेलमध्ये आणि घरीही लोक घेऊन जाणं पसंत करतात. एका बॉटलची किंमत 50 सेंट ऐवढी आहे. नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करत अशी बनवली जाते दारु - कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते
त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारकडून आतापर्यंत 16 वेळा प्रयत्न केले. कुलभूषण जाधवांची फाशी रोखण्यासाठी आईची याचिका. त्यांना 3 मार्च 2016ला पाकिस्तानने बलुचिस्तानमधून अटक केली होती. भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तानकडे बुधवारी याचिका दाखल केली आहे.
कुलभूषण जाधवांची फाशी रोखण्यासाठी आईची याचिका. भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तानकडे बुधवारी याचिका दाखल केली आहे. कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात इस्लामाबादमधील भारतातील दूतावासाने अवंती जाधव यांच्यावतीने पाकिस्तानमधील कोर्टात आज याचिका दाखल केली आहे. याचबरोबर कुलभूषण जाधव यांची फाशी रोखण्यासाठी भारत सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारकडून आतापर्यंत 16 वेळा प्रयत्न केले. मात्र, पाकिस्तानने याप्रकरणी करण्यात आलेली विनंती धुडकावून लावली आहे. कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 3 मार्च 2016ला पाकिस्तानने बलुचिस्तानमधून अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
भारतीय हॅकर्सचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, 500 वेबसाइट केल्या हॅक. पण इतक्या वेबसाइट एका गटाने हॅक केल्या नसून यामध्ये Luzsecind, team black hats आणि United Indian hackers अशा अनेक गटांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं हॅक केल्याचं वृत्त आहे. या वृत्तानुसार, भारतीय हॅकरच्या एका गटाने 'रॅंन्समवेअर'द्वारे पाकिस्तानातील 500 हून जास्त वेबसाइट हॅक केल्या आहेत. भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
भारतीय हॅकर्सचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, 500 वेबसाइट केल्या हॅक. भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ‘पाकिस्तान हॅकर्स’ नावाच्या एका गटाने दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह 10 संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर 'पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून ही संकेतस्थळे हॅक केली. त्यानंतर आता भारतीय हॅकरच्या एका गटाने पाकिस्तानातील 500 हून जास्त संकेतस्थळं हॅक केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानमधील मुख्य राजकीय पक्षांपैकी एक 'पाकिस्तान पीपल्स पार्टी'चं संकेतस्थळही हॅक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, भारतीय हॅकरच्या एका गटाने 'रॅंन्समवेअर'द्वारे पाकिस्तानातील 500 हून जास्त वेबसाइट हॅक केल्या आहेत. यामध्ये मुख्य राजकीय पक्षांपैकी एक 'पाकिस्तान पीपल्स पार्टी'च्या वेबसाइटचाही समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्यांपैकी जास्त वेबसाइट या पाकिस्तान सरकारशी संलग्न आहेत. विशेष म्हणजे वेबसाइट हॅक करण्यासाठी 'रॅंन्समवेअर'चा वापर करण्यात आला आहे. 'रॅंन्समवेअर'द्वारे हॅक केलेल्या वेबसाइटला हॅकरच्या तावडीतून सोडवणं कठीण असतं आणि शक्यतो त्यासाठी पैशांची तोडजोड केली जाते. वेबसाइटवर हॅकर्सनी फेसबुक पेजची माहिती दिलेली असते तेथे पैशांबाबतची बोलणी केली जाते. 'टीम इंडियन ब्लॅक हॅट' असं हॅक करणा-या गटाचं नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हॅक करण्यात आलेल्या वेबसाइटवर 'केरला सायबर वॉरिअर्स' असं लिहिण्यात आलं आहे. पण इतक्या वेबसाइट एका गटाने हॅक केल्या नसून यामध्ये Luzsecind, team black hats आणि United Indian hackers अशा अनेक गटांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दिवसांमध्ये आणखी वेबसाइट हॅक करणार असल्याचा दावाही हॅकर्सनी केला आहे. यापुर्वी भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ही घोषणा टाकल्याने खळबळ उडाली. दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयू या संस्थांसह दहा वेबसाइट्सवर हल्ला चढविणाऱ्याने आपण पाकिस्तान हॅक्झॉर क्रू असल्याचे म्हटले. काश्मीरचा राग आवळला- या वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या दोन व्हिडीओंसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी ओळ आहे. यात काश्मिरात निर्दयीपणे अत्याचार करणाऱ्या भारतीय लष्कराविरुद्ध काश्मिरी लोक निदर्शने करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, वेबसाइट लवकरच ठीक केली जाईल. विद्यापीठे झाली सतर्क- अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रकार आमच्याही निदर्शनास आला असून, विद्यापीठाचा आयटी विभाग हा प्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय करीत आहे. तथापि, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयूची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. भारतीयांना इशारा- वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या संंदेशात हॅकर्सनी असे म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतीय जनतेला अभिवादन! तुमचे तथाकथित जवान काश्मिरात काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? काश्मिरात अनेक निरपराध लोक मारले जात आहेत, हे ठाऊक आहे का? त्यांनी अनेक मुलींवर बलात्कार केला आहे. ते आजही काश्मीरमधील मुलींवर कुकर्म करीत आहेत? हे माहीत आहे का? तुमचे भाऊ, बहीण, आई-वडिलांना ठार मारले, तर काय वाटेल? तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार केल्यास काय वाटेल? तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही का?
अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून या ‘फ्लार्इंग मशिन’ची विक्री याच वर्षांच्या उत्तरार्धात सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. मला माझे हवेत उडण्याचे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले. बाईकवर जसे तुम्ही थोडेसे पुढे झुकून सीटवर बसता तसेच यावरही बसावे लागते. ते म्हणतात, हे ‘प्रोटोटाइप म्हणजे जणू उडती मोटारसायकलच आहे.
अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून या ‘फ्लार्इंग मशिन’ची विक्री याच वर्षांच्या उत्तरार्धात सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. ‘गूगल’ या कंपनीचे मुख्यालय असलेल्या कॅलिफोर्नियामधील माऊंटन व्ह्यू शहरातच ही ‘किट्टी हॉक’ कंपनी असून ‘गूगल’चे सह-संस्थापक लॅरी पेग यांनीही या स्टार्ट-अपमध्ये पैसा गुंतविला असल्याचे बोलले जाते. कंपनीने या उडत्या वाहनास ‘पर्सनल फ्लार्इंग मशिन’ असे म्हटले असून त्याचे एक प्रायोगिक मॉडेल (प्रोटोटाइप) हवेत उडत असतानाचा व्हिडिओही जारी केला आहे. या भावी उडत्या वाहनाची माहिती देताना ‘किट्टी हॉक’ कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले की, आमचे हे उडते यंत्र पूर्णपणे विजेवर चालणारे, सुरक्षित आणि चाचण्यांमध्ये खरे उतरलेले आहे. विनागजबजलेल्या भागांमध्ये उडण्यासाठी अतिहलके विमान म्हणून ते अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाच्या नियमांत बसते. ते चालविण्यासाठी वैमानिक परवाना घेण्याची गरज नाही. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर कोणीही ‘हे फ्लार्इंग मशिन’ चालवू शकेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वाहनाला फिरणारे आठ पंखे आहेत. त्याचे वडन सुमारे १०० किलो (२२० पौंड) असून ते जमिनीपासून १५ फूट उंचीवरून ताशी २५ मैल (४० किमी) वेगाने उडू शकते. हे उडते वाहन या वर्षाच्या अखेरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे नमूद करून कंपनीने इच्छुक ग्राहकांची प्रतिक्षायादी तयार करण्यासाठी प्रत्येकी १०० डॉलर भरून सदस्यनोंदणी योजनाही जाहीर केली आहे. प्रतिक्षायादीवरील ग्राहकांना सवलतीच्या किंमतीत हे ‘फ्लार्इंग मशिन’ दिले जाईल. मात्र त्याची किंमत अद्याप ठरलेली नाही. स्टॅनफर्ड विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक सेबेस्टियन थ्रुन हे ‘किट्टी हॉक’ स्टार्ट-अपचे अध्यक्ष आहेत. ‘गूगल’ची स्वचालित मोटारीची योजनाही त्यांचीच होती. आमचे ‘फ्लार्इंग मशिन’ व्यक्तिगत प्रवासाचे भवितव्य आमूलाग्र बदलून टाकेल’, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. कॅमेरून रॉबर्टसन आणि टॉड रीचर्ट हे या नवकल्पनेमागचे मुख्य अभियंते आहेत. जणू उडती मोटारसायकल लेखकसिमेरॉन मॉरिसे यांनी या ‘फ्लार्इंग मशिन’चे चाचणी उड्डाण करून पाहिल्यानंतर आपला अनुभव एका ब्लॉहमधये लिहिला. ते म्हणतात, हे ‘प्रोटोटाइप म्हणजे जणू उडती मोटारसायकलच आहे. बाईकवर जसे तुम्ही थोडेसे पुढे झुकून सीटवर बसता तसेच यावरही बसावे लागते. मला माझे हवेत उडण्याचे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.
पाकिस्तानातील स्फोटात १४ ठार. पाराचिनार शहरात गेल्या आठवड्यात घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती कारबॉम्ब स्फोटात २८ ठार, तर इतर १०० जण जखमी झाले होते. पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खुर्रम एजन्सी भागात तालिबान दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्बने एका व्हॅनला उडविले. या हल्ल्यात १४ ठार, तर १३ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खुर्रम एजन्सीच्या कोंटारा गावात दहशतवाद्यांनी आयईडीद्वारे व्हॅनला लक्ष्य केले.
पाकिस्तानातील स्फोटात १४ ठार. पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खुर्रम एजन्सी भागात तालिबान दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोल बॉम्बने एका व्हॅनला उडविले. या हल्ल्यात १४ ठार, तर १३ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खुर्रम एजन्सीच्या कोंटारा गावात दहशतवाद्यांनी आयईडीद्वारे व्हॅनला लक्ष्य केले. तालिबानचा फुटीर गट जमातुल अहरारने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मृतांत दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटात १३ लोक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना पेशावर येथे आणण्यासाठी एमआय-१७ हे हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे, असे लष्कराच्या माध्यम शाखेने सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. पाराचिनार शहरात गेल्या आठवड्यात घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती कारबॉम्ब स्फोटात २८ ठार, तर इतर १०० जण जखमी झाले होते.
चार दहशतवाद्यांना पाकिस्तानात फाशी. लष्करी न्यायालयांनी दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविलेल्या चार तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने मंगळवारी फाशी दिली. या चौघांना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तुरुंगात फाशी देण्यात आली, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. हे लोक दहशतवादाशी संबंधित घृणास्पद गुन्ह्यात सहभागी होते. निरपराध नागरिकांची हत्या, पाकिस्तानी सुरक्षा दले आणि पोलिसांवरील हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता, असे ते म्हणाले. रहमान उद दीन, मुश्ताक खान, उबैद उर रहमान आणि जफर इकबाल अशी या चौघांची नावे असून, ते तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. दहशतवादी बदला घेतील या भीतीने लष्करी न्यायालयांचे कामकाज गुप्तपणे चालते. त्यामुळे या दहशतवाद्यांवर कुठे आणि कधी खटला चालला हे कळू शकले नाही.
चार दहशतवाद्यांना पाकिस्तानात फाशी. लष्करी न्यायालयांनी दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविलेल्या चार तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने मंगळवारी फाशी दिली. या चौघांना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तुरुंगात फाशी देण्यात आली, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. हे लोक दहशतवादाशी संबंधित घृणास्पद गुन्ह्यात सहभागी होते. निरपराध नागरिकांची हत्या, पाकिस्तानी सुरक्षा दले आणि पोलिसांवरील हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता, असे ते म्हणाले. रहमान उद दीन, मुश्ताक खान, उबैद उर रहमान आणि जफर इकबाल अशी या चौघांची नावे असून, ते तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. दहशतवादी बदला घेतील या भीतीने लष्करी न्यायालयांचे कामकाज गुप्तपणे चालते. त्यामुळे या दहशतवाद्यांवर कुठे आणि कधी खटला चालला हे कळू शकले नाही.
शिनजियांगमध्ये उईगुर मुस्लिमांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. सद्दाम, जिहाद, हज, मदिनासह अनेक नावांवर चीनमध्ये बंदी चीनने हिंसाचारग्रस्त मुस्लिमबहुल शिनजियांग प्रांतात मुलांची ‘सद्दाम’ आणि ‘जिहाद’ यासारखी अनेक इस्लामी नावे ठेवण्यास बंदी घातली आहे. जगभरातील मुस्लिमांत प्रचलित असलेल्या अनेक नावांवर शिनजियांगच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. धार्मिक संकेत देणाऱ्या या नावांमुळे धार्मिक भावना तीव्र होऊ शकतात. बंदी घालण्यात आलेली नावे असलेल्या मुलांना घराची नोंदणी करता येणार नाही.
सद्दाम, जिहाद, हज, मदिनासह अनेक नावांवर चीनमध्ये बंदी चीनने हिंसाचारग्रस्त मुस्लिमबहुल शिनजियांग प्रांतात मुलांची ‘सद्दाम’ आणि ‘जिहाद’ यासारखी अनेक इस्लामी नावे ठेवण्यास बंदी घातली आहे. जगभरातील मुस्लिमांत प्रचलित असलेल्या अनेक नावांवर शिनजियांगच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. धार्मिक संकेत देणाऱ्या या नावांमुळे धार्मिक भावना तीव्र होऊ शकतात. त्यामुळे या नावांवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येते, असे ह्युमन राईटस् वॉच (एचआरडब्ल्यू) या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या जातीय अल्पसंख्यकांच्या नावे ठेवण्याच्या नियमांतर्गत मुलांची इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना यासारखी नावे ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे वृत्त रेडिओ फ्री एशियाने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. बंदी घालण्यात आलेली नावे असलेल्या मुलांना घराची नोंदणी करता येणार नाही. सरकारी शाळा आणि इतर सामाजिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी घराची नोंदणी गरजेची आहे. हा नवा निर्णय शिनजियांगमधील दहशतवादाविरुद्धच्या चीनच्या लढाईचा एक भाग आहे. शिनजियांगमध्ये उईगुर मुस्लिमांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे.
गर्भावस्थेदरम्यान पुन्हा राहिला गर्भ. काही काळापूर्वी रोममध्येही अशीच अनोखी घटना घडली होती. तेथे एक महिला तीन-चार महिन्यांची गर्भवती असताना तिला पुन्हा गर्भ राहिला होता, असे फिशेल म्हणाले. गर्भावस्थेदरम्यान महिलेला पुन्हा गर्भ राहिल्याची दुर्मिळ घटना ब्रिटनमध्ये घडली असून, गेल्या १०० वर्षांतील अशा प्रकारची ही सहावी घटना आहे. जुळी मुले होणार असताना मला पुन्हा गर्भ राहिला आणि मी एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला, असा दावा एका ब्रिटिश महिलेने केला आहे.
गर्भावस्थेदरम्यान पुन्हा राहिला गर्भ. गर्भावस्थेदरम्यान महिलेला पुन्हा गर्भ राहिल्याची दुर्मिळ घटना ब्रिटनमध्ये घडली असून, गेल्या १०० वर्षांतील अशा प्रकारची ही सहावी घटना आहे. जुळी मुले होणार असताना मला पुन्हा गर्भ राहिला आणि मी एकाचवेळी तीन मुलांना जन्म दिला, असा दावा एका ब्रिटिश महिलेने केला आहे. एखादी महिला गर्भवती झाल्यानंतर एक किंवा आठवड्यांत पुन्हा गर्भवती होण्यास विज्ञानाच्या भाषेत ‘सुपरफोएटेशन’ असे म्हणतात. प्रजोत्पादन विषयाचे तज्ज्ञ प्रोफेसर सायमन फिशेल यांच्या मते, सामान्यपणे असे घडत नाही; मात्र असे घडले आहे हे खरे. अशा प्रकारची पहिली घटना १८६५ मध्ये घडली होती. त्यानंतर गेल्या १०० वर्षांत असे केवळ सहा प्रकार समोर आले आहेत. गर्भावस्थेदरम्यान पुन्हा गर्भ राहण्याचे परिणाम चांगलेच होतील, असे नाही. भ्रूण गर्भातच नष्ट होण्याचे, तसेच मुदतपूर्व प्रसूती करावी लागण्याचे प्रकार घडले आहेत. मानवांत अशा प्रकारच्या चमत्कारिक घटना कधीकधीच घडतात. काही काळापूर्वी रोममध्येही अशीच अनोखी घटना घडली होती. तेथे एक महिला तीन-चार महिन्यांची गर्भवती असताना तिला पुन्हा गर्भ राहिला होता, असे फिशेल म्हणाले.
१२ वर्षांच्या मुलाने कार चालवून १३०० कि.मी. अंतर केले पार. आॅस्ट्रेलियात १२ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. प्रवासादरम्यान त्याने अनेक निर्मनुष्य आणि अत्यंत खराब रस्ते पार केले. या मुलावर किशोरवयीन गुन्हेगार कायद्यान्वये खटला चालविला जाऊ शकतो, असे एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
१२ वर्षांच्या मुलाने कार चालवून १३०० कि.मी. अंतर केले पार. आॅस्ट्रेलियात १२ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. या मुलाने स्वत: १३०० कि.मी. कार चालवली होती. या मुलाला शनिवारी न्यू साऊथ वेल्समधील ब्रोकेन हिल भागात अडविण्यात आले. त्याच्या कारचे बंपर जमिनीला घासत होते. त्यामुळे पोलिसांचे लक्ष त्याच्या कारकडे गेले. हा मुलगा पश्चिम आॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या कँडाल येथून पर्थपर्यंत ४००० कि. मी.चा प्रवास करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेऊन ब्रोकेन हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलाच्या आई-वडिलाने आपला मुलगा हरवल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. हा मुलगा घरची कार घेऊन निघाला होता. तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचच कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. कोणाच्याही लक्षात न येता हा मुलगा एवढ्या दूरपर्यंत कसा आले हे एक कोडेच आहे. त्याने संपूर्ण साऊथ वेल्सचा दौरा केला. प्रवासादरम्यान त्याने अनेक निर्मनुष्य आणि अत्यंत खराब रस्ते पार केले. या मुलावर किशोरवयीन गुन्हेगार कायद्यान्वये खटला चालविला जाऊ शकतो, असे एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
कर्जमाफीसाठी लागेल मोठी रक्कम. भारतातील अनेक राज्यांनी अलीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या यशाला राज्य सरकारे निष्प्रभ करू शकतात. त्याबाबत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले की, देशभरात अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के रक्कम त्यासाठी लागेल. सुब्रमण्यम म्हणाले की, खाजगी क्षेत्रातील कर्ज कसे माफ करता येईल, या मुद्द्याशी सरकार सध्या झुंजत आहे; पण सार्वजनिक क्षेत्रातील करदात्यांचा पैसा असा खाजगी क्षेत्रातील कर्जमाफीसाठी कसा काय वापरला जाऊ शकतो?
कर्जमाफीसाठी लागेल मोठी रक्कम. भारतातील अनेक राज्यांनी अलीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले की, देशभरात अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के रक्कम त्यासाठी लागेल. गेल्या आठवड्यात येथील पीटर्सन इन्स्टिट्यूटमध्ये एक परिसंवाद झाला. या कार्यक्रमात बोलताना सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही अलीकडच्या काळातील कर्जमाफीच्या घोषणा पाहिल्या आहेत. कर्जमाफीचा विस्तार केल्यास त्यावरील खर्च वाढेल. संपूर्ण देशात कर्जमाफी लागू करायची झाल्यास सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के खर्च लागेल. याचाच अर्थ सरकारचे तेवढे नुकसान होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या निर्णयास सुब्रमण्यम यांनी विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, या निर्णयामुळे कर्जमाफीचे लोण सगळीकडे पसरण्याचा धोका आहे. तसे झाल्यास माझ्या दृष्टीने हे मोठे आव्हान ठरेल. अशा कारवायांमुळे सरकारी खजिना मजबूत करण्याच्या प्रयत्नांना मोठे आव्हान मिळू शकते. केंद्र सरकारच्या यशाला राज्य सरकारे निष्प्रभ करू शकतात. सुब्रमण्यम म्हणाले की, खाजगी क्षेत्रातील कर्ज कसे माफ करता येईल, या मुद्द्याशी सरकार सध्या झुंजत आहे; पण सार्वजनिक क्षेत्रातील करदात्यांचा पैसा असा खाजगी क्षेत्रातील कर्जमाफीसाठी कसा काय वापरला जाऊ शकतो?
धक्कादायक बाब म्हणजे , 15 वर्षाच्या मुलीवर सुरु असलेला अत्याचार 40 जण लाईव्ह पाहत होते मात्र त्यातील एकानेही पोलिसात तक्रार केली नाही. सहा नराधमांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन त्याचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं. यापूर्वी, न्यूयार्कमध्ये एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याने मुलीच्या हत्येचे केले फेसबुक Live स्ट्रीमिंग येथील एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग करत आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक!...
धक्कादायक!... त्याने मुलीच्या हत्येचे केले फेसबुक Live स्ट्रीमिंग येथील एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग करत आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीबरोबर कडाक्याचे भांडण झाल्यानंतर क्रूर पित्याने फेसबुक लाईव्ह समोर मुलीला फासावर लटकले. त्यानंतर स्वत:ही फाशी घेत आत्महत्या केली. थायलंडमधील फुकेट हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. पत्नीबरोबर भांडण झाल्यानंतर त्या नराधमाने मुलीला फासवर लटकले, त्यानंतर तिच्या गळ्यातील दोरी काढून स्वतही फाशी घेतली. हा सर्व प्रकार त्याने फेसबुकवर लाईव्ह केला. बीबीसीच्या वृत्तानुसार, या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आपल्या मुलीच्या गळ्यात रस्सी बांधताना आणि हॉटेलच्या छताला लटकवताना दिसून आला. त्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह दोरखंडापासून वेगळा केला. त्यानंतर त्या दोरीने स्वत:ला फासी लावून घेतली. त्या व्यक्तीच्या जवळीच्या व्यक्तीने हा प्रकार जेव्हा फेसबुकवर पाहिला त्याने तात्काल पोलिसांना सांगितले. पण पोलीस घटना स्थळावर पोहचेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. यापूर्वी, न्यूयार्कमध्ये एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सहा नराधमांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन त्याचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं. धक्कादायक बाब म्हणजे , 15 वर्षाच्या मुलीवर सुरु असलेला अत्याचार 40 जण लाईव्ह पाहत होते मात्र त्यातील एकानेही पोलिसात तक्रार केली नाही.
चीनमध्ये मुस्लिम नावांना बंदी. दरम्यान, ह्युमम राइट वॉचने अद्याप बंदी घातलेल्या नावांची पूर्ण यादी प्रकाशित केली नसून यामागचे मुख्य कारण काय आहे, ते सुद्धा स्पष्ट केले नाही. धार्मिक कट्टरपंथीयांकडून वाढत्या धोकादायक घटनांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पेईचिंगमधील मुस्लिम बहुल शिनजांग परिसरात मुलांची नावे सद्दाम आणि जिहाद ठेवण्यास मज्जाव केला आहे. ह्युमम राइट वॉचने दिलेल्या माहितीनुसार, शिनचांगच्या अधिका-यांनी गेल्या काही दिवसांत डझनहून अधिक नावांवर बंदी घातली आहे, की ती जास्त करुन मुस्लिम समाजामध्ये सर्रास वापरली जातात.
चीनमध्ये मुस्लिम नावांना बंदी. धार्मिक कट्टरपंथीयांकडून वाढत्या धोकादायक घटनांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पेईचिंगमधील मुस्लिम बहुल शिनजांग परिसरात मुलांची नावे सद्दाम आणि जिहाद ठेवण्यास मज्जाव केला आहे. ह्युमम राइट वॉचने दिलेल्या माहितीनुसार, शिनचांगच्या अधिका-यांनी गेल्या काही दिवसांत डझनहून अधिक नावांवर बंदी घातली आहे, की ती जास्त करुन मुस्लिम समाजामध्ये सर्रास वापरली जातात. अधिका-यांना असे वाटते की, यामुळे धार्मिक कट्टरता वाढण्यास मदत होईल. रेडियो फ्री एशियाने एका अधिका-याच्या हवाल्याने सांगितले, की चीनने इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना अशाप्रकारची नावे ठेवण्यास बंदी घातली आहे. या बंदी घातलेल्या नावांच्या यादीतील एखादे नाव मुलाला ठेवले असेल, तर त्याला सरकारकडून मिळणा-या सुविधांपासून लांब ठेवले जाते. या परिसरातील वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे पाऊल चीनकडून उचलण्यात आले आहे. शिनजांग हा परिसर अल्पसंख्यांक उइगर मुस्लिम समुदायाचा आहे. दरम्यान, ह्युमम राइट वॉचने अद्याप बंदी घातलेल्या नावांची पूर्ण यादी प्रकाशित केली नसून यामागचे मुख्य कारण काय आहे, ते सुद्धा स्पष्ट केले नाही.
फ्रान्सचे भावी राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे तर, पत्नी 64 वर्षांची! इमॅन्युएल यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर, राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती उदभवणार आहे. त्यावेळी इमॅन्युएल 30 तर, ब्रिगिट्टी 55 वर्षांच्या होत्या. त्यावेळी ब्रिगिट्टी 42 तर, इमॅन्युएल 17 वर्षांचे होते. इमॅन्युएल 15 वर्षांचे असताना ब्रिगिट्टीबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली.
फ्रान्सचे भावी राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे तर, पत्नी 64 वर्षांची! वर्गशिक्षिकेबरोबर केले लग्न. प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. काहीवेळा माणसे आपल्यापेक्षा लहान किंवा जास्त वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. अशा नात्यांकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन वेगळा असतो. पण ही माणसे जगाची पर्वा न करता आपले सहजीवन आनंदात व्यतीत करत असतात. फ्रान्सचे संभाव्य राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची वैवाहिक पार्श्वभूमी सुद्धा अशीच आहे. त्यामुळेच इमॅन्युएल यांचे फ्रान्ससाठी व्हीजन काय आहे त्यापेक्षा त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याची माध्यमांमध्ये जास्त चर्चा रंगली आहे. रविवारी फ्रान्समध्ये पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची पहिली फेरी त्यांनी जिंकली. इमॅन्युएल यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर, राष्ट्राध्यक्ष 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती उदभवणार आहे. इमॅन्युएल आणि ब्रिगिट्टी यांची प्रेमकथा विलक्षण आहे. इमॅन्युएल आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केले. इमॅन्युएल 15 वर्षांचे असताना ब्रिगिट्टीबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी ब्रिगिट्टी त्यांना ड्रामा विषय शिकवायची. पहिल्या भेटीतच इमॅन्युएल ब्रिगिट्टीच्या प्रेमात पडले. दोनवर्षांनी त्यांनी आपल्या शिक्षिकेजवळ प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी ब्रिगिट्टी 42 तर, इमॅन्युएल 17 वर्षांचे होते. ब्रिगिट्टी तीन मुलांची आई होती. तरीही ब्रिगिट्टीला हे प्रेमसंबंध मान्य होते. इमॅन्युएलच्या आई-वडिलांना जेव्हा या प्रेम प्रकरणाबद्दल समजले तेव्हा त्यांनी ब्रिगिट्टीचा नाद सुटावा यासाठी इमॅन्युएलची शाळा बदलली. पण इमॅन्युएल यांनी तू कुठेही जा, मी तुझ्याजवळ परत येईल.तुझ्याशीच लग्न करेन असे आश्वासन दिले होते. इमॅन्युएल 18 वर्षांचा झाल्यानंतर ब्रिगिट्टीने रीतसर घटस्फोट घेतला. 2007 मध्ये इमॅन्युएलने ब्रिगिट्टीबरोबर लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल 30 तर, ब्रिगिट्टी 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नाला आता नऊवर्ष झाली असून दोघेही आनंदात आयुष्यात जगत आहेत. ब्रिगिट्टी यांना सात नातवंडे आहे.
उत्तरकोरियाने आता आणखी एक अणवस्त्र चाचणीची धमकी दिली असून, 11 वर्षातील ही सहावी चाचणी असेल. म्हणून ट्रम्पना उत्तर कोरियाचा विषय कायमचा संपवायचाय. उत्तरकोरियाने अशी चाचणी केल्यास अमेरिकेकडून आणखी कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात. ट्रम्प यांनी अलीकडेच रासायनिक हल्ल्यासाठी वापरलेल्या सीरियातील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला तर, अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला होता. उत्तरकोरियाची घातक शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता वाढत चालल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.
म्हणून ट्रम्पना उत्तर कोरियाचा विषय कायमचा संपवायचाय. उत्तरकोरियाची घातक शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता वाढत चालल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळेच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला उत्तरकोरियाचा अणवस्त्राचा प्रश्न लवकर निकाली काढण्याची घाई झाली आहे. गुप्तचरांकडून अमेरिकेला जे अहवाल मिळालेत त्यानुसार दर सहा ते सात आठवडयाला एका अणूबॉम्बची निर्मिती करण्याची क्षमता उत्तरकोरियामध्ये आहे. उत्तरकोरियाचा अणवस्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तज्ञांना पाहणीसाठी खुला नसल्याने नेमके त्यांच्या क्षमतेचे मुल्यमापन करणे एक आव्हान आहे. अमेरिकेचा जो अंदाज आहे त्यापेक्षा जास्त गती उत्तरकोरियाकडे असेल तर ती धोक्याची घंटा असल्याने ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांचे मत आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियाचा विषय निकाली काढण्याची घाई झाली आहे. यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तरकोरियाला धमकी दिलीय पण कधी थेट कारवाई केलेली नाही. उत्तरकोरियाचाही शक्तीशाली बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करुन अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न असतो. उत्तरकोरियाने आता आणखी एक अणवस्त्र चाचणीची धमकी दिली असून, 11 वर्षातील ही सहावी चाचणी असेल. उत्तरकोरियाने अशी चाचणी केल्यास अमेरिकेकडून आणखी कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात. ट्रम्प यांनी अलीकडेच रासायनिक हल्ल्यासाठी वापरलेल्या सीरियातील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला तर, अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला होता.
बँकांनी दिलेले लाखो कोटींच्या घरातील कर्ज थकविणाऱ्या विविध व्यक्ती व आस्थापनांची नावे व थकित रकमा जाहीर करण्यात याव्यात असे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. मंगळवारी या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर व न्या. आर.बानुमथी यांनी स्पष्ट केले की, कर्ज थकिताची प्रचंड मोठी रक्कम पाहता ही महत्त्वाची माहिती जाहीर केली जावी, असे आपले मत बनले आहे. त्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने विरोध दर्शविताना, यातून गोपनीयतेच्या तत्त्वाचा भंग होईल आणि त्याचे अन्य अनेक दुष्परिणामही असल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिलला ठेवली असून मूळ जनहित याचिकेची व्याप्ती वाढवून अर्थ मंत्रालय व भारतीय बँक महासंघ (आयबीए) यांनाही पक्षकार केले आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला ५०० कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कंपन्या व त्यांच्या थकबाकीची रकमांची यादी देण्यास सांगितले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने नियत मुदतीत हा तपशील गोपनीयतेच्या अटीवर बंद लिफाफ्यात न्यायालयाला सादर केला आहे. बँकांच्या कर्जवसुली करण्यात हतबलतेमुळेच, तब्बल १,४०,००० कोटी रुपयांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे.
बँकांनी दिलेले लाखो कोटींच्या घरातील कर्ज थकविणाऱ्या विविध व्यक्ती व आस्थापनांची नावे व थकित रकमा जाहीर करण्यात याव्यात असे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. रिझव्‍‌र्ह बँके ने अलीकडेच सीलबंद पाकिटात कर्ज थकबाकीदार व त्यांच्या थकित कर्जाचे आकडे सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहेत. पण ही माहिती जाहीर करण्याला रिझव्‍‌र्ह बँकेने विरोध दर्शविला आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर व न्या. आर.बानुमथी यांनी स्पष्ट केले की, कर्ज थकिताची प्रचंड मोठी रक्कम पाहता ही महत्त्वाची माहिती जाहीर केली जावी, असे आपले मत बनले आहे. त्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने विरोध दर्शविताना, यातून गोपनीयतेच्या तत्त्वाचा भंग होईल आणि त्याचे अन्य अनेक दुष्परिणामही असल्याचा दावा करण्यात आला. बँकांच्या कर्ज थकबाकीचा विषय महत्त्वाचा असून जर एकूण थकलेली रक्कम ही लाखो कोटींच्या घरात जाणारी आहे तर ती जाहीर करण्यास काय हरकत आहे, असे सांगून न्यायालयाने संबंधित सर्व पक्षकारांना या विषयावर मंथन घडेल असे सर्व पैलू पुढे आणण्यास सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिलला ठेवली असून मूळ जनहित याचिकेची व्याप्ती वाढवून अर्थ मंत्रालय व भारतीय बँक महासंघ (आयबीए) यांनाही पक्षकार केले आहे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेने २००३ मध्ये दाखल केलेल्या याचिकेतून, सरकारी मालकीच्या हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन (हडको ) या संस्थेने अनेक कंपन्यांना कर्ज रकमा बेपर्वाईने दिल्या गेल्याचा मुद्दा पटलावर आणला. सरलेल्या २०१५ सालात विविध कंपन्यांचे ४० हजार कोटींच्या कर्जावर (वसुली होत नसल्याने) पाणी सोडण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला ५०० कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कंपन्या व त्यांच्या थकबाकीची रकमांची यादी देण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला त्यासाठी सहा आठवडय़ांची मुदत दिली होती. कंपन्यांची ही यादी व त्यांची येणे असलेली बाकी रक्कम सांगावी किंबहुना किती कर्जाची फेररचना करण्यात आली त्याचाही तपशील देण्यास सांगण्यात आले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने नियत मुदतीत हा तपशील गोपनीयतेच्या अटीवर बंद लिफाफ्यात न्यायालयाला सादर केला आहे. कर्जवसुलीसाठी बँकांनी ठोस पावले उचलली नाहीत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने कटाक्ष टाकला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला वरील फर्मान देण्यापूर्वी न्यायालयाने एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अनुत्पादक कर्जाची माहितीची दखल घेतल्याचे नमूद केले. बँकांच्या कर्जवसुली करण्यात हतबलतेमुळेच, तब्बल १,४०,००० कोटी रुपयांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे.
पनामा - जगभरातील प्रथितयश व्यक्तिमत्त्वांसहित शेकडो जणांच्या "गुंतवणूकीचे स्थान‘ असल्याचे उघड झालेल्या मोसॅक फोन्सेका या पनामामधील कंपनीवर येथील पोलिस दलाने आज (बुधवार) छापा टाकला. कंपनीचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याच्या वृत्ताच्या पार्श्ववभूमीवर संबंधित कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मोसॅक फोन्सेका कंपनीने कोणत्याही स्वरुपाच्या गैरव्यवहारामध्ये सहभागी असल्याचे नाकारले असून उपलब्ध माहितीमधून चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा केला आहे. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस व्हरेला यांनी या पार्श्वाभूमीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी इतर देशांना सहकार्य करण्याचे आश्वाासन दिले आहे. या कंपनीमध्ये व्यावसायिक भागीदार असलेले रमोन फोन्सेका यांनी कंपनीची संवेदनशील माहिती परदेशांतून हॅक करण्यात आल्याचा आरोप यावेळी केला. करबुडव्यांचे आश्रयस्थान असलेल्या पनामा या देशातील "मोझॅक फोन्सेका‘ या कायदेविषयक कंपनीशी संबंधित एक कोटींपेक्षा अधिक गुप्त कागदपत्रे उघड करण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शोधपत्रकारांच्या एका गटाला यश मिळाले असून, त्यामुळे जगभरातील अनेक बडे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची झोप उडाली आहे.
पनामा - जगभरातील प्रथितयश व्यक्तिमत्त्वांसहित शेकडो जणांच्या "गुंतवणूकीचे स्थान‘ असल्याचे उघड झालेल्या मोसॅक फोन्सेका या पनामामधील कंपनीवर येथील पोलिस दलाने आज (बुधवार) छापा टाकला. पोलिस दलामधील संघटित गुन्हेगारेविरोधी पथकही या छाप्यामध्ये सहभागी झाले होते. कंपनीचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीमधील शोधमोहिम कोणत्याही "हस्तक्षेपा‘शिवाय पार पडल्याचे पोलिसदलाने यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, मोसॅक फोन्सेका कंपनीने कोणत्याही स्वरुपाच्या गैरव्यवहारामध्ये सहभागी असल्याचे नाकारले असून उपलब्ध माहितीमधून चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा केला आहे. याचबरोबर, सरकारला सहकार्य करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस व्हरेला यांनी या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी इतर देशांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या कंपनीमध्ये व्यावसायिक भागीदार असलेले रमोन फोन्सेका यांनी कंपनीची संवेदनशील माहिती परदेशांतून हॅक करण्यात आल्याचा आरोप यावेळी केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही फोन्सेका यांनी सांगितले. हे फोन्सेका व्हलेरा यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते. मात्र काही महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भातील अन्य एक प्रकरणामध्ये ते सरकारमधून पायउतार झाले आहेत. करबुडव्यांचे आश्रयस्थान असलेल्या पनामा या देशातील "मोझॅक फोन्सेका‘ या कायदेविषयक कंपनीशी संबंधित एक कोटींपेक्षा अधिक गुप्त कागदपत्रे उघड करण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शोधपत्रकारांच्या एका गटाला यश मिळाले असून, त्यामुळे जगभरातील अनेक बडे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची झोप उडाली आहे. या गुप्त कागदपत्रांमधील माहिती "पनामा पेपर्स‘ या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात भारतातील 500 जणांची नावे आहेत. "त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बडे नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटींची नावे या यादीत आहेत. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ अशा बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. पनामा या "टॅक्‍स हेवन‘ समजल्या जाणाऱ्या चिमुकल्या देशातील "मोझॅक फोन्सेका‘ या कायदेविषयक कंपनीतून एक कोटींपेक्षा अधिक कागदपत्रे "लीक‘ झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे
वॉशिंग्टन : भारताच्या विकासाची आगेकूच सुरू असल्याने दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश ठरणार आहे. या विभागातील आर्थिक वाढ 2016 मधील 7.1 टक्यां व वरून 2017 मध्ये 7.3 टक्यांढ वर जाईल, असा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तविला आहे. याला खासगी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक कारणीभूत ठरणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांवरील खर्च वाढण्याबरोबर गुंतवणुकीचे वातावरण सुधारेल तसेच, कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या ताळेबंदात सुधारणा होईल. याचवेळी महत्त्वाच्या सुधारणांना मंजुरी आणि त्यांची अंमलबजावणी होण्यास विलंब लागत असल्याने गुंतवणुकीच्या वातावरणावर काही प्रमाणात परिणाम होत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नागरी आणि कृषी या दोन घटकांतील फरक, देशांतर्गत आणि बाह्य मागणी तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रावरील खर्च या बाबींवर लक्ष देण्याची गरज अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. शाश्वगत विकासासाठी पाकिस्तानने वीज टंचाई, उद्योग करण्याचे अवघड वातावरण आणि कर व ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा याबाबत कृती करण्याची आवश्यसकता अहवालात विशद करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन : भारताच्या विकासाची आगेकूच सुरू असल्याने दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश ठरणार आहे. या विभागातील आर्थिक वाढ 2016 मधील 7.1 टक्‍क्‍यांवरून 2017 मध्ये 7.3 टक्‍क्‍यांवर जाईल, असा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तविला आहे. जागतिक बॅंकेने "दक्षिण आशिया आर्थिक उद्दिष्ट‘ हा द्विवार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे, की दक्षिण आशियातील विकासाला भारताने वेग दिला आहे. भारताचा विकास दर आर्थिक वर्ष 2016 मध्ये 7.5 टक्के होता तो 2017 मध्ये 7.7 टक्‍क्‍यांवर जाईल. याला खासगी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक कारणीभूत ठरणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांवरील खर्च वाढण्याबरोबर गुंतवणुकीचे वातावरण सुधारेल तसेच, कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या ताळेबंदात सुधारणा होईल. जागतिक बॅंकेच्या उपाध्यक्षा ऍनेट डिक्‍सन म्हणाल्या, ""जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिर वातावरणाचा दक्षिण आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, वित्तीय आणि आर्थिक चिंता या देशांसमोर असून, वाढत्या महसुलाच्या आधारे हे देश वित्तीय स्थिती सुधारतील.‘‘ भारताच्या विकासदराला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार लागणार आहे. याचवेळी महत्त्वाच्या सुधारणांना मंजुरी आणि त्यांची अंमलबजावणी होण्यास विलंब लागत असल्याने गुंतवणुकीच्या वातावरणावर काही प्रमाणात परिणाम होत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नागरी आणि कृषी या दोन घटकांतील फरक, देशांतर्गत आणि बाह्य मागणी तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रावरील खर्च या बाबींवर लक्ष देण्याची गरज अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. पाकिस्तानचा विकासदर 2016 आर्थिक वर्षात 4.5 टक्के होता, तो 2017 मध्ये 4.8 टक्‍क्‍यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्योग व सेवा क्षेत्राची वाढ आणि वाढलेली गुंतवणूक यामुळे हे घडणार आहे. याला कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने हातभार लागणार आहे. शाश्‍वत विकासासाठी पाकिस्तानने वीज टंचाई, उद्योग करण्याचे अवघड वातावरण आणि कर व ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा याबाबत कृती करण्याची आवश्‍यकता अहवालात विशद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - वर्षभराच्या परदेशातील वास्तव्यानंतर भारतात परतताना सोबत आणलेल्या रंगीत टीव्ही, होम थिएटर सिस्टम आणि दागिन्यांशिवाय इतर स्वरुपात आणलेल्या सोने-चांदीवर नागरिकांना 15 टक्के सीमाशुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत वापरलेल्या वैयक्तिक वस्तू किंवा घरगुती सामानावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसत. त्याशिवाय, पुरुषांना 50,000 रुपये आणि महिलांना 1,00,000 रुपयांपर्यंतचे दागिने विनाशुल्क भारतात आणण्याची परवानगी होती. परंतु आता केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी शुल्क लागू होणाऱ्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे. तसेच, या वस्तूंची सरासरी किंमत 5 लाखांपेक्षा जास्त नसावी व यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर 35 टक्के कर लागू होईल. तसेच नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येणाऱ्या नागरिकांसाठी ही मर्यादा केवळ 15,000 रुपये असल्याचे, विभागाने स्वतंत्र निवेदनात कळविले आहे.
नवी दिल्ली - वर्षभराच्या परदेशातील वास्तव्यानंतर भारतात परतताना सोबत आणलेल्या रंगीत टीव्ही, होम थिएटर सिस्टम आणि दागिन्यांशिवाय इतर स्वरुपात आणलेल्या सोने-चांदीवर नागरिकांना 15 टक्के सीमाशुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत वापरलेल्या वैयक्तिक वस्तू किंवा घरगुती सामानावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसत. नागरिकांना व्हिडियो कॅसेट रेकॉर्डर-प्लेयर, वॉशिंग मशिन, इलेक्ट्रिकल किंवा एलपीसी कुकिंग रेंज, कम्प्युटर/लॅपटॉप आणि 300 लीटर क्षमतेचा रेफ्रिजरेटर आणण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसत. त्याशिवाय, पुरुषांना 50,000 रुपये आणि महिलांना 1,00,000 रुपयांपर्यंतचे दागिने विनाशुल्क भारतात आणण्याची परवानगी होती. परंतु आता केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी शुल्क लागू होणाऱ्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षातभारतीय पासपोर्टधारकांना 13 वस्तू विनाशुल्क भारतात आणता येतील. तसेच, या वस्तूंची सरासरी किंमत 5 लाखांपेक्षा जास्त नसावी व यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर 35 टक्के कर लागू होईल. असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येणाऱ्या नागरिकांसाठी ही मर्यादा केवळ 15,000 रुपये असल्याचे, विभागाने स्वतंत्र निवेदनात कळविले आहे. परदेशातून आल्यानंतर सीमा शुल्क लागू असलेल्या वस्तूंची यादी कलर टीव्ही, व्हिडिओ होम थिएटर सिस्टम, डिश वॉशर, 300 लीटरपेक्षा जास्त क्षमतेचा रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजर, व्हिडिओ कॅमेरा, 35 मिमिपेक्षा जास्त लांबीची सिनेमॅटोग्राफिक फिल्म आणि दागिन्यांशिवाय इतर स्वरुपातील सोने-चांदी
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आणि व्याजदरांबाबतच्या आकडेमोडीची नवीन यंत्रणा सुरू केल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कपात सुरू केली आहे. स्टेट बॅंकेने आपले गृहकर्जांचे दर 0.10 टक्यायान ने कमी करून 9.45 टक्यांटे पर्यंत आणले आहेत. महिला कर्जदार असल्यास हाच दर 9.40 टक्के इतका झाला आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बॅंकेचे गृहकर्जही स्टेट बॅंकेइतक्या.च दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, पाच कोटी रुपयांपुढील गृहकर्जासाठी 9.65 टक्के व्याजदर असेल.
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आणि व्याजदरांबाबतच्या आकडेमोडीची नवीन यंत्रणा सुरू केल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कपात सुरू केली आहे. स्टेट बॅंकेने आपले गृहकर्जांचे दर 0.10 टक्‍क्‍याने कमी करून 9.45 टक्‍क्‍यांपर्यंत आणले आहेत. महिला कर्जदार असल्यास हाच दर 9.40 टक्के इतका झाला आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. बॅंकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे गृहकर्जही स्टेट बॅंकेइतक्‍याच दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, पाच कोटी रुपयांपुढील गृहकर्जासाठी 9.65 टक्के व्याजदर असेल.
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना फोर्ब्सच्या यादीत ‘आशियातील सर्वात प्रभावी महिला उद्योजका‘चा मान मिळाला असून त्यांना भारतीय उद्योगाच्या ‘फर्स्ट लेडी‘ असेही संबोधण्यात आले आहे. फोर्ब्स मासिकाने आशियातील आघाडीच्या 50 प्रभावी महिला उद्योजकांची यादी सादर केली आहे. यादीत चीन, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, फिलीपाईन्स आणि न्युझीलंडमधील आघाडीच्या महिला उद्योजकांची नावे आहेत. "ज्या देशात बहुतांश अब्जाधीश उद्योजकांच्या पत्नी पतीची सावली म्हणून वावरणे पसंत करतात, तेथे नीता अंबानींचा रिलायन्स इंडस्ट्रीजमधील वाढता सहभाग लक्षणीय आहे व त्यामुळे त्यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे", असे फोर्ब्सने म्हटले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. अंबानी आणि भट्टाचार्य यांच्याशिवाय एमयु सिग्माच्या अंबिगा धीरज (14), वेलप्सन इंडियाच्या मुख्य कार्यकारी दिपाली गोयंका (16), ल्युपिनच्या सीईओ विनिता गुप्ता (18), आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (22), व्हीएलसीसी हेल्थकेअरच्या संस्थापक वंदना लुथरा (26) आणि बायोकॉनच्या संस्थापक व अध्यक्ष किरण मजुमदार शॉ (28) यांनादेखील स्थान मिळाले आहे. मुख्य जबाबदार घेऊन त्या पार पाडण्यासाठी काय आवश्यक आहे याची महिलांना पुरेपुर जाणीव आहे," असे फोर्ब्सने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना फोर्ब्सच्या यादीत ‘आशियातील सर्वात प्रभावी महिला उद्योजका‘चा मान मिळाला असून त्यांना भारतीय उद्योगाच्या ‘फर्स्ट लेडी‘ असेही संबोधण्यात आले आहे. फोर्ब्स मासिकाने आशियातील आघाडीच्या 50 प्रभावी महिला उद्योजकांची यादी सादर केली आहे. यादीत चीन, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, फिलीपाईन्स आणि न्युझीलंडमधील आघाडीच्या महिला उद्योजकांची नावे आहेत. "ज्या देशात बहुतांश अब्जाधीश उद्योजकांच्या पत्नी पतीची सावली म्हणून वावरणे पसंत करतात, तेथे नीता अंबानींचा रिलायन्स इंडस्ट्रीजमधील वाढता सहभाग लक्षणीय आहे व त्यामुळे त्यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे", असे फोर्ब्सने म्हटले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. अंबानी आणि भट्टाचार्य यांच्याशिवाय एमयु सिग्माच्या अंबिगा धीरज (14), वेलप्सन इंडियाच्या मुख्य कार्यकारी दिपाली गोयंका (16), ल्युपिनच्या सीईओ विनिता गुप्ता (18), आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (22), व्हीएलसीसी हेल्थकेअरच्या संस्थापक वंदना लुथरा (26) आणि बायोकॉनच्या संस्थापक व अध्यक्ष किरण मजुमदार शॉ (28) यांनादेखील स्थान मिळाले आहे. "एकीकडे उद्योग जगतात महिला प्रगती करीत आहेत तरीही लैंगिक असमानता अजूनही कायम आहे. मुख्य जबाबदार घेऊन त्या पार पाडण्यासाठी काय आवश्यक आहे याची महिलांना पुरेपुर जाणीव आहे," असे फोर्ब्सने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे
मुंबई - आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करून रिझर्व्ह बॅंकेने आज गुढीपाडव्याआधीच तोंड गोड केले. रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे बॅंका हालचाली करून विशेषतः गृह आणि वाहनकर्जाचे दर कमी करतील, अशी आशा पल्लवित झाली आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंक अर्धा टक्का दरकपात करेल, अशी आशा लावून बसलेल्या गुंतवणूकदारांची आज निराशा झाली आणि शेअर बाजार, परकी चलनविनिमय बाजारात त्याचे पडसाद उमटले. सेन्सेक्सी 516 अंशांनी गडगडला, तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही 26 पैशांनी कमी झाले. - रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) चार टक्के या पूर्वीच्याच दराने कायम - चालू वर्षात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने सरकारच्या तिजोरीवर ताण पडण्याचे भाकीत. - ठेवींवरील व्याजदरही कमी होणार, त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसणार
मुंबई - आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करून रिझर्व्ह बॅंकेने आज गुढीपाडव्याआधीच तोंड गोड केले. रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे बॅंका हालचाली करून विशेषतः गृह आणि वाहनकर्जाचे दर कमी करतील, अशी आशा पल्लवित झाली आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंक अर्धा टक्का दरकपात करेल, अशी आशा लावून बसलेल्या गुंतवणूकदारांची आज निराशा झाली आणि शेअर बाजार, परकी चलनविनिमय बाजारात त्याचे पडसाद उमटले. सेन्सेक्‍स 516 अंशांनी गडगडला, तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही 26 पैशांनी कमी झाले. पतधोरणात काय? - रेपो दर पाव टक्‍क्‍यांनी कमी करून साडेसहा टक्‍क्‍यांवर - रिव्हर्स रेपो दर सहा टक्के - रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) चार टक्के या पूर्वीच्याच दराने कायम - चालू वर्षात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने सरकारच्या तिजोरीवर ताण पडण्याचे भाकीत. मात्र, सेवा करात वाढ केल्याने तूट भरून काढण्यात फायदा होण्याची अपेक्षा - वर्षभर महागाईचा दर 5 टक्‍क्‍यांच्या आसपास राहण्याचा अंदाज परिणाम काय? - रेपो दर कमी झाल्यामुळे बॅंकांना कर्ज कमी दरात उपलब्ध होणार. त्यामुळे बॅंका सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत त्याचे फायदे पोचवण्याची आशा - प्रत्यक्ष परिणाम जाणवण्यास मात्र काही काळ जावा लागेल, असे तज्ज्ञांचे मत - कर्जे स्वस्त झाल्यास ईएमआयचे काही हप्ते कमी होणार - ठेवींवरील व्याजदरही कमी होणार, त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसणार
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज रेपोदर पाव टक्याध ने कमी केला असला, तरी बॅंका लगेचच व्याजदर कपात करण्याची शक्य्ता कमी आहे. परिणामी कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार कमी होण्यास किमान तीन महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. ठेवींवरील व्याजदर जास्त असल्याने बॅंकांना पुरेसा "मार्जिन‘ राखण्याच्या दृष्टीने व्याजदर कपात टाळावी लागली होती. बॅंका महिनाभरात 0.10 ते 0.20 टक्के व्याजदर कमी करतील. कर्ज घेऊ इच्छिणारे आणखी काही काळ थांबल्यास फायदा होईल, असे एडलवाइज सिक्युिरिटीजचे मुख्य वितरण अधिकारी साहिल कपूर यांनी सांगितले. बॅंका टप्प्या-टप्प्याने व्याजदर कमी करतील.
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज रेपोदर पाव टक्‍क्‍याने कमी केला असला, तरी बॅंका लगेचच व्याजदर कपात करण्याची शक्‍यता कमी आहे. परिणामी कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार कमी होण्यास किमान तीन महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेने वर्षभरात व्याजदरात 1.25 टक्के कपात केली. बॅंकांनी मात्र सरासरी 0.60 टक्‍क्‍यापर्यंत व्याजदर कमी केले. ठेवींवरील व्याजदर जास्त असल्याने बॅंकांना पुरेसा "मार्जिन‘ राखण्याच्या दृष्टीने व्याजदर कपात टाळावी लागली होती. त्यामुळे "आरबीआय‘च्या आजच्या व्याजदर कपातीला बॅंकांचा तत्काळ प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे. बॅंका महिनाभरात 0.10 ते 0.20 टक्के व्याजदर कमी करतील. कर्ज घेऊ इच्छिणारे आणखी काही काळ थांबल्यास फायदा होईल, असे एडलवाइज सिक्‍युरिटीजचे मुख्य वितरण अधिकारी साहिल कपूर यांनी सांगितले. बाजारात रोखता वाढवण्यासाठी पतधोरणात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी 16 एप्रिलनंतर होणार असल्याने त्यानंतरच बॅंका व्याजदर कपातीचा निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. व्याजदर निश्‍चितीबाबत नव्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली आहे. तसेच अल्पबचतीच्या व्याजदरांमध्ये करण्यात आलेली कपात यामुळे बॅंकांना व्याजदर कमी करण्यासाठी पुरेसा वाव आहे; मात्र हा निर्णय तत्काळ होणार नाही. बॅंका टप्प्या-टप्प्याने व्याजदर कमी करतील. त्यामुळे कर्जाचा व्याजदर कमी होण्यास किमान तीन महिने थांबावे लागेल, असे अँजल ब्रोकिंगचे संशोधक सिद्धार्थ पुरोहित यांनी सांगितले
मुंबई - रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) उद्या नव्या आर्थिक वर्षातील पहिले द्विमाही पतधोरण जाहीर करणार आहे. या पतधोरणात रेपोदरात पाव ते अर्ध्या टक्यांद्य ची कपात करण्यात येण्याची शक्यहता आहे. महागाईचा कमी होणारा दर आणि औद्योगिक क्षेत्रातील निराशाजनक वातावरणामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यणता बळावली आहे. त्याचप्रमाणे सरकारची एकूण देशांतर्गत उत्पन्नातील तूट 3.5 टक्यां आ वर आणण्याचे प्रयत्न या अपेक्षेला कारणीभूत आहेत. गेल्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते.
मुंबई - रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) उद्या नव्या आर्थिक वर्षातील पहिले द्विमाही पतधोरण जाहीर करणार आहे. या पतधोरणात रेपोदरात पाव ते अर्ध्या टक्‍क्‍यांची कपात करण्यात येण्याची शक्‍यता आहे. महागाईचा कमी होणारा दर आणि औद्योगिक क्षेत्रातील निराशाजनक वातावरणामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्‍यता बळावली आहे. त्याचप्रमाणे सरकारची एकूण देशांतर्गत उत्पन्नातील तूट 3.5 टक्‍क्‍यांवर आणण्याचे प्रयत्न या अपेक्षेला कारणीभूत आहेत. गेल्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.75 टक्के कायम ठेवला होता आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) 4 टक्‍क्‍यांवर, तर रिव्हर्स रेपोदरही 5.75 टक्के कायम ठेवला होता.
नवी दिल्ली: जगभरातील उद्योजक, सत्ताधीशांच्या काळ्या पैशासंदर्भातील उघड झालेला गोपनीय दस्ताऐवज ‘पनामा पेपर्स‘मुळे खळबळ माजलेली असताना, परदेशात मालमत्ता लपवणाऱ्या भारतीयांना ही कृती महागात पडू शकते असा कडक इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. काळ्या पैशाच्या समस्येवरील उपाययोजनेअंतर्गत गेल्या वर्षी (2015) कराश्रय सुविधा देणाऱ्या देशांमध्ये अघोषित मालमत्ता असलेल्यांना माहिती सरकारकडे उघड करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यावेळी 4,147 कोटी रुपयांच्या मालमत्ता घोषित करण्यात आली होती. भारतासह सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब ‘पनामा पेपर्स‘मध्ये उघड झाली आहे. पनामामधील लॉ फर्म मोसॅक फॉन्सेकाची 11 लाख गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत. अनेक नागरिकांनी आपला कर चुकवण्यासाठी मोसॅक फॉन्सेकाला पैसै देऊन टॅक्स हॅवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्याचे समोर आले आहे. मोसॅक फॉन्सेकाच्या यादीत प्रसिद्ध भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफ कंपनीचे के. पी. सिंग व त्यांचे कुटुंबीय, गौतम अदानींचे जेष्ठ बंधू विनोद अदानी, इंडियाबुल्सचे प्रवर्तक समीर गेहलोतसह इतर अनेकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली: जगभरातील उद्योजक, सत्ताधीशांच्या काळ्या पैशासंदर्भातील उघड झालेला गोपनीय दस्ताऐवज ‘पनामा पेपर्स‘मुळे खळबळ माजलेली असताना, परदेशात मालमत्ता लपवणाऱ्या भारतीयांना ही कृती महागात पडू शकते असा कडक इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. "काळ्या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी जगभरात एकत्रितपणे विविध उपक्रम राबवले जात आहेत. जी 20 उपक्रम, एफएटीसीए आणि द्विपक्षीय करार सुरु झाल्यानंतर जगातील व्यवहारांमध्ये कमालीची पारदर्शकता येणार आहे. तरीही परदेशात मालमत्ता लपवून धोका पत्करणाऱ्यांना हा खेळ अत्यंत महागात पडू शकतो.", असे विधान जेटली यांनी भारतीय उद्योग महामंडळाच्या कार्यक्रमात बोलताना केले. काळ्या पैशाच्या समस्येवरील उपाययोजनेअंतर्गत गेल्या वर्षी (2015) कराश्रय सुविधा देणाऱ्या देशांमध्ये अघोषित मालमत्ता असलेल्यांना माहिती सरकारकडे उघड करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी त्यांना 90 दिवसांची मुदत दिली होती. त्यावेळी 4,147 कोटी रुपयांच्या मालमत्ता घोषित करण्यात आली होती. "त्यावेळी बऱ्याच जणांनी सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या संधीचा फायदा घेतला, कदाचित काही जणांनी नाही घेतला...परंतु आज वृत्तपत्रांमध्ये याविषयी बातम्या पाहिल्यानंतर मला वाटते याचा केवळ भारतावरच नाही तर सगळ्या जगावर परिणाम होत आहे. माझ्या मते हा आपल्या सर्वांसाठीच धोक्याचा इशारा आहे‘, असेही ते म्हणाले. भारतासह सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब ‘पनामा पेपर्स‘मध्ये उघड झाली आहे. पनामामधील लॉ फर्म मोसॅक फॉन्सेकाची 11 लाख गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत. मोसेक फॉन्सेस्का परदेशात कंपन्या स्थापन करुन देण्यास मदत करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक नागरिकांनी आपला कर चुकवण्यासाठी मोसॅक फॉन्सेकाला पैसै देऊन टॅक्स हॅवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्याचे समोर आले आहे. मोसॅक फॉन्सेकाच्या यादीत प्रसिद्ध भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफ कंपनीचे के. पी. सिंग व त्यांचे कुटुंबीय, गौतम अदानींचे जेष्ठ बंधू विनोद अदानी, इंडियाबुल्सचे प्रवर्तक समीर गेहलोतसह इतर अनेकांचा समावेश आहे. शिवाय, पश्चिम बंगालमधील नेते शिशिर बाजोरिया आणि दिल्ली लोकसत्ता पार्टीचे माजी अध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) उद्या (मंगळवार) नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्विमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्यामध्ये आरबीआय रेपो दरात पाव ते अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. आरबीआयकडून होणार्यार दर कपातीच्या अपेक्षेने आज (सोमवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 150 अंशांनी वधारला होता. महागाईचा कमी होणारा दर आणि औद्योगिक क्षेत्रातील निराशाजनक वातावरणामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यता बळावली आहे. टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. केंद्राने अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात करून आरबीआयचा कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) उद्या (मंगळवार) नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्विमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्यामध्ये आरबीआय रेपो दरात पाव ते अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्णायकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आरबीआयकडून होणार्‍या दर कपातीच्या अपेक्षेने आज (सोमवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 150 अंशांनी वधारला होता. महागाईचा कमी होणारा दर आणि औद्योगिक क्षेत्रातील निराशाजनक वातावरणामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यता बळावली आहे. त्याचप्रमाणे सरकारची सकल देशी उत्पादनातील तूट 3.5 टक्क्यांवर आणण्याचे प्रयत्न या अपेक्षेला कारणीभूत आहे. टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. ही व्याजदर कपात करून ‘चेंडू‘ रिझर्व्ह बॅंकेच्या कोर्टात टाकला आहे. केंद्राने अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात करून आरबीआयचा कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.75 टक्के कायम ठेवला होता आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) 4 टक्‍क्‍यांवर तर रिव्हर्स रेपो दरही 5.75 टक्के कायम ठेवला होता.
नवी दिल्ली - एटीएममध्ये रोख रक्कम पुरविणाऱ्या गाड्यांवरील वाढते हल्ले पाहता यापुढे रात्री आठनंतर एटीएममध्ये पैसे भरले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिवसाच संबंधितांनी बॅंकांमधून पैसे घेऊन ते मशिनमध्ये भरण्याचे काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ग्रामीण भागात सायंकाळी पाचपर्यंत तर नक्षली भागात दुपारी तीनच्या आतच पैसे एटीएम मशिनमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि जीपीएस सारख्या अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाड्यांनीही पाच कोटींच्या वरील रक्कम नेऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली - एटीएममध्ये रोख रक्कम पुरविणाऱ्या गाड्यांवरील वाढते हल्ले पाहता यापुढे रात्री आठनंतर एटीएममध्ये पैसे भरले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिवसाच संबंधितांनी बॅंकांमधून पैसे घेऊन ते मशिनमध्ये भरण्याचे काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ग्रामीण भागात सायंकाळी पाचपर्यंत तर नक्षली भागात दुपारी तीनच्या आतच पैसे एटीएम मशिनमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि जीपीएस सारख्या अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाड्यांनीही पाच कोटींच्या वरील रक्कम नेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. सध्या सुमारे आठ हजार खासगी गाड्यांमधून एटीएमसाठी दिवसाकाठी 15 हजार कोटींची ने-आण होते.
न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये "प्रचंड मोठी आर्थिक मंदी‘ येण्याची भीती येथील अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तविली आहे. बेरोजगारीचे मोठे प्रमाण आणि शेअर बाजारामधील वाढती तेजी यांच्या संयोगामधून अमेरिकेस आणखी एका आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची भीती असल्याचे मत प्रतिथयश उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिकेमधील कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीपेक्षा अमेरिकेमधील बेरोजगारीचे प्रमाण कितीतरी अधिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. सध्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अत्यंत वाईट काळ असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. याचबरोबर, राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर असलेले 19 लाख कोटी डॉलर्सचे राष्ट्रीय कर्ज आठ वर्षांच्या काळात पूर्णत: नष्ट करण्याचा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.
न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये "प्रचंड मोठी आर्थिक मंदी‘ येण्याची भीती येथील अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तविली आहे. बेरोजगारीचे मोठे प्रमाण आणि शेअर बाजारामधील वाढती तेजी यांच्या संयोगामधून अमेरिकेस आणखी एका आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची भीती असल्याचे मत प्रतिथयश उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिकेमधील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये निव्वळ एक मोठा आर्थिक बुडबुडा निर्माण झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेमधील कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीपेक्षा अमेरिकेमधील बेरोजगारीचे प्रमाण कितीतरी अधिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. अधिकृत आकडेवारी ही राजकीय नेते विशेषत: राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा डागाळू न देण्याच्या उद्देशार्थ बनविण्यात आलेली असते, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला. सध्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अत्यंत वाईट काळ असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. याचबरोबर, राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर असलेले 19 लाख कोटी डॉलर्सचे राष्ट्रीय कर्ज आठ वर्षांच्या काळात पूर्णत: नष्ट करण्याचा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.
मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्सउ) 72 अंशांची घसरण होऊन तो 25 हजार 269 अंशांवर बंद झाला. आशिया आणि युरोपीय शेअर बाजारातील घसरणीमुळे हा परिणाम झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) 25 अंशांनी घसरून 7 हजार 713 अंशांवर बंद झाला. देशातील मोटारनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीच्या मार्च महिन्यातील विक्रीत 15.9 टक्के वाढ झाल्याने कंपनीच्या समभागात आज 0.11 टक्के वाढ नोंदविण्यात आली. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्‌सने सिमेंट व्यवसायातील काही हिस्सा कुमारमंगलम बिर्ला यांच्या मालकीच्या अल्ट्रा टेक कंपनीला 15 हजार 900 कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. यातच कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा सुरू झालेली घसरण आणि अमेरिकी रोजगाराच्या आकडेवारीची प्रतीक्षा यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. चीनच्या निर्देशांकात मात्र, 0.19 टक्के वाढ झाली. कोलकत्यात उड्डाणपूल कोसळल्याने या पुलाची उभारणी करणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीच्या समभागांवर सलग दुसऱ्या सत्रात आज विक्रीचा जोर राहिला.
मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्‍स) 72 अंशांची घसरण होऊन तो 25 हजार 269 अंशांवर बंद झाला. आशिया आणि युरोपीय शेअर बाजारातील घसरणीमुळे हा परिणाम झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) 25 अंशांनी घसरून 7 हजार 713 अंशांवर बंद झाला. देशातील मोटारनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीच्या मार्च महिन्यातील विक्रीत 15.9 टक्के वाढ झाल्याने कंपनीच्या समभागात आज 0.11 टक्के वाढ नोंदविण्यात आली. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्‌सने सिमेंट व्यवसायातील काही हिस्सा कुमारमंगलम बिर्ला यांच्या मालकीच्या अल्ट्रा टेक कंपनीला 15 हजार 900 कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. यामुळे जयप्रकाश असोसिएट्‌सच्या समभागात 11.65 टक्के वाढ झाली. मागील आर्थिक वर्षात 2015-16 मध्ये सेन्सेक्‍समध्ये 9.36 टक्‍क्‍यांची घसरण झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांना सात लाख कोटी रुपयांचा फटका बसला होता. टोकियोच्या शेअर बाजारात आज घसरगुंडीचे चित्र होते. यातच कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा सुरू झालेली घसरण आणि अमेरिकी रोजगाराच्या आकडेवारीची प्रतीक्षा यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. आशियातील शेअर बाजारांमध्ये हॉंगकॉंग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्या निर्देशांकात 0.79 ते 3.55 टक्के घसरण झाली. चीनच्या निर्देशांकात मात्र, 0.19 टक्के वाढ झाली. युरोपीय देशांतील शेअर बाजारांमध्ये सुरवातीला घसरणीचे चित्र होते. ब्रिटनच्या निर्देशांकात 1.09, जर्मनी 1.58 आणि फ्रान्सच्या निर्देशांकात 1.59 टक्के घसरण झाली आयव्हीआरसीएलच्या समभागांवर विक्रीचा मारा कोलकत्यात उड्डाणपूल कोसळल्याने या पुलाची उभारणी करणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीच्या समभागांवर सलग दुसऱ्या सत्रात आज विक्रीचा जोर राहिला. यामुळे कंपनीच्या समभागात 9.70 टक्के घसरण झाली. काल कंपनीच्या समभागात 6 टक्के घसरण झाली होती.
नवी दिल्ली : नैसर्गिक वायूच्या दरात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूचे दर आता 3.82 डॉलर ‘एमएमबीटीयू‘वरून (ब्रिटिश थर्मल युनिट) 3.15 डॉलर ‘एमएमबीटीयू‘पर्यंत कमी करण्यात आले आहे. या घसरणीमुळे आता विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात चार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. वर्षभरातील ही गॅसची तिसरी दरकपात आहे. ही दरकपात आजपासून (1 एप्रिल) लागू झाली आहे. दरम्यान, विमानाच्या इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नैसर्गिक वायूच्या दरात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूचे दर आता 3.82 डॉलर ‘एमएमबीटीयू‘वरून (ब्रिटिश थर्मल युनिट) 3.15 डॉलर ‘एमएमबीटीयू‘पर्यंत कमी करण्यात आले आहे. या घसरणीमुळे आता विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात चार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. वर्षभरातील ही गॅसची तिसरी दरकपात आहे. ही दरकपात आजपासून (1 एप्रिल) लागू झाली आहे. दरम्यान, विमानाच्या इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एविएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच जेट विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमतीत 3371.55 रूपये प्रति किलोलिटरची वाढ करण्यात आली आहे. ते आता 42,157.01 रुपये प्रति किलोलिटर करण्यात आले आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँकांना नवीन सूत्राने (फॉर्म्युला) किमान कर्जदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. व्याजदराबाबत ही नवी पद्धत अनुसरल्याने नव्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणार्यार स्टेट बॅंकेने (एसबीआय) नवीन सूत्रानुसार कर्जदरात बदल केला आहे. एसबीआयसह पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर एचडीएफसी बॅंकेने देखील आरबीआयच्या नव्या पद्धतीचा अवलंबकरून कर्जदरात बदल केले आहेत. आजपासून (शुक्रवार) बँकांना निधी गोळा करण्यासाठी येणाऱ्या सरासरी नव्हे तर सर्वाधिक अल्पतम खर्चाला प्रमाण मानणारी पद्धत म्हणजेच एमसीएलआरनुसार दर निश्चित करावा लागेल. नव्या पद्धतीमुळे आरबीआयकडून होणार्या् दरकपातीचा ग्राहकांना त्वरेने लाभ होणे अपेक्षित आहे. मात्र बँकांच्या विद्यमान कर्जदारांना या सुधारीत व्याजदरांचा लाभ मिळू शकणार नाही
मुंबई : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँकांना नवीन सूत्राने (फॉर्म्युला) किमान कर्जदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. व्याजदराबाबत ही नवी पद्धत अनुसरल्याने नव्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणार्‍या स्टेट बॅंकेने (एसबीआय) नवीन सूत्रानुसार कर्जदरात बदल केला आहे. त्यामुळे आता ‘एसबीआय‘कडून नव्याने गृहकर्ज घेणार्‍यांना याचा फायदा होणार आहे. एसबीआयसह पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर एचडीएफसी बॅंकेने देखील आरबीआयच्या नव्या पद्धतीचा अवलंबकरून कर्जदरात बदल केले आहेत. आजपासून (शुक्रवार) बँकांना निधी गोळा करण्यासाठी येणाऱ्या सरासरी नव्हे तर सर्वाधिक अल्पतम खर्चाला प्रमाण मानणारी पद्धत म्हणजेच एमसीएलआरनुसार दर निश्चित करावा लागेल. त्यामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना तुलनेने स्वस्तात कर्ज उपलब्ध होईल. नव्या पद्धतीमुळे आरबीआयकडून होणार्‍या दरकपातीचा ग्राहकांना त्वरेने लाभ होणे अपेक्षित आहे. एसबीआयकडून देखील गृहकर्जदरात 0.10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. बॅंकेने कर्जदराचा किमान आधारदर 9.3 टक्के ठेवला आहे. SBI कर्जदर : तीन वर्षांसाठी नवे व्याजदर 8.95 टक्के ते 9.35 टक्के. एका महिन्यासाठी 9.05 टक्के तीन महिन्यांसाठी 9.10 टक्के सहा महिन्यांसाठी कर्जदर 9.15 टक्के. एक वर्षे मुदतीच्या कर्जासाठी 9.20 टक्के कर्जदर दोन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी 9.3 टक्के कर्जदर एचडीएफसी बँक एक वर्षे मुदतीच्या कर्जासाठी 9.20 टक्के कर्जदर बॅक ऑफ बडोदा एक वर्षे मुदतीच्या कर्जासाठी 9.20 टक्के कर्जदर पाच वर्षे मुदतीच्या कर्जासाठी 9.65 टक्के कर्जदर बँकेकडे नव्याने गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांना या दराने कर्ज मिळविता येईल. मात्र बँकांच्या विद्यमान कर्जदारांना या सुधारीत व्याजदरांचा लाभ मिळू शकणार नाही
मुंबई : मागील चार आर्थिक वर्षात 2015-16 हे आर्थिक वर्ष मुंबई शेअर बाजारासाठी सर्वांत खराब ठरले आहे. या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्सम) 9.36 टक्के घसरण झाली असून, गुंतवणूकदारांनी या कालावधीत 7 लाख कोटी गमावले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती आणि परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने शेअर बाजाराला फटका बसला आहे. कमोडिटजचे घसरते भाव आणि अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेकडून दशकभरात पहिल्यांदा झालेली व्याजदर वाढ, जागतिक मंदी आणि विशेषतः चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरण तसेच, देशांतर्गत सुधारणांचा मंदावलेला वेग हे सगळे घटक निर्देशांकाची खराब कामगिरी होण्यास कारणीभूत ठरले आहेत. 2015-16 या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी गमावले असून, प्रत्येक सत्राला सरासरी 2 हजार 700 कोटी रुपयांचा तोटा त्यांना झाला आहे. हिंदुस्थान झिंकने 10 हजार 141 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचे जाहीर केल्याने कंपनीच्या समभागात सर्वाधिक 14 टक्के वाढ झाली. सेव्ह मार्ट फार्मसी स्टोअर्सच्या विक्रीला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याने नॅटको फार्माच्या समभागात 4 टक्के वाढ झाली
मुंबई : मागील चार आर्थिक वर्षात 2015-16 हे आर्थिक वर्ष मुंबई शेअर बाजारासाठी सर्वांत खराब ठरले आहे. या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्‍स) 9.36 टक्के घसरण झाली असून, गुंतवणूकदारांनी या कालावधीत 7 लाख कोटी गमावले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती आणि परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने शेअर बाजाराला फटका बसला आहे. सेन्सेक्‍समध्ये गुरुवारी किरकोळ 3.28 अंशांची वाढ होऊन तो 25 हजार 341 अंशांवर बंद झाला. मार्च महिन्यात सेन्सेक्‍समध्ये 2 हजार 339 अंश म्हणजेच 10.17 टक्के तर निफ्टीमध्ये 751 अंश म्हणजेच 10.75 टक्के वाढ झाली. गेल्या चार वर्षात एका महिन्यात दोन्ही निर्देशांकात झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आहे. कमोडिटजचे घसरते भाव आणि अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेकडून दशकभरात पहिल्यांदा झालेली व्याजदर वाढ, जागतिक मंदी आणि विशेषतः चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरण तसेच, देशांतर्गत सुधारणांचा मंदावलेला वेग हे सगळे घटक निर्देशांकाची खराब कामगिरी होण्यास कारणीभूत ठरले आहेत. 2015-16 या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी गमावले असून, प्रत्येक सत्राला सरासरी 2 हजार 700 कोटी रुपयांचा तोटा त्यांना झाला आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव 3.61 रुपये म्हणजेच 5.86 टक्के वाढला आहे. आज सकाळी सेन्सेक्‍स सुरवातीला 141 अंशांनी वधारला. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या नफेखोरीच्या वातावरणामुळे त्यात घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर निर्देशांक कालच्या तुलनेत 3.61 अंश वधारून 25 हजार 341 अंशांवर बंद झाला. काल निर्देशांकात 438 अंशांची वाढ झाली होती. ही महिनाभरातील एका दिवसातील सगळ्यात मोठी वाढ होती. निफ्टीमध्ये 3.20 अंशांची वाढ होऊन तो आज 7 हजार 738 अंशांवर बंद झाला. हिंदुस्थान झिंकने 10 हजार 141 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचे जाहीर केल्याने कंपनीच्या समभागात सर्वाधिक 14 टक्के वाढ झाली. सेव्ह मार्ट फार्मसी स्टोअर्सच्या विक्रीला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याने नॅटको फार्माच्या समभागात 4 टक्के वाढ झाली
पुणे : कुठलीही सेवा घेण्यासाठी आता सरासरी 15 टक्के सेवाकराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे वीज, पाणी, मोबाईल, प्रवासाच्या तिकिटापासून करमणुकीच्या तिकिटापर्यंत प्रत्येक सेवा महागणार आहेत. त्यामुळे वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्यांक चा भुर्दंड पडणार आहे. सेवाकर 12.36 टक्क्यांवरून 15 टक्यांुं पर्यंत वाढला आहे. त्यामुळे दूरध्वनी किंवा मोबाईलच्या किमती महागणार आहेत; पण सोबतच त्यावरील संवादही महागणार आहे. त्याचप्रमाणे सेवाकरात वाढ झाल्यामुळे विमा पॉलिसीचा हप्ता, म्युच्युअल फंडांत तसेच चिट फंडमध्ये गुंतवणूक करणे देखील महागणार आहे.
पुणे : कुठलीही सेवा घेण्यासाठी आता सरासरी 15 टक्के सेवाकराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे वीज, पाणी, मोबाईल, प्रवासाच्या तिकिटापासून करमणुकीच्या तिकिटापर्यंत प्रत्येक सेवा महागणार आहेत. त्यामुळे वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्‍क्‍यांचा भुर्दंड पडणार आहे. दूरध्वनी, मोबाईल आणि भाडे वाढणार सेवाकर 12.36 टक्क्यांवरून 15 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे दूरध्वनी किंवा मोबाईलच्या किमती महागणार आहेत; पण सोबतच त्यावरील संवादही महागणार आहे. पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होण्याने दरहजारी सरासरी 20 रुपये दराने मोबाईल महागतील. तर बिलात अडीच ते तीन टक्के दरमहा भुर्दंड पडणार आहे. त्याचप्रमाणे सेवाकरात वाढ झाल्यामुळे विमा पॉलिसीचा हप्ता, म्युच्युअल फंडांत तसेच चिट फंडमध्ये गुंतवणूक करणे देखील महागणार आहे. वीस वर्षांत 15 टक्‍क्‍यांचा भुर्दंड देशात 1 जुलै 1994 ला सर्वप्रथम सेवाकर सुरू झाला. 1 जुलै 1994 ते 13 मे 2003 पर्यंत पाच टक्के दराने कर आकारला गेला. 15 मे 2003 ते 9 सप्टेंबर 2004 पर्यंत तो आठ टक्के झाला. 10 सप्टेंबर 2004 पासून 12 टक्के झाला. 8 एप्रिल 2006 पासून 12.24 टक्के, तर 11 मे 2007 ते 23 फेब्रुवारी 2009 या काळात सर्वाधिक 12.36 टक्के दराने सेवाकर आकारणी होती. 24 फेब्रुवारी 2009 ते 31 मार्च 2012 या कालावधीत त्यात घट होऊन 10.30 टक्के करआकारणी सुरू झाली. 1 एप्रिल 2012 ते 31 मे 2015 पर्यंत 12.36 टक्के कर होता. तो 1 जून 2015 पासून सरासरी 14 टक्के करण्यात आला. आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016 च्या अर्थसंकल्पात 0.5 टक्के कृषी कल्याण उपकर लादला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात (आर्थिक वर्ष 2015-16) जेटली यांनी सेवाकर 12.36 टक्क्यांवरून वाढवून 14 टक्के केला. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2015 पासून त्यात आणखी 0.5 टक्के स्वच्छ भारत उपकर लावण्यात आला. म्हणजेच आता सेवाकर 15 टक्के आहे
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बड्या करबुडव्यांची यादी आज सर्वोच्च न्यायालयात सादर केली. यात 72 बड्या कंपन्यांच्या समावेश आहे. ज्यांनी रु.5,53,167 कोटींचे कर्ज थकवले आहे. 72 पैकी 40 कंपन्यांनी तीन वर्षात थोडी देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. बड्या करबुडव्यांची नावे जाहीर केल्यास त्याचा सध्याचे कर्मचारी व व्यावसायिक या दोहोंवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यरता आहे, असे आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या कंपन्यांचे कर्ज 500 कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे. या कर्जामुळे संबंधित कंपन्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बड्या करबुडव्यांची यादी आज सर्वोच्च न्यायालयात सादर केली. तसेच ही नावे जाहीर करणे व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम करणारे असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) दिले. यात 72 बड्या कंपन्यांच्या समावेश आहे. ज्यांनी रु.5,53,167 कोटींचे कर्ज थकवले आहे. 72 पैकी 40 कंपन्यांनी तीन वर्षात थोडी देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. त्यामध्ये पाच बड्या कंपन्यांवर रु.1.4 लाख कोटींचे कर्ज आहे. बड्या करबुडव्यांची नावे जाहीर केल्यास त्याचा सध्याचे कर्मचारी व व्यावसायिक या दोहोंवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाकडे संबंधित कंपन्यांची सविस्तर माहिती केंद्रीय बॅंकेकडून देण्यात आली. या कंपन्यांचे कर्ज 500 कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे. या कर्जामुळे संबंधित कंपन्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. पाच बड्या कंपन्यांमध्ये पुढील कंपन्यांचा समावेश आहे कंपनीचे नाव - कर्ज अदानी पॉवर - रु.44,840 कोटी लॅन्को इन्फ्रा - रु.39,890 कोटी जीव्हीके पॉवर - रु.25,062 कोटी सुझलॉन - रु.18,035 कोटी एचसीसी - रु.12,170 कोटी